Friday 14 June 2019

Education And India



Hello ,


Great philanthropist Swami Vivekanand said , " Education is the manifestation of the latent perfection in individual."  Our Indian philosophy of Gurus Shishyas and Gurukulam System was ideal and we were adored by the whole world for that. All of us know that Takshasheela and Nalanda were top universities in the world. The  Whole World used to migrate  india for education mostly called as knowledge those days I.e. ancient Indian times. Only in indian Way of life there's a God of Knowledge and intelligence Saraswati and Ganpati. For us education is not getting certificates and degrees it's about something essential to build up a society full of joy and sustainable existence. India believed in the philosophy of स विद्या या विमुक्तये knowledge is that which liberates here liberation doesn't mean just salvation it means escape from materialistic sorrow. perspectives of education is based on knowledge and it leads to create a happy student leading to ensure a happy society. But Now the old times are gone and we live in 21st century.




       Time is the only thing that keeps  changing constantly. Our time started changing after we started experiencing invasions from Europe and  Arab the Shakas Hunas and Kushanas were the most disastrous invaders. Meer kasim's attack on King Sahit was first Islamic attack on india. Also Seleucus Nicotor , Miniyandere  and then Series of invasions completely destroyed Indian Civilization. Battle at Takshasheela made high nuisance to us. More than 2 crore books and papers of Takshasheela university were burnt everyday by the invaders just to make hot water for bathing. Ancient Greek and Latin evidences prove that sanskrit was a world language and Westerner's claim that it's the mother of European languages. Ancient india was at its peak in all aspects of human well-being specially education.



Later India went through mughal empire and then british rule. During mughal period, at some extent education system was affected but the trade , production and economy was all in hands of Indians only the rulers were mughals but hardly they had brain to keep control on trade economy and specially education. Mughals were very well defeated by Marathas and During 1800 Indian economy was 27% of the world's. GDP , export and much more was equal to what USA shows to the world today. Finally, we are attacked by the most intellectual enemies, The Firangiis .. the British came to power from late 18th century that to over a small part of india. Slowly they captured all India. They studied the indian mindset and the key component which makes india what it is in 1800. T B Macaulay roamed india and addressed british parliament about india and it's rich spiritual heritage, and Ancient education system. Attaching a Picture of his address.



After that each and every gurukul was destroyed by Britishers and the backbone of india was crushed. Also , the truth of high caste patriarchy on the lower caste people was a cardinal reason behind india becoming uneducated day by day. In Maharashtra Saint Dnyaneshwar the first saint of "Maharashtra Dharma" founder of bhagwat Dharma had to translate the Main holy book of Hindus which is the Geeta to Marathi. This shows that Behind lack of education in Indians casteism has played a major role. Anyway moving on , india became Independent in 1947.



    After being an Independent nation we could have made changes in the British made systems to make india a better place in terms of education but vain despite being in power for decades the Indian National Congress did not pay attention to educational reforms. They continued the convent education system of british colonies which is now known as CBSE board. Many chief ministers of congress itself Denied the westernised policy of NEHRU and they established regional language education boards. For example Ravi Shankar Shukla former CM of Madhya Pradesh.
Days were passing and INDIA started three to four education mediums with different curriculum. Fully regional language based education, semi english education, CBSE education and ICSE board such four different systems are there now. Initially there were few central schools only  for children of central government employees. Now in the high urge and craze of english-education all the regional mediums are strategically destroyed and the new CBSE schools which are not by the government but by the capitalists who fund the government are being established. The fees of such schools is in lakhs for nursery and first standard admissions. The fees structure in gradation is lesser than this in our country but the school's are sucking  more as they are the shops now. Education has became business today. I studied in state Government school with 500 bucks as annual fees whereas my friends studied in CBSE schools with 80000 plus fees per annum where education is the same and what after matriculation and higher secondary we are in same colleges for medical science and engineering. If I paid few money on it then why one has to pay lacks for it ?? Now those who are passed out from such CBSE schools are thinking about the future of our own children as the fees are increased highly but the majority indian youth is jobless and also the pay scales are reduced. Government do not want to look into this and solve the problem. On the other hand this convent education system do not tech any indian language as first language. They just put only hindi that too as second language and very superficially it is taught. No CBSE student develops love for hindi literature or the hindi culture is also not inculcated through CBSE. And about other languages union government is always against them and hence despite CBSE schools being established in all states the State tounge,the State history the culture etc nothing is taught in schools. This education system is making India westernised it's taking us away from our own mother tounge,own culture and mainly literature. Being a citizen of cosmopolitan area I found CBSE friends completely unaware of any indian language  and culture in Depth. Their thinking arena is very much contracted due to mono-linguistic convent system.



Third fault is that india lacks in providing updated knowledge of the basic subjects taught in schools. Students don't know the no. of States and their population, their capitals and much more. They don't know history of the state they are living in. Also, the recent developments in the science and technology sectors is not covered by the curriculum. From half dozen decades the course of engineering and technology is not changed in india. In the technology education practical knowledge is very less but the theory is almost 90% remembering paragraphs makes you score high but practically your ability to think is retarded. This is making an India of robots who don't have their own Brain. Indians never think practically they often entangled in their preheld perceptions. Also the education is not as per the choice of an individual, the requirements into the industry and market. 90% of indian engineers are unemployable and working as clerks. Now india has crores of educated-graduated Unemployed youngsters. For the bank clerk exam indian government has made graduation compulsory but applicants are post graduate and also the doctorates. This is because of mis management of economy and social structure. Educated india is jobless because of lack of education with its exactness.



My perspective of education is creation of a society who can fulfill their material needs first and then it should create a social security system. We must teach indian languages till higher secondary because only mother tounge can develop thinking process and it's the only way to become creative. Secondary english the language of science and technology must be taught from beginning and slowly it must be taught by connecting it with the mother tongue so that cognitive ability is developed. We should create a society which believes in making a exact rapporteur of our culture and modernism so as to achieve wealth. Education which teaches us both is what I expect.
India is naturally diverse so why do we need Central boards. Let every state  ensure their education policy. There  must be a common education system throughout Indian States which will be by the state government. Centralizing 130 crore  people in every aspect has made it extremely difficult to manage exmas and everything. Government must not shut down their own schools. It must create a common medium of education and for the privately running schools fees structure to be controlled by the government because they have became shops and education is made business today. We must look forward to make a Nation of elite class people who can think on their own. In science and technology sector we need to look at our resources and then we can go on. So the moto of our education must be Shiksha dadati vivekam..


Thanks....

Monday 6 May 2019

INDIA : 2k14 to 2k19




Hello Guys,


We are in the Starting quarter of General elections of the so called largest democracy in the world. It's been a while I didn't write on political happenings. But if one feels something for the society must write. This general loksabha election is most important and it has a shine of newly added crores of indian voters when india is totally digitalized and very well connected by internet and it's applications. Last decade has changed indian society and it's way to look at the political Arena. Now people do not believe just merely on newspapers and news channels. Because the Internet Revolution has widened the views due to different sources of information and definitely the credit goes to Information Technology Sector. Now people take effort to check the truth using these available sources to confirm the news which is trending. Indian Society is more educated than it was during 2004 and 2009 elections. Now people talk and  read more about the figures they don't rely much on the non technically operating news channels. But, guys this is INDIA and yes we are not that prudent society as much as the Western Union is. Awareness about social aspects is a bright spot in this election but INDIA is beyond that. Let's discuss INDIA.



Friends India has seen 2004 to 2k14 regime of  Un-anointed Queen of india those days Sonia Gandhi. 10 years Dr.Singh was her puppet and she ruled india through the presidential power head of NSA. India has experienced most corrupt government during UPA-2. Also the economy after 2008 was completely transformed due to high inflation , increasing unemployment , crimes against women , proxy war with pakistan and weak leadership. And one more prominent factor responsible for uplifting the congress in 2014 was anti hindu behavior of congress. This is how india broke all election records from 1984 and the wonder that was completely impossible in such a diverse country with doznes of regional satraps to achieve clear majority of 272. But the man behind the aggression against the established throne made it possible by winning 282 seats alone for a party and the coalition reached the figure 336 very much near to the magic figure of 2/3 of the total which is necessary to pass any bill in indian parliamentary system. 282 was big magic and let's have a look how india ruled by the centralized strong bold leadership and the ideologically saffron, right wing believers.
After taking oath of Prime minister of india Modi started knowing and changing the office bearers usually this is done by any new power. The wave was so powerful and it helped BJP to win 9 more states and making it saffron. Starting 2 years are honeymoon period for any government in india. Here also it was going smoothly. 

