Showing posts with label स्वतः कृत. Show all posts
Showing posts with label स्वतः कृत. Show all posts

Tuesday, 14 November 2017

गोडसे भक्तांसाठी थोडे काही....!




नमस्कार राजे .....!

आज पंडित नथुराम गोडसे यांची जयंती .... 

आपल्या भोवती उजव्या डाव्या दोन्ही मनोवृत्तीच्या लोकांचे जाले असतेच...म्हणून सकाळपासून चेपुवर काय अप्पा वर आणि अन्यत्र सुद्धा खूप ठिकाणी गोडसेंना खूप महान योद्धा म्हणून श्रद्धांजलि अर्पित केली जातेय.... डीपीवर स्टेटसवर त्यांची चित्रे आहेत......  मोठमोठ्या पोस्त येत आहेत गांधी कसे हिंदू विरोधी आणि आत्म्हींसक होते आणि गोद्सेंनी कसे हिंदुराष्ट्रासाठी बलिदान दिले वगरे वगरे .....


मी उजवाच आहे बर्याच ठिकाणी....मलासुद्धा माहितीय गांधी हा माणूस मूर्खच होता ..महा विध्वंसक होता ..विचाराने त्याचा मनोविच्छेद करून भारतीयांना मानसिक दृष्ट्या फुकटची अहिंसा वगरे सांगून गुलाम करण्यासाठी त्याला एक evangelist म्हणून intellectual subversion  करण्याकरता पाठवला होत...... प्रत्येक दृष्टीनी गांधी हा माणूस विकृतच.....


पण गांधी विरोध फक्त गोद्सेनीच केला का? गांधी आपल्याला आवडत नाही म्हणून काय गोडसे च आवडायला हवाय का ? सुभाषचंद्र बोस नाही का जहाल विचारांनी लढले ? बाबासाहेबांनी नाही का गांधी खरच महात्मा होते का हे पुस्तक लिहिले? सावरकरांनी नाही का गांधी गोंधळ लिहिले? हेडगेवार जी यानन्नि सुद्धा १९२० नंतर गांधी कॉंग्रेस अध्यक्ष झाल्यावर अवघ्या दोन वर्षात पक्ष सोडला व १९२५ ला नागपुरात रा.स्व.संघ. स्थापिला......


गोडसेंनी काय केले ? एका क्षणात गांधी संपवला ...... गांधी सारखे महान लोक आपले शरीर म्हणून जगत नसतात तर ते विचार म्हणून लोकांच्या मानसिकतेत आपली मुळे कायम ठेवून उरलेले असतात....

. या माणसांनी देशातले अर्धेअधिक लोक नपुंसक करून टाकले ..रामाचे अमर्याद बनियाकरण केले ..... लढूच नका....एक गालावर मार खाल्ला तर दुसरा पुढे करा... आजही असेच आहे हि चुकीची अहिंसा अआपल्या राजकारण्यांच्या आणि राजकीय व्यवस्थेच्या अंगात भिनलीय....
 Image result for transfer of power india 1947
७० वर्षे १२५ कोटींचा भारत ज्याकडे  जगातली ४ थ्या क्रमांकाची सेना आहे ..खूप शस्त्रास्त्रे  आहेत ..तो भारत जगात soft state म्हणून हिणवला जातो..... एवढ्या वर्षात हि नपुन्सकता नाही..का? कारण आपल्या राजकारणात समाजात अहिनारूपी गांधी आजही जिवंत आहे....... ५ कोटी घुखोर बांगलादेशी ,रोहिंगे हाकलायला पाहिजे...आपण पोसतोय ..... अन्याय झाला तरी २ वर्षे होऊनही शिक्षा होत नाही .... कारण सर्वत्र अहिंसा आहे....


