Wednesday 16 May 2018

Exposing the so called Rightists......!

An Article by my Facebook Friend Makarand Desai

भारतात उजवे आणि डावे यांचा घोळ आहे. तो घोळ नुसत्याच लेबलांचा नसून, आपली बेसिक्स गंडलेली असल्याचे तो प्रतीक आहे.
भारतात डावा वि. उजवा असा संघर्ष आहे असं म्हणायला जागाच नाहीये !
हे हास्यास्पद वाटेल, पण हे
भारतातील अनेक समस्यांचे मूळ आहे.\


जगभरात डावा विरूद्ध उजवा ही लढाई आता सुस्पष्टपणे स्टेटिस्ट समाजसत्तावादी विरूद्ध व्यक्ती स्वातंत्र्य वादी अशी दर्शवली जाऊ लागली आहे. खरंतर हीच या भेदाची सर्वात अचूक मांडणी आहे.
कारण धर्माच्या आधारावर डावा असणे वगैरे कालबाह्य गोष्टी आहेत. There is no conflict, secularism has won the battle long ago !

आर्थिक बाबतीत डावे उजवे ही लढाई सुद्धा कालबाह्यच मानवी लागेल. कारण आर्थिक स्पर्धेत स्टॅलिनचा रशिया टिकलेला नाही. Scandanavia आणि सध्याचा चीन हे देश टिकले आहेत... त्यामुळे शुद्ध आर्थिक बाबतीत डावे विरोध उजवे ही लढाई सुद्धा कालबाह्य झालेली आहे.
याचा अर्थ डावे सगळीकडे हरले असा मुळीच नाही. डावे विरूद्ध उजवे याचा सर्वात अचूक आणि वादाच्या गाभ्यातील अर्थ हा राजकीय - सामाजिक होता, आहे आणि राहील ! धार्मिक आणि आर्थिक बाबतीत जे झालं ते त्या वादाचे Collateral परिणाम होते, मूळ वाद नव्हे !


थोडक्यात - जो व्यक्तीच्या बाजूने उभा राहतो तो उजवा, स्टेटला अपरिहार्य गोष्टींपुरते नियंत्रित ठेवण्याच्या बाजूने असतो तो उजवा, झुंडशाही विरोधात व्यक्तिवादी- स्वातंत्र्यवादी असतो तो उजवा !
या उलट व्यक्तीस्वातंत्र्यापेक्षा समाजाच्या हितसंबंधासाठी कायदे करण्याची भाषा करतो तो डावा, झुंडीचे कायदे व्यक्तीच्या स्वातंत्र्यावर घाला घालून थोपवतो तो डावा, Directive Principles पायी Fundamental Rights ची कुर्बानी द्यायला तयार असतो तो डावा !!