The opposition was raising issues of inflation and Secularism but that wasn't reachable to the society. In the mean time there were several cases against the minorities for being suspect of beef eating or cow killing as the center has made favorable atmosphere to the hardcore radical groups. Similarly, lot of dalits were humiliated and beaten up by the so called Hindu-wadis. In between Rohit Wemula suicide incident happens in Hyderabad and the Human resources development ministry fails to handle it. The parliament experiences government on back foot due to mob lynching, anti minority and anti dalit activities. This is how India becomes intolerant suddenly. Everything happens or its shown to be happening when saffron right wingers are instituted in delhi. May be in some parts of india where hindu behavior is pro upper caste and unfavorable towards lowers caste people lead to such incidents but the highly so called liberals , left sided media and the hidden followers of congress inside the country used it as a weapon against the present power .


.
In November 2016 PM took a strong decision of demonetization of thousand and half a thousand rupee notes. It was shocking and surprising because only PM knew it, all the cabinet ministers and even the RBI governor was uninformed. It was said that there's much corruption and terrorist activism favored by these highest value currency notes. It was a surprising decision and in the starting nobody was able to say anything. For exchanging the currency notes hundreds of people died and again it was used by opposition parties. Economically this decision proved to be useless because the notes which were returned back in the banks were lesser than expected. After somedays RBI governor resigned due to Political interference. Another governor also left the office due to same reason and now india has a governor Who's masters in history and doesn't know economics. Also 2 crore plus Indian society lost their jobs due to demonetization.In the next move this government passed GST bill forcefully and wrongly implemented it. The business class of India who are the strongest supporters of the BJP were unhappy and they went against the party. There was total 18% GST on hotel bills. I have paid 18 bucks more on 100 rupee Dosa. Indian society was very much unhappy with respect to the high taxes and improperly implemented GST. Again three times GST on hotel bills and other necessary stuff was reduced. Looking at this we common people of india can easily say that very immature people are in Power.



In this tenure of BJP India saw  birth of a new creed commonly called as Bhaktas of modiji. They are always on for defending the PM even if he is misleading the nation and his craps were adored by them. I have seen BJP RSS and so called Hindu wadis threatening people including me on electronic media for Christmas wishes because of their isolated and improperly defined Hindutva. Soon India experiences two heinous rape cases one in kashmir and another in UP. The rapist in kashmir was hindu and again politics of exclusion started in his favour. In second case the girl was raped by BJP MLA and father of the victim who was the only witness was kept in jail instead of the rapist MLA. I was pained much and I wrote an article on it but again my human right was very much under threat as I was criticising Hindus. This creed is very much dangerous for the Human society and for the larger part of india which are the Hindus itself. Sometimes I feel like we have created another congress with a saffron cover on it.
In these 5 year regime Indian economy has seen high jobless growth. It gathered  very much criticism but no precaution was taken. This made me realize India beyond political boundaries. I started knowing my country through the figures of census, Economic surveys , Crimes buro records and all the government figures. I started knowing what the economists , Agri experts , Planning Commission and veteran people who make the policies think on the current situation. You can say that I changed my spectacles, from a pro Hindu View  I became an intellectual Hindu.
Before stating anything about country one must know the basic details of it. I went through all that and I started figuring out root cause of every problem and a simple solution to it. A separate article on INDIA and it's probs n solutions will be writing soon.



Further India votes for its mini loksabha in the end of 2018 and BJP loses all its States. Before that they lost Karnataka even after high anti incumbency. But no transformable decision was taken by the government and soon India marches to the upcoming elections of 17th loksabha. Again slogans , allegations , promises and lot of stuff is being made to the Innocent society of 125 plus crores of indians. But india and it's people are so numb and dumb that they are again shown a carrot of 72k rupees by the Pappu and again indians are allured by the looters. In 1952 india voted for its very first loksabha and the key issues were food, clothes, shelter, education, safety and such basic needs. The misery of our lives is that even today after 67 years we are fighting for the same as our concerns and needs are the same. Still Educated Indian sect , the progressive  "Acche Din" belonging creed of our society is mum on this.


Through this article I request to my readers and  to the people of india above matriculation to know  this country of different colours and  feel for its people ,their pain and everyday struggle to earn for one time meals. The women , Backwards , children , environment , population ,crimes , health and many are the key concerns which are always ignored by us.
Enlisting some beneficiary steps by the Modi government to ensure that I am not blind and biased towards any of the side.



1. Special funds and ministry for the infrastructural development of seven sisters.

2. The Roads and transport ministry has made
Thousands of highways and infrastructural projects in short span.

3. Most efficient working of foreign ministry to strengthen relations and rescue during Syria crisis.

4.The financial inclusion by the Jan Dhan scheme.

5. Mudra Yojana for startups. Startup India. Make in india schemes.

6. International Yoga Day and setting up Ayush ministry.Generic medicine distribution.

7.Triple Talaq bill.

8. Surgical Strikes

9.Quota for the economically Backwards.

10. Digital India .

Tuesday 23 April 2019

दहशतवाद ,साध्वी आणि गुंतागुंत ....!

दहशतवाद ,साध्वी आणि गुंतागुंत ....!

नमस्कार
आज परत आतून वाटतंय लिहावं आणि चर्या पुस्तिका ठीक काम करतीय म्हणून लिहितोय. गेले काही दिवस देशातील डावे समाजवादी , उजवे हिंदुवादी अन्य विचार प्रवाह यांची बरीच मते ऐकून घेतलीय. कायम काहीतरी मिसिंग असतं. कुठेही काहीही अन्यायकारक घडलं कि आपण घाई घाई मध्ये चिडून भावनेत वाहून जात असतो आणि त्या घटनेवर तिखट प्रतिक्रिया देत असतो. आता आतंकवाद किंवा मराठीत दहशतवाद च बघा ना. किती वर्षांपासून सर्व जगाला विधवस्त करतोय पण त्याचा नायनाट करावा ते सोडून कायम त्यात जात धर्म शोधला जातो.
आणि दुर्दैव हे कि या हल्ल्यांचा निषेध करण्याऐवजी भारतात यावर पण डावे उजवे भिडतात एकमेकांवर.

आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील या काळ्या दहशतवादाची व्यख्या केली गेली नव्हती. पण पंतप्रधान मोदींनी संयुक्त राष्ट्रसंघावर दबाव टाकला आणि कदाचित हे काम मार्गी लागले असं दिसतंय. आपल्या देशात कायम भावनेच्या भरात जनता व्यक्त होत असते.यामुळे च सत्य बाजूला पडतं आणि विषयाची गल्लत होते गुंतत जातो आपण आणि सत्य मागेच राहते.आज दहशतवाद म्हणजे काय ते नेमकं बघूया.




दहशतवाद म्हणजे काही इस्लामी कट्टरवाद्यांनी धर्माच्या नावावर सर्व जगभरात विस्फोटक साहित्याच्या माध्यमातून सुरु केलेला विध्वंस. यात वाक्यात काही हा शब्द अत्यंत महत्त्वाचा आहे.
इस्लाम धर्मातील जिहाद किंवा दार-उल-इस्लाम या संकल्पनांचा वाट्टेल तो अर्थ लावून जगभरात जिथे जिथे शक्य आहे तिथे बॉम्बस्फोट करणे ,लोक मारणे, लहानपणापासून मुलांना वहाबी कट्टर मजहबी शिकवण देणे , दहशतवादी मानसिकता जन्माला घालणे , सर्व जग वेठीला धरणे, यातून आपला मजहबी व भौमिक वसाहतवाद साध्य करणे हेच यांचे कार्यक्रम आहेत.



दहशतवादाला धर्म नाही हे सत्यच आहे कारण 100% मुस्लिम समाज काय असं करत नाहीय पण जगाला छळणारा दहशतवाद हा मात्र इस्लाम ला misinterpret करून किंवा धर्माला स्वतःनुसार  पुनर्लिखित करून धर्माच्या आधारे भावना भडकवून च जन्माला आलेला हा दुर्दैवी सत्य मानलं नाही तरी जागतिक सत्य हेच आहे.