गांधी जर जगले असते तर कदाचित त्यांनी सम्विधान निर्मात्यांना ब्रिटीशांचे सर्वे जसेच्या तसे संविधान म्हणून थोपवू दिले नसते.... तसे ते बोललेही होतेच.... म्हणून नेहरूंना गांधी मारायला हवे होते... जेणेकरून फक्त शासनकर्ता बदलले जावेत व्यवस्था तीच १५० वर्षे  जुनी mecauley नि भारत कायम गुलाम राहावा म्हणून बनवलेली ...... तारीख पे तारीख वाली अन्याय प्रणाली... तोच अन्यायकारी ipc crpc ipa , सर्व्या व्यवस्था ....फक्त गोर्या ऐवजी काळे इंग्रज आले..... ब्रिटीशांची संसद सुद्धा तीच आहे.... जिथून ते सरकार चालवायचे.... 

या देशाच्या जनतेनी अन्याय सहन करत जावा

 जेणेकरून भारतीय जनता कायम गुलाम राहिल
 (ब्रिटीश व्यवस्थांची ) अति अहिंसेची  मनोधारणा भारतीयांमध्ये भिनावी हि या गांधी नावाच्या ब्रिटानिया agent ची चाल  यशस्वी  झाली..

आज सर्वत्र गांधीवाद आहे अन्यायाविरुद्ध कोणालाही आंग्ल प्रदत्त व्यवस्था बदलाय्च्याच नाहीत..... संघाच्या प्रातः मरणात गांधी आहेत..... शेटजी भटजी नपुंसक  वाटतात अश्या वेळी....
 Image result for india is still a british colony
मित्रांनो ,
आपला आदर्श डॉ. हेडगेवार जी असले पाहिजे गांधीमुळे यांनी कॉंग्रेस सोडलीच न ?  संघ स्थापन केला पुढची  १००० वर्षे भारत कसा असावा याचा विचार करून..... आज सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या संघ देश सकारात्मक बनवतोय...... का? दूर  दृष्टीमुळे ...... गोडसे सारखे लोक क्षणिक  विचार करतात ...... यामुळे  त्यावेळी ५००० मराठी ब्राह्मण मारले गेले होते...
गोडसे हा माणूस देश प्रेमी होताच..यात शंका नाही...  

सुभाषचंद्र बोस किंवा हेडगेवार हे आपले आदर्श असावेत गोडसे नाही.... पण काही मूर्ख हिंदुवादी ........ जे फक्त मनानी विचार करतात त्यांना नाही कळणार.............. 



इति शम्!

Saturday, 4 November 2017

Imperialism via Migration........!

Imperialism via Migration……………..



Hello friends…. !
In this 21st century English has became language of knowledge…though many so called patriots and rightist feel that it is a language existing in our country due to british imperialism which was till 1947..n due to its effect… English is having a very huge  impact on indian community…… so how can a student like me will be outside the impact of English… so friends officially starting to write something with very simple n primary level English… here it goes on………


I think there are many small issues which are destroying the nature decorated diverse culture of this country which are not taken into consideration by the rightist thinkers … so this article is about imperialism..in southern states especially in Maharashtra….due to crores of migrants from 9 decades….

 Many time I feel that rightist thinkers behave as leftist….. for me I have a very simple definition of being leftist or calling someone leftist …… these are people are of that mentality which can not see the action….they can only see the reaction…..like in Godhra riots they had not seen the 59 innocent karevaks which were killed without any reason…. They only saw the reaction……orelse we can say delibaretely they ignore the action which is reasonless and which ruins life of society….

In this way the current political rule of the bjp n rss not ready to look at the worse condition of the state in which they have their own rule and headquarter of the BJP Ideologoical Mentor RSS…. And most importantly these organisation is in the hands of almost all the Marathi people…. Still they are reluctant to even look it as problem….