आता आपण भारतातील राजकीय आखाड्यातील काही उदाहरणे घेऊ.
पहिली म्हणजे काँग्रेस... काँग्रेसमध्ये काही नेते खरंच उजवे आहेत. पण म्हणून काँग्रेस उजवी होत नाही. काँग्रेस कर्जमाफी देते, काँग्रेस आधार कायदा आणते, काँग्रेस लोकांचे पैसे खर्च करून पब्लिक सेक्टर बँकांचा तोटा भरून काढते, काँग्रेस कायदा करून समाज गटाच्या हितसंबंधांना जोपासण्यासाठी कोर्टाचे पुरोगामी, व्यक्तिवादी निर्णय फिरवते (शाहबानो), काँग्रेसने एकेकाळी देशाची कायद्याची चौकट मोडून देश आपल्या कब्जात घेण्याचा हुकुमशाही प्रयत्न केला होता...
आता CPI, CPM, JNU वगैरे डाव्यांची फॅमिली बघू ! डाव्यांची फॅमिली उजवी का असेल म्हणा !! ते डंके की चोट पर डावे आहेतच...
आता प्रादेशिक पक्ष बघू !
शिवसेना, मनसे उजवी असण्याचा प्रश्नच येत नाही. राजकीय सेना कोणतीही असो उजवी नसते. चांगल्या अथवा वाईट कारणांसाठी दुकाने फोडणे हा डावेपणा आहे. तृणमूलचा प्रश्नच नाही.... द्रमुक आणि अण्णा द्रमुक तर झुंडशाही आणि सामाजिक द्वेषाचा इतिहास (पेरियार !) घेऊन बसले आहेत. राष्ट्रवादी ही थोडीशी काँग्रेस आहे ! बाकीच्या प्रादेशिक पक्षांच्या तुलनेत उजवे म्हणावे असे नेते बरेच आहेत. पण त्यांची ब्रिगेड आणि तत्सम टोळकी हा झुंडशाहीचा अस्सल नमुना आहे. बाकी ओवेसी आणि इस्लामी पार्टी या इस्लामी असल्यामुळे बाय डिफॉल्ट डाव्या, समाज सत्ता वादी ठरतात !! आपबद्दल बोलण्यात पॉइंट नाहीच... केजरीवाल हा उपटसुंभ मोहल्लावादी हुकुमशहा तिकडे असताना डावा उजवा हा प्रश्नच उरत नाही...
उरला भाजप ! हा पक्ष उजवा आहे अशी सामाजिक अफवा आपण कित्येक वर्षे सत्य मानून चाललो आहोत... मोदी सरकार इतके डावे सरकार इंदिरा गांधींचे असावे ! कोर्टाला आधार केसमध्ये मोदी सरकारने जे काही सांगितलं आहे ते वाचल्यानंतर मोदी आणि भाजपला उजवी म्हणायचं असेल तर मला तुमच्या अकलेवर शंका आहे !! आधारचे राहू द्या... आपण त्यांच्या इतर धोरणांना बघू... कोर्टाचा atrocity चा निर्णय हे सरकार challenge करायला गेलं होतं ! ( तो कसा मास्टर स्ट्रोक होता वगैरे गोष्टी इथे गैरलागू आहेत !!!) हेच लोक नोटबंदी करतात, यांचे सुशिक्षित मुख्यमंत्री झुंडीने केलेले नुकसान सरकार भरून देईल म्हणतात... हे लोक धार्मिक कारणांसाठी झुंडगिरी करणाऱ्या लोकांचे सहानुभूतीदार आहेत. यांच्या विचार सरणीतील लोकांना बाबरी मशिद पाडण्याचा अभिमान वाटतो - अजून काय पाहिजे !!


त्यामुळे भारतात उजवे कोण याचे उत्तर सुप्रीम कोर्ट असे द्यावे लागेल ! हे एकाच वेळी सुदैव आणि दुर्दैव सुद्धा आहे. सुदैव अशा साठी की सुप्रीम कोर्टामुळे आपला सीरिया किंवा नॉर्थ कोरिया झालेला नाही. दुर्दैव अशासाठी की कोर्ट हा राजकीय पक्ष नाही. आपण एकही उजवा राजकीय पर्याय उभा करू शकत नाही हे दुर्दैव आहे... आपल्या समस्यांचे मूळ आहे ! Legislative या सत्ता स्तंभामध्ये डावेच डावे भरलेले आहेत... आणि एकही सशक्त उजवा पर्याय दृष्टिपथात नाही !


ही स्थिती गंभीर आहे... पण निराश होऊन चालणार नाही... जसजशी नवीन पिढी आपले हक्क आणि स्वातंत्र्य यांना समजून घेईल, आणि व्यक्तिवाद हे मूल्य म्हणून रुजेल; तेव्हा एखादा राजकीय पर्याय सुद्धा अस्तित्वात येईल... निराश न होण्याचे त्याहून महत्त्वाचे कारण असे की.... आपल्या घटनेमध्ये Directive Principles ही काहीशी समाजवादी असली तरी ती प्रत्यक्षात आणण्यासाठी Fundamental Rights ची पायमल्ली होता कामा नये असे सुस्पष्ट पणे म्हटलेले आहे. सुप्रीम कोर्टानेही वेळोवेळी ते उचलून धरले आहे (उदा. खरकसिंग, केशवानंद भारती, पुट्टास्वामी) तसेच त्याबाबतीत भूतकाळात झालेल्या चुका दुरुस्त केल्या आहेत (उदा. ADM जबलपूर निर्णय फिरवणे)....