पण आपल्याकडे अति शहाणे लोक उदारमतवाद, धर्मनिरपेक्षता ,पुरोगामीत्व यांना बळी पडून कायम सत्य नाकारत असतात. पहिला दुष्प्रचार हा करतात की "नथुराम गोडसे हा पहिला हिंदू आतंकवादी होता"". मग प्रश्न विचारला कि त्याने किती दहशतवादी हल्ले केले ? किती लोक मारले कि फक्त हिंदू द्वेष करणाऱ्या आणि लाखो हिंदूंना दिल्ली मध्ये मरत असताना हसत बघणाऱ्या गांधींच्या त्या नपुंसक अहिंसेमुळे आलेली चीड त्यांच्या हत्येस कारणीभूत ठरली तर मग गप्प होतात हे लोक. आणि हो त्यांनंतर जर हिंदू आतंकवाद नावाची कांग्रेस कल्पना खरंच अस्तित्वात आहे तर मग 30 जानेवारी 1948 नन्तर हिंदू आतंकवाद्यांनी किती हल्ले ,विस्फोट केले जगभर भारतभर? किती कत्तली केल्या? आणि ज्या संघटनांची नावे घेता त्या संघटनेला जगात किती देशात बंदी घातली गेली?तुम्ही तर 60 वर्ष दिल्ली च्या गादीवर बसून बंदी का नाही घातली? बरं  या 30 जानेवारी ननंतर देशभरातून काँग्रेस चे लोक महाराष्ट्रात आले व 5000 मराठी  लोक मारले गेले कारण नथुराम मराठी होता. हि बाब कायम लपवली जाते. असं का??





दुसरे दोन दुष्प्रचार ते म्हणजे शीख व तमिळ आतंकवाद. भिंद्रांवाला व लिट्टे या दोन्ही संघटनांना सरळ विचार न करता दहशतवादी ठरवायचं. पंजाब मध्ये शीख कट्टरता वाद्यनां पंजाब फक्त शिखांचं खलिस्तान असावं असं वाटायला लागलं आणि त्यात हा भिंद्रांवाला त्यांचा नेता झाला. पंजाब मध्ये सत्ता प्राप्तीच्या हव्यासापायी इंदिरा गांधींनी यास पाठबळ दिले यातून पंजाब मध्ये हिंदूंच्या कत्तली झाल्या.निवडणुकांत शीख मतांचे ध्रुवीकरण होऊन काँग्रेस सत्तेत आली पण इंदिरांनी मुख्यमंत्री मात्र भिंद्रा ला केले नाही याचा राग धरून काही शस्त्रे घेऊन तोच स्वर्ण मंदिरात लपला त्यावर इंदिरा गांधींनी ऑपरेशन ब्लू स्टार करत सर्व शीख मारून टाकले. यावर शिखांमध्ये असंतोष जन्मला व इंदिरा गांधींना त्यांच्याच दोन शीख रक्षकांनी मारलं.इथवर कायम बोललं जातं पण त्यांनतर दिल्ली व पंजाब मधे हजारो शीख मारून टाकले गेले, काँग्रेस कडून  कायम शीख ध्रुवीकरणाला मदत दिली गेली पण या बाबी वगळून कायम शीख समाज हा आतंकवादी आहे खलिस्तानी आहे असाच प्रचार केला जातो.

दुसरा मुद्दा लिट्टे व तमिळ भाषिकांच्या हत्येचा.इंग्रजांनी लाखो तमिळ लोक श्रीलंकेत नेले व ते लोक तिथेच वसवले गेले.ब्रिटिश गेल्यावर लंकेतल्या सिंहली लोकांनी खूप त्रास दिला तमिळ लोकांना , कत्तली अत्याचार झाला. शूद्रांपेक्षाही भयानक जीवन जगायला लावले.यातून तमिळनाडू ला हि दुःख व्हायचे. या त्रासातून तिथे तमिळ इलम म्हणजे जाफना या भागातील तमिळ राज्याची संकल्पना प्रभाकरण ने शस्त्र सामग्री तुन जन्माला घातली त्याला राजीव गांधींनी समर्थन दिले व नन्तर काढून टाकले आणि श्रीलंका सरकार सोबत मिळून भारतीय सैन्य पाठवून आपल्याच तमिळ भाषिकांना लाखो च्या संख्येत मारून टाकले. यात श्रीलंका शांत झाली पण लाखो तमिळ आत्मे शाप देऊन गेले. या उत्तर भारतीय असंवेदन शिलतेचा बदला म्हणून राजीव गांधी मारले गेले पण यात सुद्धा ते शहीद झाले असा दुष्प्रचार केला गेला.




मला सांगा स्वतः च्या अस्तित्वासाठी स्वभूमीवर कायदा हातात घेणे, शस्त्र सामग्री चा मार्ग शांतपणे मागण्या रास्त हक्क काढून घेतल्यावरच कोणीही घेत असतो. याला खरंच आतंकवाद म्हणायचं का?
नथुराम चे समर्थक हिंदू, भिंद्रांवाला चे समर्थक शीख व प्रभाकरण चे समर्थक तमिळ हे सर्व लोक जर आतंकवादी असतील तर त्यांनी जगभर कुठे बॉम्बस्फोट केले आणि किती लाख लोक इस्लामी दहशत वाद्यांसारखे मारले याचे उत्तर अपेक्षित आहे? स्व अस्तित्वासाठी लढणे यास दहशत म्हणणे हा डावा विचार आहे. अर्थात मी भिंद्रांवला किंवा प्रभाकरण नथुराम या तिघांनाही नाकारतो पण माझी संवेदना तमिळ शीख व हिंदू यांच्या 1 कोटी पेक्षा जास्त झालेल्या उगाचच च्या केलेल्या हत्येबाबत आहे.





आता वळू या साध्वी कडे.
भाजपने साध्वीनां तिकीट दिल्यापासून भयंकर गदारोळ सुरुय.
सरसकट हिंदू दहशतवादाचे आरोप लावले जातायत.
याची सत्यता काय? देशातली पहिली वहिली हि घटना आहे ज्यात मालेगाव च्या स्फोटात 7 आरोपी पकडले गेले व त्याचा धर्म हा काँग्रेस चा पारंपरिक मतदाता वर्ग असल्याने तब्बल दीड वर्ष तुरुंगात ठेवून अचानक एक दिवशी कोणतीही न्यायालयीन कारवाई न करता त्यांना सोडलें गेले. त्यांनतर साध्वी प्रज्ञा ,असीमानंद, कर्नल पुरोहित या तीन लोकांना जे संघाशी सम्बंधित आहेत यांना अचानक अटक करण्यात आली आणि तब्बल 9 वर्ष छळ केला गेला हिंदू आतंकवादाचा आरोप ठेवून त्यांना तो कबूल करायला अमर्याद यातना दिल्या गेल्या. एका साध्वी ला अश्लील चित्रफिती दाखवून तिचा बलात्कार केला गेला, बेदम मारून पाय निकामी केले गेले,त्यातच त्यांना कर्क रोग झाला. कर्नल पदावरील माणूस अरबी भाषेचे धडे घेत असताना अचानक धरले जाणे व तब्बल 9 वर्ष फक्त छळ करणे ही कुठली लोकशाही व कुठलं संविधान?


मित्रानो हा देशातील एकमेव असा खटला आहे की त्यात 9 वर्ष आरोप पत्र सुद्धा दाखल करता आलं नाही तपास यंत्रणांना. NIA सारखी यंत्रणा जी अन्य आतंकवादाच्या खटल्यात पटकन तपास पूर्ण करते त्यांना फक्त आरोप काय लावायचे हे ठरवायला 9 वर्षे लागवित हे धक्कादायक नाहीय का? 108 महिने कोणालाही तुरुंगात डांबून ठेवणे हि कुठली लोकशाही आहे? कोणती व्यवस्था व संविधान असं सांगतं करायला? 9 वर्षांनंतर यांना जामीन मिळाला कारण तपास यंत्रणांकडे बोलायला काहीही नाहीय.