Mumbai the state capital of Maharashtra which is also the economic capital of india was getting shine from the late nineteenth century… this city is known for hardcore Hinduism of shivsena established in 1966 but for the complete study of Mumbai one must go before 100 year…. A century back this city started getting importance due to its seaport and ease in shipping trade…. THE TATAS , AMBANIS , GODREJ,WADIA ,SHAPURJI PALANJI…. AND OTHERS  have started their small industries ….. opium business was very well established by them in Mumbai…. And now they are the one who control drug smuggling n so on……..

In the starting of 20th century a great film maker DADASAHEB FALKE established the film industry…as the name shows was a Marathi Manus… till 1960s  Mumbai was very much established for its Bollywood and  corporate headquarters….  This  centralised development lead to creation of many possibilities in the employment sector which has attracted the whole world towards Mumbai….especially from those states which are very poor states…northern and eastern india ..where two third of india resides…but they get more than two third of their govt. budget from rest of india…. From us sauth Indians they are running their states…..


This economic power growth is responsible for this huge migration….but… more than this the higher birthrate in the northen n eastern india was responsible for it…. In the three worst idiot states of India viz.UP BIHAR ZARKHAND the birthrate is 5 children per family which is the average…..
The only chief minister of any state in india having 13 children is LALU YADAV…. What a capacity man..!! hehehe….


GUJRAT ,MAHARASHTRA ,KARNATAKA ,TAMILNADU  these four states contribute 50% of the taxes to the government of india…. If we add contribution from Telugu states and Kerala then it goes beyond 65% …which clearly means two third of india”s fianances are from us…DRAVID STATES…. But we get a very little of it…… Maharashtra alone contributes 25% of the GDP…. IF MAHARSHTRA CONTRIBUTES 100 RS. TO DELHI ..IT GETS BACK ONLY 15 RS. From centre…… on the contrary these three idiots get 200 rs. For their 100 rs. contribution… I have a proof of it..will give you its link……







What we dravids get for all that we did for the incredible INDIA…?

They migrate here to work ….. they arrive here in thousands of number..they capture our lands..which is illegal….but the congress government has always regularised the migration… fsi is day by day increased….and cemented jungle is established in the fianance capital of india…which is my state capital…





After arrival they get settled over here…..they start bringing their relatives…. N others….they form a lobby…. And nobody from the natives can break this lobby..and without any right and capability they….. get jobs….n we are having unemployment in our own state…..

Afterwards they start forming their wards -constituencies for the corporation election….
They bring their political ideologies of MULLA MULAYAM & LALU CHOR … They take part in election and their migrated brothers vote for them…. And they get elected…..

Further they ask for deletion of state language Marathi, Kannada and so on…. They ask for minority rights….. and in this way linguistic and religious imperialism is destroying the richest state of india….. MAZA MAHARSHTRA…

Sometimes they organise morchas of RAZA ACADEMY where their BANGLADESHI brothers… shows their peaceful behaviour with women and cops of state by brutal rapes and murders……
Riots and rapes are increased due to GUNDA STATE MIGRANTS..

Now they are asking for their languages to be treated as  the official language    of my state……. And the impotent BJP favours it……

Friends, from the 10000 years of the known history of our great BHARAT  we never invaded a single inch of land of any other country…… This is the real definition of being BHARATIY …. The google and world has unanimously accepted and adored our country for our stable and peaceful way of life…… Invasion is not in indian blood..or we say that its against our Philosophy hence linguistic and religious both mentality of imperialism is anti national..also it is against hindu philosophy…. But now people are changed…they are HINDU OR BHARATIY only for showbiz….. the state of marathis has lost its one third population % due to migration…… there must be limit of 10% for the migrants….

These three idiots have 40 crore population…one third of india resides there…….and.. hence there will be no reduction in migration due to increasing unemployment and birthrate…. And yes,, most importantly….. the present BJP GOVERNMENT which is  HINDIWADI……INSTEAD OF HINDUWADI

The current CM of state has allowed huge migrants to state as they are his voters…. A good atmosphere is created by him for them…..

Maharshtra must learn from kannada brothers… tamilians malyalis and others…. Must watch this short video

https://m.youtube.com/watch?v=yWy5U2h6TZI

ANYWAY,




  Thanks and love you……….