त्यामुळे स्थिती संपूर्ण निराशाजनक नाही... फक्त उजव्यांचा राजकीय उदय होणे आवश्यक आहे ! ते जितक्या लवकर होऊ शकेल तितके हितकारक ठरेल... अन्यथा भगवे डावे, हिरवे डावे, लाल डावे, खादी घातलेले डावे यांच्या झोंबीमध्ये समाज म्हणून आपले नुकसान होत राहणार आहे... नवीन पिढी किती प्रमाणात स्वांतत्र्य आणि व्यक्तिवाद ही मूल्ये शिकते, आत्मसात करते, त्यासाठी आग्रही होते - यावर तो उजवा राजकीय सूर्योदय कधी होईल ते अवलंबून आहे !!
तो सोन्याचा दिन येवो...😇
-🖋मकरंद देसाई

Monday 7 May 2018

अपौरुषेय

BY Ambareesh Fadanvis   on facebook 


अपौरुषेय या शब्दा विषयी थोडेसे : बऱ्याच लोकांची या शब्दाच्या चुकीच्या माहितीमुळे निष्कर्षात चुका होतात. तस्मात हा लेखन प्रपंच.
चेतन ज्ञानापासून जड विश्वाची उत्पत्ती झाली - हा धर्माचा मुख्य सिद्धांत आहे. ज्ञानाला कुणीही उत्पन्न करू शकत नाही. म्हणजेच ज्ञान/वेद हे ईश्वर देखील निर्माण करू शकत नाही. कारण जर ईश्वराने ज्ञानास उत्पन्न केले असे म्हंटले तर आधी ईश्वर अज्ञानी होता का? आणि जर होता, तर हे अज्ञानी तत्व ज्ञानासारखी गोष्ट कशी काय निर्माण करू शकेल?
वेद म्हणजेच ज्ञान अपौरुषेय आहे - ते या अर्थाने. ज्ञान कुणीही निर्माण/उत्पन्न करू शकत नाही. पण ज्ञानापासून सर्व सृष्टी (देवी देवता लोक जगत इत्यादी) उत्पन्न होते.
वेद या ग्रंथांची भौतिक रचना माणसांनीच केलेली आहे. ज्या ऋषींना जे जे मंत्र समाधी अवस्थेत स्फुरले त्या ऋषींना त्या मंत्रांचे द्रष्टेपण दिलेले आहे. उदा. गायत्री मंत्राचा द्रष्टा ऋषी विश्वामित्र. हे पुरूषच होते (काही स्त्रिया देखील होत्या).
पण अपौरुषेय या शब्दात असलेला पुरुष हा "पुरे शेते स पुरुषः" (जो या पुरात वास्तव्य करून आहे तो) या अर्थाने अभिप्रेत आहे, व्यक्ती या अर्थाने नाही. सांख्ययोगात आणि सनातन धर्मात इतरत्र देखील "पुरुष" या शब्दाचा हा अर्थ अभिप्रेत आहे. परंपरेने विष्णू या देवतेला पुरुष म्हणतात (यद् विशितो भवन्ति तद् विष्णुः भवन्ति - जो विश्वाच्या आत शिरून सर्वत्र ओतप्रोत भरलेलआहे तो विष्णू - तुकारामांचे विष्णुमय जगत ते हेच). सेश्वरवादी लोक पुरुष या शब्दाचे प्रयोजन सहसा ईश्वर या अर्थाने करतात.
निरीश्वरवादी लोक (सांख्य, योग, न्याय, वैशेषिक इत्यादी) पुरुष शब्दाचा उपयोग प्रकृती च्या सापेक्ष सहसा करतात. प्रकृतीने बनवलेल्या या तीन गुणांच्या आणि पाच महाभूतांच्या शरीरात जे तत्व वास्तव्य करून आहे, ते तत्व म्हणजे पुरुष.
सेश्वरवादी असोत कि निरीश्वरवादी, ज्ञानाचे अपौरुषेयत्व (वरील अर्थाने) हे आस्तिक दर्शनांच्या (प्रचलित हिंदू धर्माच्या) गाभ्याशी आहे.
Like
Comment
Comments
Chinmaye Bhavé कळलं, मग आता वेदात अमुक लिहीलं आहे ते शब्दशः पाळणं सक्तीचं आहे की मानवी बुद्धिने आणि विवेकाने निर्णय घेतलेले चालणार आहे?
Manage
Reply11h
Ambareesh Phadnavis काय लिहिलंय? त्यावर अवलंबून आहे. वेदांमध्ये वेगवेगळ्या यज्ञांचे विधी आहेत. ते काटेकोर पणे पाळणे अभिप्रेतच आहे. नसतील पाळायचे तर करू नये, बंधन नाही.
Manage
Reply11h
Rohan Vijay Upalekar छान मांडणी. 
श्रीसंत गुलाबराव महाराजांनी सांख्य निरीश्वरवादी नसून सेश्वर आहे, याचा सुंदर ऊहापोह केलाय, वाचला असेलच तुम्ही. योगशास्त्र तर सेश्वरच आहे.
Manage
Love
Reply10h
Ambareesh Phadnavis योगाचे सेश्वरत्व सापेक्ष आहे. चित्तवृत्तीनिरोध साधायच्या अनेक मार्गांपैकी एक म्हणजे ईश्वर प्रणिधान. इथे ईश्वर हे एक साधन आहे, साध्य नाही की कैवल्य “देणारा” मुकूंद नाही. 