मुद्दा असा आहे की हिंदूंना बदनाम करण्याचे मिशनरी बाईंचे काम हे 2004 पासूनच सुरु झाले होते. 2004 च्या दिवाळी ला अचानक कांची कामकोटी पिठाच्या शंकराचार्यांना महापूजा करत असताना अचानक अटक केली गेली होती.कारण हे होते की तमिळनाडू मध्ये दलित आदिवासी अस्पृश्य समाज जो हिंदूंपासून दुरावला होता त्याला जवळ आणण्याचे लोकोपयोगी कामे जोरात सुरु होती आणि यामुळे मिशनरी धर्मांतर फारसे चालत नसे. त्यावरही खटला चालला आचार्य सर्वोच्च न्यायलायतून निर्दोष मुक्त झाले पण तरीही डावी माध्यमे व पुरोगामी सत्तेने बदनामी सुरूच ठेवली.मुळात सत्य हे आहे की,
कोणताही हिंदू आतंकवाद करूच शकत नाही. आमचं भारतीय रक्त dna आम्हाला जगभर बॉम्बस्फोट करा, लोकांना धर्मांतरित करा,जगभर वसाहतवाद पसरवा अशी शिकवण देत नाही मग तो दलित असो किंवा ब्राह्मण भारतीय रक्तात विस्तारवाद नाही हे या देशाचं फिलॉसॉफिकल सत्य आहे.




या 2008 च्या मालेगाव चा फायदा घेत 2013 ला जयपूर मध्ये काँग्रेस चे गृह मंत्री म्हणाले होते की संघाच्या शाखांमध्ये हिंदू आतंकवादाचं प्रशिक्षण दिलं जातं. लगेच जगभरातील देशांनी दहशतवादी म्हणून घोषित केलेल्या हाफिज सईद ने केंद्रीय गृह मंत्र्यांचे अभिनंदन केले होते. तर लगेच दुसऱ्या दिवशी गृह मंत्र्यानं आपलं विधान परत घ्यावे लागले होते.
मला एक सामान्य भारतीय म्हणून सांगा जर संघ एवढी वर्षे हिंदू  आतंकवादाचे प्रशिक्षण वर्ग चालवत असता तर भारत च काय जगभरात स्फोट संघानेच केले असते. मग जैश ए मोहम्मद इंडियन मुजाहिद्दीन लष्कर ए तैययबा यांची ओळख काय नोबेल शांती पुरस्कार मिळालेले अशी आहे का? काँग्रेस ने संघ का बंद नाही केला मग? काल पेक्षा आज जास्त पसरलाय संघ व भाजप मग भारत काय रोज स्फोटांनी हादरतोय का? आणि हो तब्बल 9 वर्ष मालेगाव चा तपास व सुनावणी पूर्ण एक झाली नाही?
साध्वीना तिकीट देणं हा प्रकार वेगळा पण हिंदूंना त्याआडुन दहशतवादी ठरविणे हे निखालस खोटं व चुकीचं आहे.

हा लेख लिहिण्याचे कारण तीन महाराष्ट्रवादी मित्र म्हणाले की यावर तू भाजप सोबत का दिसतो? मित्रानो मी कुठल्याही पक्षासोबत नाहीय. देशात दोन  प्रश्न आहेत एक हिंदू हिताचा तर दुसरा दक्षिण भारतीय मराठी अस्तित्वाचा. मला मराठी अस्तित्व महत्त्वाचे वाटते आणि भाजप हिंदी लोकांचा पक्ष झालाय म्हणून मला आजकाल पटत नाही भाजप.बस एवढंच.
मनसे सेना किंवा गैर काँग्रेसी गैर डाव्या मित्रांनी समजून घ्यावे कि आपण हिंदू आहोत जस मराठी अस्तित्व गेली 70 वर्ष संकटात आहे तसा हिंदू समाज 2000 वर्ष नाश केला जातोय मराठीची भावना हि भाजपविरोध असल्यामुळे काँग्रेस च्या पथ्यावर पडू देऊ नका.
मी गांधी विरोधी आहे पण मला ते सिद्ध करायला नथुराम चा आधार घ्यावा लागत नाही . कारण सुभाष बाबू आहेत त्यासाठी. तसेच भाजप विरोध करताना राज साहेबांसारखं स्वतःच काय ते बोला. दिग्विजय सिंग सारखं हिंदूंना आतंकवादी म्हणून किंवा भडव्या कन्हैया कुमार चा आधार घ्यायची निदान आपल्या प्रगल्भ द्रविड अस्तित्व वादी लोकांना गरज पडू नये. पुन्हा हे सांगतो कि जस मराठीत्व महत्त्वाचं आहे तसेच हिंदुत्व पण. 7 टक्के मराठी लोकसंख्या हि उत्तरेतल्या उर्दू भाषिक म्हणजे मुस्लिम लोकांमुळे ओसारलीय हे विसरू नका.

सागर घाटगे जी आपण जे म्हणता कि साध्वी ने मप्र मधले मुस्लिम का नाही मारले? इथले का मारले?
यावर आपल्याला हे म्हणायचे आहे का कि मप्र मधले मुस्लिम मारणे हे योग्य झाले असते?
किंवा मराठी मुस्लिमांबद्दल प्रेम असले तर सांगतो की मराठी मुस्लिम हि जमात फक्त 3 टक्के आहे.बाकी त्यातले सुद्धा पाटील चं शेख सय्यद आडनाव लावतात शिवाय मालेगाव इथे अमराठी मुस्लिम लोक राहतात. आणि हो साध्वीनां संविधान दोषी मानत नाही. त्या आंबेडकरी संविधानाने निवडणूक लढत आहेत जस राहुल गांधी व सोनिया.

हा लेख मी संघीय आहे या चष्म्यातून वाचणे व मला संघी ठरविणे वाचणाऱ्याचा मूर्खपणा होईल. छ्त्रपतींपासून आम्ही हिंदू आहोत. आणि हिंदूवरील खोटे दहशत वादाचे आरोप खपवून घेणार नाही.

इति शम्।


Tuesday 19 February 2019

शिवसेना : ह्य: , अद्य , श्व: ।



नमस्कार राजे..!

आज शेवटी नाही नाही म्हणता म्हणता सेना भाजपची युती झालीच. साहजिकच आहे प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली. हा समाज डावे उजवे सैनिक स्वयंसेवक खांग्रेसी घड्याळी काटे अशा वर्गात विभागलेला आहे त्यामुळे समर्थन विरोध तर काहींनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या. पण असं नाही वाटत का मराठी जनहो कि काहीतरी सुटतंय ? काहीतरी चुकचुकतंय ? येणारा काळ महाराष्ट्रासाठी कसा असेल? किती लाभदायक असेल ? इथल्या मूलभाषीय समाजाचे अस्तित्व त्यावर होणारा भाषिक आर्थिक कोंडमारा आणि त्यातून राजकीय पोळ्या भाजून घेणारी वेश्या वृत्ती जोपासलेला हा राजकीय समाज.



      आज सर्वांचे लक्ष ज्या शिवसेनेच्या भूमिकेकडे लागले होते ती शिवसेना काहीतरी महत्त्व ठेवून आहे महाराष्ट्राच्या राजकारणात म्हणूनच ना? शिवसेना हा फक्त एक पक्ष नाही तो एकमेव जनांदोलनातून जन्मलेला अग्नी प्रवाह आहे. देशाच्या अन्य कुठल्याही राज्यात असं एकही राजकीय कुटुंब नाही ज्याला सत्तापदावर बसायची घाणेरडी इच्छा नाही? फक्त महाराष्ट्रात ^बाळ ठाकरे^ या जननेत्याचे ते कुटुंब आहे ज्याने कधीही सरळ लाभाच्या पदाचा ,लाल दिव्याचा , सरकारी बंगल्याचा मोह नाही केला उलट तोच लालदिवा स्वतःच्या साध्या घरचा दास करून दाखवला. मुंबई सारख्या एका राज्याच्या राजधानीत राहून पाकिस्तानच्या लोकसभेला निंदा प्रस्ताव पारित करावा लागावा असा काही पाकिस्तानचा विरोध केला. जे एतद्देशीय अन्य कुठल्याही पक्षाला जमलं नाही ते करून दाखवलं. बाळासाहेब गेल्यावरही उद्धव ठाकरेंनी खूप काही शाश्वत(वृद्धी नक्कीच झाली नाही) ठेवले. अर्थात सर्व जसेच्या तसे कधीही नसतेच.



आज आपण शिवसेना काल आज आणि उद्या यावर एक थोडक्यात दृष्टी टाकू. 1960 च्या महाराष्ट्र निर्माणाच्या आंदोलनात प्रबोधनकार ठाकरेंचा सहभाग होता त्यांचीच सावली म्हणजे बाळ ठाकरे व त्यातून जन्मली शिवसेना. आधी मुंबई पूरती सीमित असलेली शिवसेना मुंबई मध्ये मराठी लोकांसाठी त्यांच्या समस्या व अस्तित्वासाठी काम करू लागली . हळूहळू मराठी अस्तित्व टिकण्यासाठी सत्ता आवश्यक आहे हे उमजले व त्यातून मुंबई महानगर पालिका व नंतर मुंबई म्हणजेच शिवसेना हे समीकरण झाले. हा पक्ष विस्तार नंतर कोकण, नाशिक जळगाव, ठाणे पालघर, पुणे कोल्हापूर औरंगबाद, अमरावती चंद्रपूर नागपूर यवतमाळ अशा मोजक्या ठिकाणी झाला. पण महाराष्ट्र भौगोलिक दृष्ट्या मोठा असल्यामुळे व मुंबई कडचा भाग जास्त आपला वाटल्यामुळे वा मानवल्यामुळे बाळासाहेब व शिवसेना मुंबई कोकण नाशिक संभाजीनगर अशा पट्ट्यात व मोजक्या शहरां पुरता असलेला पक्ष झाला. तसं महाराष्ट्राच्या भौगोलिक व्यापकतेमुळे कोकण- उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा,  विदर्भ असे भाग आहेतच आणि तसंच राजकीय प्राबल्य देखील आहेच. राजकारणात महाराष्ट्राचा सामाजिक,जातीय,ऐतिहासिक,वैचारिक प्रवाहाचा पण प्रभाव दिसून येतो. 40 व्या वर्षी उभारलेला पिल्लूसा पक्ष बाळ ठाकरेंनी वयाच्या 78 व्या वर्षीपर्यंत खूप समर्थपणे सांभाळला. जेवढं ते करू शकत होते तेवढं त्यांनी केलं.शेवटी तो माणूस राजकीय चौकटीच्या बाहेरचा होता.खरा *वाघ *खरा मराठा* मराठी* होता. 


2004 साली बाळासाहेबांनी शिवसेना आपल्या पुत्राच्या हाती सोपविली. इथून सेनेचे अद्य म्हणजे आज सुरु होते.
2004 ते 2019 हा काळ सेनेचा आजचा काळ आहे असं मानुया. 2004 ला सेनेची धुरा उद्धव ठाकरेंच्या हातात दिल्यावर सेनेची साडेसाती सुरु झाली. एकामागून एक नेते सोडून गेले.आधी नारायण राणे, छगन भुजबळ,गणेश नाईक आणि एवढंच नाही तर बाळासाहेबांची प्रतिमा छाप असणारे त्याचे पुतणे व भाचे असलेलं आक्रमक व्यक्तिमत्त्व राज ठाकरेंनी सुद्धा अवघ्या दोन वर्षात 2006 ला शिवसेनेला घटस्फोट दिला व महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापिली. भुजबळ राणे नाईक यांच्या मुळे कोकण नाशिक नवी मुंबई येथे शिवसेनेला फार नुकसान झाले. आणि राज ठाकरेंनी मनसे स्थापिल्यापासून तर सेनेचा बालेकिल्ला असलेल्या मुंबई मध्ये लाखो मते घेतली आणि आश्चर्य हे कि बाळासाहेब हयात असताना , नेतृत्व करताना मनसेचे  तब्बल 13 आमदार जिंकून आले, एवढचे नाही तर लोकसभेला सुद्धा दीड लाखावर मनसेने मते घेतली. 2009 ची विधानसभा सेना भाजप युतीला मनसे,व राणे भुजबळ नाईक यांच्या मुळे जिंकता आली नाही. त्यांनतर अवघ्या 3 वर्षात 2012 ला महाराष्ट्राच्या राजकारणातून एकमेव असा मर्द गेला.
सेनेचे उरले सुरले क्षात्रतेज , चाणक्य नीती संपले.



    साहेब गेले नोव्हेंबर 2012 ला आणि 2013 च्या पहिल्या अर्ध्यात गुजरातचे मुख्यमंत्री देशाच्या राजकीय पटलावर ठाकरी आवाजात खांग्रेसची मायबहिण एक करू लागले. देशाचं सर्व भान एका मोदी नावाच्या माणसावर नेलं गेलं सर्व निवडणूक केंद्रकृत केली गेली.यातच 2001 ते 2011 या दहा वर्षात मुंबई महाराष्ट्रात तब्बल 2 कोटी परप्रांतीय लोकसंख्या स्थलांतरित झाली. हिंदी व उर्दू भाषिकांची लोकसंख्या मुंबई मध्ये अचानक वाढली. याच काळात 2009 पासून भाजपचे केंद्रीय नेतृत्व बदलले .दिल्लीच्या चार चौकडीत बंदिस्त असलेला भाजप संघाने स्वतःच्या माणसाच्या म्हणजे नितीन गडकरींच्या हाती दिला.गडकरींनी भाजप जुन्या नेत्यांना परत आणून वाढवला. मुंडेंशी वाद मिटवून महाराष्ट्र भाजपला पुन्हा स्फूर्ती दिली. 2013 च्या उत्तरार्धात भाजपने मोदींना नेतृत्व देऊन टाकले व देशाचे राजकारण झपाट्याने बदलून गेले. खांग्रेसची हिंदू विरोधी कामामुळे हिंदू मते एकीकडे झुकली.भाजपने संघाने पैसा, कार्यकर्ते , जीव ,घाम रक्त दिवस रात्र सर्व एक करुन आपल्या सत्तेची अघोरी भूक भागविली. यातच 2012 ला फडणवीस महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष बनविले गेले .फडणवीसांनी महाराष्ट्र भाजपला प्रत्येक जिल्हा गावात घुसलेल्या परप्रांतीय विशेषतः उत्तर भारतीय लोकांचा पक्ष बनविले. गेल्या 10 वर्षात आलेल्या 1 कोटी शुद्ध हिंदी मतांना भाजपमध्ये उत्तर भारतीय मोर्चाच्या माध्यमातून आपल्याकडे वळवून मराठी राज्य घाणेरड्या जातीय वळणाकडे नेणे सुरु होते.





    पण यात कुठे होती शिवसेना? कुठे हरवला होता तो वाघ ज्याचा दरारा होता राज्यात आणि देशाला हि एवढेच नव्हे तर पाकिस्तानला पण. 2004 ला उद्धव ठाकरेंना कार्याध्यक्ष केल्यावर पक्ष वाढायला पाहिजे होता.पण शिवसेना जेवढी आहे तेवढीच राहिली.सुख एवढेच कि सेना आटली नाही. ती जेवढी आहे तितकीच आजही आहे. मे महिन्यात लोकसभेला तब्बल 282 जागा घेलेल्या भाजपला महाराष्ट्राच्या बदललेल्या भाषिक समीकरणाची व सेनेच्या गाफील,मर्यादित अस्तित्वाची पुरेपूर जाणीव होती. अवघ्या सहा महिन्यात विधानसभा झाली.171 117 हे समीकरण भाजपने अमान्य केले.सेनेनी नमते घेऊन 144-144 मानायला हवे होते पण ते मानले गेले नाही.इथूनच शिवसेना चुकली आणि वासे फिरले. एवढ्यावरच सेना थांबली नाही निवडणुका झाल्या व भाजपला चक्क दुप्पट जागा मिळाल्या पण पूर्ण बहुमत नसताना भाजपची गोची झाली.अशा वेळी योग्य काळाची वाट बघून पत्ते टाकण्यापेक्षा मूर्ख शीर्ष नेत्यांचं ऐकून सेना अगदी कमी महत्त्वाच्या 5 खात्यांवर सत्तेत सहभागी झाली तेही भाजपने न बोलवता.त्यांनतर राजीनामा देऊ अश्या धमक्या दिल्या गेल्या पण पण सत्ता तीही इवलीशी सुटली नाही.