वेदांतातला ईश्वर आणि सांख्ययोगातला ईश्वर या दोहोंचे प्रायोजन खूप सूक्ष्म पातळीवर भिन्न आहे.
Manage
Love
Reply4h
Rohan Vijay Upalekar ईश्वर ही टर्म प्रत्येक शास्त्रसापेक्ष भिन्न आहेच की. म्हणून तुमचे शेवटचे वाक्य मान्य आहेच मला. गुलाबराव महाराजांची मांडणी जरूर पाहा पाहिली नसेल तर. फार छान समन्वय करतात ते.
2

Friday 4 May 2018

Impacts of Digital Marketing..

Impacts of Digital Marketing..

Today's India is very much connected by what we call it as internet;the WWW that is World Wide Web. Now everything from small breakfast cafe to large scale corporate Business world is under influence of Digitization or we cam say e-marketing. Also it's called as Digital Marketing. The honourable Prime Minister of our country who believes much in use of technology to enrich the lives of common man has brought Digitization in the banking and other government sectors. The reason behind this is that use of Digital Transactions helps to control corruption. The business and marketing using internet has got much importance nowadays. The Digital Marketing has also been used in the Banking Sector to improve transparency and also it's a step towards running cashless economy.

Digital Marketing is nothing but using internet or Digital tools to promote the goods and products of manufacturers. The services which are provided by manufacturer is brought up in the form of very attractive advertisement and then it is published in online mode using smaller articles. This takes less amount of time as compared to other means like going to a shop and then choosing the product.
There are several ways of digital marketing which includes many tools like marketing using articles, use of social networking sites, using blogs , marketing through instant massages or emails and other many portals.
Articles is an important Digital tool using which manufacturer publishes short articles which gives main information about the product like its quality,size,shape,texture and other aspects and this is reached to the audience or customers. The customers get complete information about the product and it's a descent way of selling goods. Now article marketing has benefited companies very much.

We know that the last decade in India was a internet and social networking revolution decade. This has made people aware of many uses of social networking and more than crores if our community uses social media like facebook and twitter widely. The facebook has proved to be very much effective means of digital marketing due to its visual effects and safety. It's vey easy to connect with lot of people using social networking. It gives big space to connect with people and to know their requirements and to fulfil them.
Along with this blogging is also useful for selling services. The pages of blogs included various information about goods and services by the manufacturer and the lot of readers reading blogs are informed about it. This not only helps to grow up the market but also it helps to maintain relation with the customers. This is used by many firms in recent years.
The positive impact of Digital marketing is that it is available for all categories from a small starup to large firm. It has helped small scale manufacturers to grow their business and to earn easily. Small startups have less capital and less resources in such case it helps them to get profit from starting period.
Digital Marketing helps everyone to build up their own brand. The requirements of audiences are if once fulfilled then it helps manufacturers to grow easily by keeping a good relation with customers. The investment is definitely less than the rate of interest so manufacturer can make more money. Effective digital marketing can increase rate of selling and conversion of investment to profits as it opens up to whole world. Expansion of business has become easy and wider using digital tools. As  use of  social media enhances our social surrounding or as much as customers we reach we are increasing our market world. We come to know about people of different countries,states , their different interests and requirements. So ultimately Digital Marketing has made promoting services easier than traditional way. Also it has saved time and money. It has increased area of interest and market world. The variety of products are reaching everywhere by the use of digital tools. It is proved to be effective method to decentralise the financial power and to enrich lives of every common man