2004 ते 2019 शिवसेना संघटनात्मक रित्या वाढविली गेली पाहिजे होती पण ते काम झालं नाही.मराठीत्व हा निवडणुकीचा आधार झाला पण मराठी कल्याणासाठी महाराष्ट्र हातात असावा लागतो हे काही मुंबई करांना समजलं नाही.हि 15 वर्ष फक्त उंटावरून शेळ्या हाकलल्या गेल्या आणि जो पक्ष आयता हातात मिळाला तो पुढच्या पिढीला वाढवता आला नाही.अशातच मुंबई व राज्यात परप्रांतीय लोकसंख्या वाढतच गेल्यामुळे भाजपला जडत यश मिळू लागले.सेनेची फार दैना झाली पण सेना खच्चीकरण कोणीही करू शकले नाही.तिचा बाणा भाषा क्षात्रतेज कोणीही सम्पवू शकलं नाही.सेनेच राजकीय महत्त्व जे साहेबांमुळे होतं ती पुण्याई आजही सध्याचे चालक उपभोगत आहेत.




2019 ला कोणतीही लहर नसेल हि जाणीव भाजपला आहे म्हणून भाजप युतीसाठी इच्छुक होता.ऐन विधानसभेला युती तोडल्याचा वचपा लोकसभेला भाजपशी युती न करता सेनेला काढता आला असता पण अर्ध्या अर्ध्या जागांवर युती झालीच.लाखो कार्यकर्ते संभ्रमात व निराश आहेत.यावेळी जर सेनेनी युती केली नसती तर शिवसैनिक व पक्षामध्ये बळ आलं असतं. भाजपला 10 जागांपुरत मर्यादित करून दिल्लीमध्ये मोदींचा रथ पून्हा थांबवता आला असता.गडकरींना किंवा सुषमा स्वराजांना बिनशर्त पाठिंबा देऊन भाजपला कायम चा धडा देऊ शकली असती शिवसेना.क्षेत्रीय पक्ष म्हत्त्वाचेच नाहीत तर ते पंत प्रधान सुद्धा ठरवू शकतात बदलू शकतात हे याआधी झालंय ते सेना एकट्या बळावर करू शकली असती.अमित शहा व मोदी फडणवीस यांनी वारंवार घाणेरडी टीका केली त्याला शाश्वत उत्तर देण्याची हि वेळ होती पण ती सेनेनी गमावली युती करून.दिल्लीला दिलेल्या समर्थनाच्या बदल्यात पूर्ण महाराष्ट्र देवगौडाच्या पक्षासारखा स्वहाती ठेवता आला असता पण विचार संपले कि फक्त सत्ता उरते तसं आज झालंय. आज सेना कायमची पिछाडीवर गेलीय.ना पक्ष संघटन वाढवलं ना धड राजकारण करता आलं.2019 ला सुद्धा अर्ध्या अर्ध्या जागा लढवून देखील भाजपचे जास्त आमदार येतील आणि परत उत्तर भारतीय घुसखोर आणि मनुवादी सत्तेत बसतील.पण मराठीत्व मात्र गप्पगुमान महाराष्ट्राचा युपी बिहार पाकिस्तान होत असताना बघत राहील.सेना उद्या आजपेक्षा जास्त दास्यत्वात गेलेला प्रवाह बनेल.





    या देशात हिंदुत्वाचे सर्व प्रवाह एका जातीच्या काही लोकांच्या जातीयतावादी मनुवादी हातात आहेत , त्यांना सर्व जातीय व सर्व भाषीय सांप्रदायिक सर्व समावेशकतेचा क्षात्रतेजाचा आधार नाही, फक्त बाळ ठाकरे हा माणूस अवघ्या देशात जातपात न मानणारे, भारतीय भाषिक विविधता जिथे जाऊ तिथे जपणारे व तितकेच आक्रमक उग्र पाकड्याना हाकलून लावणारे हिंदुत्व देऊ शकले पण हा प्रवाह आटत गेलाय.आता काय होईल एकजातभाषा वादी धरमपेठ सत्तेत येईल नाहीतर परत 10 जनपथ चे लुटेरे चाकर सुलतान होतील.पण राजकीय चौकटी बाहेरच सत्य कोण बघेल?त्यासाठी कोण न्याय करेल? तब्बल 5 कोटी अमराठी लोक येऊन चुकलेत इथला माणूस दिवसागणिक सम्पतोय त्याला स्वराज्यात नोकऱ्या मिळत नाहीत.दरदिवशी नगर जातायत.परप्रांतीयांच्या महानगर पालिका होतायत विधानसभा होतायत आणि याचा आधार आहे भाजप म्हणून हा गद्दार पक्ष सत्तेतून कायमचा हाकलून लावायचा होता पण झालं उलटंच. मराठी जनहो , आपण डावे असू अथवा उजवे पण देश धर्म राज्य याचं एक सत्य असतं हे तर्काने , सरकारी आकडेवारीने अभ्यासले पाहिजे व त्यानुसार सत्ता प्रणाली राबविली पाहिजे. आशा करतो की, पक्ष प्रेमाचे चष्मे उतरवून समाज पाहिल्या जाईल.



टीप:मी कुठल्याही राजकीय पक्षाची गुलामी व भक्ती करत नाही पण काहींना असं वाटतं त्यासाठी हा प्रपंच.मराठी माणूस 33टक्के संपल्यावर उरावा म्हणून ठाकरे कुटुंबाला कायम समर्थन राहील ते जसे जितके थोडके का असेना महाराष्ट्रवादी आहेत.
जय मराठी जय महाराष्ट्र...!

Saturday 16 February 2019

मलरे .....🌹


मलरे.....: सुंदर फुल




संस्कृत पंडितांनो माझ्या
या द्रविड भाषेला संस्कृतोद्भव सिद्ध करून दाखवा.
नाहीतर गाण्याचा आनंद घ्या. गायला अवघड जात होत म्हणून एका मल्याळी मित्राला विचारून विचारून मराठी केलं.आवडतं गाणं माझं.लिंक म्हणजे दुवा देतोय नसेल तर डाउनलोड करून घ्या.https://www.masstamilan.org/1341/malare-ninne-mp3-song



थेली मानम मळ विल्लीन. निरमनियुम नेरम
 निरमारनोरु  कण विन्निल  थेलीयुन्न पोले
पुळयोरुम तळवुन्नी थनू निरन काट्टूम्
 पुळ कंगल इळनेतोरु  कूळ लुथीय पोले

कुलिरेकुम कणाविन्नील कदिराडीय कालम्
मनथारील मधुमासम् थलीराडीय नेरम

 अक मरुकुम मयी लिनकल तूयी लुनरुम कालम्
येन अकथारील अनुरागम पकरून्न यामम


…अळगे.....
अळगिल थीथोरू शीलअळगे
..मलरे.....
एन्नुयीरील विडरूम पनी मलरे

मलरे निन्ने काणा थिरुन्नाल
मिळी वेगिय निरमेल्लाम् मायून्नापोले
अलिवोडेन अरीकत्तीन अनया थिरुन्नान
अळ केकीय  कणवेल्लाम् अक लुन्ना पोले
ज्ञानेन्टे आथमा विन आळथीनूल्लील
अथिलो लमारो रु मरियाथे सूक्क्षीच
थालंगल रागंगल ईनंगलाई


ओरोरो वारंगलाई
इडरुन्न इंन्टे इडनेनजीनूल्लील
प्रणायथीन मळययी नी पोळीयुन्नी नाळील



थळरुन्नो रेंडे थनुथोरुम निंडे
अलथल्लम प्रणायथा लुनरुम्
मलरे.....अळगे....

कुलिरेकुम कणाविन्नील कदिराडीय कालम्
मनथारील मधुमासम् थलीराडीय नेरम


अक मरुकुम मयी लिनकल तूयी लुनरुम कालम्
येन अकथारील अनुरागम पकरून्न यामम


…अळगे.....
अळगिल थीथोरू शीलअळगे
.मलरे.....
एन्नुयीरील विडरूम पनी मलरे

Friday 15 February 2019

ग्रीन कॉरिडॉर

द् ग्रीन कॉरिडॉर

मित्रांनो , आजचा भारत आपण जरी 1947 नन्तरच्या काळातला बघत असू  तरीही आजच्या भारताची मुळे हि एक सहस्र वर्ष जुनी आहेत. म्हणतात ना ^प्रेसझेन्ट इझ द रिफ्लेक्शन ऑफ हिस्टरी^ अगदी तसेच. इतिहासात काय झाले वायव्य ते ईशान्य भारत कायम क्षत्रतेजाच्या अभावात परकीय आक्रमणाला बळी पडला आणि भारतभूमीचे अतोनात नुकसान झाले.



आर्य चाणक्य नन्तर फक्त मराठा साम्राज्याने हा एकसंध भारत हृदयी धरला त्यासाठी तंजावर ते मुलतान लढला महाराष्ट्र. पण नंतर काय सर्व व्यर्थ झाले.मुळात हिंदुत्व हेच भारतीयत्व आहे हे अमराठी लोकांना कधी समजलेच नाही.
म्हणूनच ब्रिटिश सत्तेच्या विरोधात हिंदुत्व हरवलं आणि तथाकथित भारतीय समाज नावाची संकल्पना उदयास आली आणि त्याद्वारे ब्रिटिश सत्तेचा विरोध झाला. 1947 ला धर्मधारे पाक बनला तसाच भारत बनू शकला असता पण गंगेच्या किनार्यातील राजकारण्यांच्या हाती सत्ता असल्यामुळे ते झाले नाही.आणि काश्मीर ते बंगाल आसाम हा तब्बल 60 कोटी च्या आसपास असलेला अर्धी लोकसंख्या वसलेला भारत आपल्या गळी पडला ज्यात बहुतांश  लोकसंख्या हि मजहबी। जमातीची आहे. दार उल चे स्वप्न उरी बाळगून अंशतः काही चांगली मंडळी सोडली तर अन्यांनी कायम दार उल चे स्वप्न पूर्ण करण्यासाठी च काम केलंय. 1947 ते 2019 एका जमातीचा जन्मदर , वाहाबीपणा , भारतीय संविधानिक व्यवस्था व कायद्यांच्या प्रति असलेला विरोध, धर्मांध राजकारण, शरियत अन्य गोष्टी कायम वाढतच गेल्या. आणि गंगा किनाऱ्याच्या तथाकथित सेक्युलर राजकारणाने हे चोचले पोसले एवढंच नव्हे तर त्यांचा मजहबी साम्राज्यवाद वाढायला राजकीय दृष्ट्या मोकळे रान उपलब्ध करून दिले.
अशातच मराठी माणसांमुळे हिंदुत्व जे भारताचं स्वत्व आहे तयाचा एक राजकीय प्रवाह जन्माला येऊ लागला तो म्हणजे संघ भाजप शिवसेना . दोन दशकात देशाचं राजकारण पालटून एक हिंदू किंवा भारतमातेला हार घालणारे भारतीयता मानणारे लोक विसाव्या शतकाच्या अंती सत्तेत आले. फारसे बदल करणारी ती सत्ता ठरू शकली नाही कारण स्वबळ नवहते.पण आताच्या सरकार कडे स्वबळ असूनही भारताच्या होणाऱ्या शाश्वत हानी स थांबविणे यांचे उद्देश नाही हेच दुःख.

काय आहे ग्रीन कॉरिडॉर?

मित्रानो गझवा ए हिंद अथवा मुघलिस्तान वा ग्रीन कॉरिडॉर हे एकाच दुकानातले वेगवेगळ्या प्रकारचे बूट आहेत. उद्देश एकच आहे मजहबी साम्राज्यवाद. सम्पूर्ण भारत विशेषतः नर्मदा अथवा त्याखालील भाग हा हिंदू बहुल असल्यामुळे सहजतेने व्यापता येणार नाही म्हणून जिथे भारतीयत्वाची मुळेच सम्पलेली आहेत तो भाग, जिथे हिंदू समाज अल्प आहे तिथे आपली कारस्थान करायची. पाकिस्तान ते बांगलादेश काश्मीर ते बंगाल मार्गे जोडायचा हा मूळ उद्देश आहे.आणि एक मुस्लिम मजहबी साम्राज्य परत उभारायचे जे यांचा पूर्वज औरंगजेब उभारून गेला होता.

आणि का असू नये हीच राज्ये ? मित्रांनो देशातील 70 टक्के सूनन्त म्हणजे मजहबी लोकसंख्या हि याच भागात आहे. एकट्या उत्तर प्रदेशात तब्बल 5 कोटी मुस्लिम लोकसंख्या आहे. बिहार बंगाल घाटी तर सुभान अल्लाह स्थिती.इतल्या राजकारण्यांनी च उर्दूचा द्वितीय भाषेचा दर्जा दिलाय. इथल्या मजहबी जमातीचे वाहबीपण गेली 70 वर्ष वाढलंय आणि या सर्व घडामोडींच केंद्र आहे रोहिलखण्ड म्हणजे हरित प्रदेश अथवा पश्चिम उत्तर प्रदेश जिथे अलिगढ आहे तो भाग जवळपासचा  प्रदेश समजुया. मराठे अवध व रोहिलखण्ड तसेच सोडून पंजाबात गेले नसते तर कदाचित आजचा दिवस वेगळा असता. हरित प्रदेशातल्या 10 जिल्ह्यामधून जवळपास सर्व गावे हि अखिलेसुद्दीन चं सरकार मध्ये हिंदू मुक्त केली गेली.अक्षरश: हिंदू हाकलून लावले .आणि तेही लढायचं विसरून अन्य राज्यात घुसले. आज 8 वर्षांनी परत योगी सरकार वेगळी लोकगणना करतेय.इथली प्रचंड मजहबी लोकसंख्या हा ग्रीन कॉरिडॉर बनवून च सोडेल.


हिंदू सत्तेने काय करणे ?

मग भारत कसा रक्षिणे यावर विचार केला असता भारताची प्रचंड वाढत असलेली लोकसंख्या नियंत्रित करणे, सर्व धर्मांना एक संविधान एक व्यवस्था लागू करणे , लोकसंख्या वाढीतून होणारा वसाहतवाद थांबविणे, स्वतंत्र न्याय व तपास व्यवस्था निर्मिणे हे खूप गरजेचे आहे पण व्यर्थ.
जर खरच भारत वाचविणे हिंदू सत्तेच्या मनात असते तर असे काही झाले असते पण केवळ राजकारण केले गेले.,


देशात मजहबी व भाषीय वसहतवादाची पराकाष्ठा होतेय पण रामाचे जादे सत्ता माजोरीत मग्न आहेत.


असो!
जय भारत।

Wednesday 30 January 2019

30 जानेवारी : नेत्र उन्मीलन दिवस


मित्रांनो आज देशाचे अर्धमान्य राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा स्मृती दिन. गांधी नावाचं वादळ सहस्र वर्षे गाजतच राहणार आहे. पण सत्य काय नि असत्य काय याचा पूर्वाग्रह सोडून घेतलेला राजहंस पद्धतीने घेतलेला आढावा.


हा देश न्यूनाधिक 1000 वर्षच्या गुलामी चा बळी ठरला होता. तेव्हा इंग्रज आले. हळूहळू पसरले गोड बोलून अधिकारी झाले.
आणि यात महाराष्ट्र सोडून अन्यांचा अधिक सहयोग होता. मोगलाई ओसरून फिरंगीयत यायला मराठा व शीख सत्तेच्या व्यतिरिक्त अन्य भारतीयांचं संपलेलं क्षात्रतेज सर्वात जास्त कारणीभूत आहे. थोरल्या छत्रपतींनी गादीवर आल्यापासून फिरंग्यांची चाल ओळखली व मराठ्यांनी 250 वर्ष हजारदा जस जमेल तसं हे इंग्रज थोपवून धरले. ब्रिटिश सत्तेत यायच्या आधी
मोठी मराठा -इंग्रज 1,2,3 अशी युद्धे झाली . शिखांशी युद्ध झाले मराठे 2 युद्धे जिंकले व तिसऱ्यांदा हरले.

 8  टक्के मराठी व 2 टक्के शीख लोकसंख्या शेवटी किती पुरणार होती संपूर्ण भारताला कारण या व्यतिरिक्त अन्य कोणतीही भारतीय सत्ता अस्तित्वात नव्हती जी भारतासाठी लढेल. जसं मराठा इंग्रज युद्ध इतिहासात आहे तसे बिहारी इंग्रज युद्ध का नाहीय?इंग्रज तामिळी हिंदी युद्ध का नाहीय? कारण हे कि भारताचं क्षात्रतेज पूर्णतः संपलेलं होतं. भारत  अंधश्रद्धा परंपरा जातीयता स्वत्वाच्या अस्तित्वाचा अभाव व महाराष्ट्र पंजाब सोडून अन्य भारतीय हे बनियवादी गोडबोल्या भिक्षुक शाही च्या मानसिक दास्यत्वाचा भाग बनलेले होते. जे दास्यत्व धर्माच्या नावे लादले गेले होते. यात 100 टक्के (मराठी शीख) सोडून अन्य भारतीय लोकांचा विशेषतः अन्य भाषीय क्षत्रिय समाजाचा दोष होता.अशा परिस्थिती मध्ये इंग्रजांनी विवेक स्वत्व हरलेल्या भारतीयांनाच हाताशी धरून देश हडपला.



आणि मग सुरु झालं इंग्रजांच्या विरोधी युद्ध 1885 ला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस नावाची संघटना स्थापन करण्यात आलं.खरं तर ही संघटना पण ब्रिटिशांनी च अदृश्य स्वरूपात बनवली होती.त्यांचा मागून हात होता. सुरेंद्रनाथ बनर्जी ते लोकमान्य टिळक 1920 पर्यंत हि संघटना बरोबर भारतीयांच्या काही प्रमाणात जगलेल्या क्षत्रतेजाच्या मार्गाने चालत होती पण 1920 ला टिळकांची संदिग्ध स्थितीत हत्या झाली व मोहनदास गांधी नावाचे एक गोडबोले व्यक्तिमत्व काँग्रेस चे अध्यक्ष झाले. इथूनच  भारत किमान 1000 वर्ष स्वतःच्या व्यवस्थांचा गुलाम ठेवण्याच्या ब्रिटिश हेतूला साध्य होण्याचे काम सुरु झाले व फळले.



युरोप ने जगावर सत्ता का गाजवली व आजही आर्थिक राजकीय दृष्ट्या युरोप अमेरिकेची सत्ता जगावर का आहे माहितीय? युरोप विशेषतः इंग्लड कधीच अविचारी युद्ध करणारी जमात नवहती त्यांनी कायम ज्यांच्यावर अधिकार गाजवायचा आहे त्यांचा विशेषतः त्यांच्या मानसिकतेचा अभ्यास केला व नन्तर गुलामी लादली. भारतात सत्ता मिळूनही लोक विरोध करतच होते म्हणून एक असं व्यक्तिमत्त्व स्वतःचा विरोध करणाऱ्या संघटनेला त्यांनी आणून दिले जे व्यक्तिमत्त्व फार गोडबोलून लोकांवर अक्षरमोहिनी टाकणारे होते.आपले बापूजी.



गांधींनी काँग्रेस हातात घेऊन जहाल गट च सम्पवला तत्कालीन अशिक्षित मागास भट भिक्षुक शाही बनियवादाला बळी सहज पडू शकणारा हिंदू समाज विशेषतः गंगे काठचा भारत शब्दांनीच गुलाम केला परदेशी आक्रमकांना 2000 वर्ष हाकलून लावणारा क्षात्रतेजाचा भारत स्वतःच्याच माणसाच्या मोजक्या शब्दांनी गुलाम झाला. इंग्रजांना तरी बंदुका लागल्या पण इथल्या गोडबोल्या बनिया लोकांनी राम कृष्ण या क्षत्रिय आस्थांचं अमर्याद बनियाकरण करून इथल्या इथेच करोडो लोक दास केले.आणि मनमुराद खेळ मांडला शोषणाचा. 




Gandhi
Diluted the spirit of freedom amongst Hindus .
He did psychological Subversion of Crores of Hindus who are so numb and still dumb to realize the Truth of their own Dharma Shastra National identity... Their own philosophy he made them to forget forever.



मी पहिला परिच्छेद गांधींच्या जन्माच्या आधीची हजार वर्षे भारताची पार्श्वभूमी का मांडली? लक्षात आलं का?
गांधी हा एक माणूस नाही एक (अ)विचार आहे जो इथे का रुजला याच कारण आहे की 1000 वर्षात मराठी पंजाबी सोडून 90 टक्के भारतीयांचं क्षात्रतेज कधीच संपलेलं होतं. धनुष्याने रावण वधणारा राम, सुदर्शन चक्राने दैत्य विनाश करणारा कृष्ण व असेच अन्य सर्व हिंदू आस्थेचे प्रतीक क्षणात विसरून अगदी त्यांच्याच नावाने एक झापड एक गालावर मारली तर दुसरा गाल पुढे करा अशी शिकवण हिंदूंनी स्वीकारली. का?



जी समाज खूप अशिक्षित व मागास झालेला असतो तो असाच गुलाम बनतो.गांधी आजही मेला नाही तो आजही हिंदूंच्या संपलेल्या क्षत्रतेजाचे प्रतीक आहे. हिंदू सत्तेत येऊनही अति सहिष्णू आहेत, जगात 4थी मोठी सेना असूनही चारिकडून आक्रमण सहन च करतोय आपण या राजकीय क्षात्रतेजाच्या अभावाचे कारण बनून गांधींचं उभा आहे. हिंदूंमधली अति सहिष्णुता पुरोगामित्व हे हि याच गांधीवादाची देणगी आहे.
ब्रिटिश गेले पण भारताला लुटणारे सत्ता तंत्र कायम ठेवून, गेल्या 70 वर्षात करोडो हिंदू संपले ज्याचा स्वतः हिंदूंनाच हिशोब माहित नाही माहित झाल्यास मान्य नसतो.धर्माच्या नावावर तथाकथित संत पुजार्यांनी खूप नुकसान केले देशाचे जे आजही सुरु आहे. पण महाराष्ट्र लढला हिंदूंना जागवून आजही उभा आहे स्वतःचे सरणारे अस्तित्व विसरून हिंदुत्वाच्या भगव्यासाठी कायम निश्चल मंदार मेरू सम .


गांधी चांगला कि वाईट हा आज प्रश्नच नसावा. सत्य काय आणि असत्य काय ते च कळलं तर पुरे.
आज 70 वर्षात हिंदू जागे झाले आता 2 ऑक्टोबर ला शास्त्रीजी जास्त असतात सोशल मीडियावर.थांबा थोडं आणखी लोक जगातील.


जे लोक म्हणतात गांधिंमुळे करोडो लोक मारले गेले मला त्यांना विचारायचं कि हे करोडो क्षत्रतेज ज्या भागात नाहीत त्याच भागात का मारले गेले? त्यांच्या क्षात्रतेजाच्या अभवाच काय? त्यांचा दोष नाहीय का? 5 टक्के मुस्लिम कट्टरतेने 25 टक्के होऊ शकतात तलवारी गाजवणाऱ्या दुर्गा भवानीचा धर्म मानणारे हिंदू का ओसरत जातायत??



त्या 1947 च्या हत्या ज्या बघून नथुराम चे मन व्याकुळ झाले त्यांचा दोष गांधींच्या आधी आणि जास्त अफगाण ते ढाका या पट्ट्यातल्या हिंदूंच्या संपलेल्या क्षात्रतेजाचा आहे.
मराठी माणूस ज्या साठी लढतोय ते कालही अन्यांमध्ये नवहते आणि आजही नाही.

शेवटी गांधी भारतीयांच्यातल्या सम्पलेल्या क्षत्रतेजाचं प्रतीक आहे


आज त्यांना दक्षिणेवर त्यांचं व त्यांच्या मुसलमानी भाषेचं आधिपत्य हवंय कुठलंच हिंदुत्व नकोय .
असो।


घाई घाईत खूप क्रम बदलले असतील पण बघा डोळे उघडून
एखादा समाज खूप काही हरवून बसला असेल तरच एका माणसाचा इतका गुलाम होऊ शकतो कि स्वतःला शत्रूपुढे सम्पवून घेईल पण विरोध करणार नाही.



जय भवानी जय शिवाजी🏹🚩