Thursday, 2 November 2017

अंधश्रद्धा निर्मूलन भाग १



नमस्कार राजे .....!

या आठवड्यात देशाच्या एकमेव महिला पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी  होती..... त्यानिमित्ताने एक पोस्ट चेपुवर आली..दिल्लीमध्ये कॉंग्रेस नेते शशी थरूर इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पार्पण करत होते....त्याच दिवशी लोहपुरूष सरदार वल्लभ भाई पटेल यांची जयंती सुद्धा होती.... दोघांचे फोटो आजूबाजूला ठेवले होते त्यात इंदिराबाईचा फोटो हा पटेलांच्या फोटोपेक्षा जरा जातच मोठा होता..त्यावर एक वाक्याचे व्यंग लिहिले होते... “काँग्रेसबद्दल फोटोच खूप काही सांगत जातो”
  Image may contain: 2 people, people smiling, people standing
हा असा फोटो मी स्टेट्स वर टाकला आणि प्रतिक्रियांचा अक्षरशः  पाऊस पडला.... जसे एकदा मोदींच्या काही निर्णयांविरुद्ध स्टेट्स टाकले तेव्हा पडला होता अगदी तसेच..... या देशात लोक दोन प्रकारच्या विचारसरणी मध्ये विभागले गेले आहेत.... गांधीविरोधात बोलाल तर लगेच तुम्हाला गोडसे वादी ठरवले जाते..जणू बाबासाहेबांनी लिहिलेले “गांधी खरच महात्मा होते का ? ”

या लोकांनी वाचलेच नसावे ..सावरकर , नेताजी सुभाषचंद्र बोस , भगतसिंग , चंद्रशेखर आझाद ,हे अन्य जहाल विचारवादी क्रांतिकारक गांधी च्या विच्रांच्या विरोधातच लढले न? पण गोडसेला आज गांधी विरोधात उभा असलेला एकमेव व्यक्ती म्हणून बघितले जाते... असेच आज आहे ..... मोडी च्या एका निर्णयाचा अमर्थान केला तर लगेच तुम्हाला लोक भक्त ठरवतात ... आणि कॉंग्रेसच्या चुकांबद्दल एक शब्द जरी काढला तर तुम्हाला भाजपा वाले हिंदुवादी जातीयवादी ठरवून टाकतात लोक..... मुळात उजव्या आणि डाव्या दोन्ही विचारांचे चष्म्यातून आजकाल भारतीय लोक सर्व काही बघत असतात.... याच्या beyond एक सत्य असते याची जाणीव कोणालाही नाही.....

खाली मला आलेली प्रतिक्रिया देतोय...
 She deserves it she was martyr as she was killed when she was holding pm office. What about bjp? Did any1 feom pmo visit shaktisthal to pay homage to former pm? Where r u all youths going falling prey to dirty politics and not using your own brains…? Understand and then act ..u r wise n intelligent enough to mek proper views have patience and study before falling prey dear...


 माझ्या घरच्यांना  असा वाटत कि इंदिराबाई हुतात्मा होत्या .... यावर मला हसू येत...असे लाखो लोक आहेत जयंना आजही इंदिराबाई हुतात्मा वाटता..किंबहुना गांधी कुटुंबातले सगळेच यांना महान थोर हुतात्मे कल्याणकारी राजे वाटतात.... गेल्या चार पिढ्या ज्या या कॉंग्रेसच्या शिक्षण  प्रणालीने बिघडवल्या हे त्याचेच फलित आहे....१९४७ -२०१७ या काळात सगळी  वृत्तपत्रे आणि वृत्त वाहिन्या या कॉन्ग्रेच्याच हातात होत्या .आणिक आजही आहेतच... य्चाच हा परिणाम आहे कि इंदिरा बाईला लोक हुतात्मा म्हणतात ....

मुळात या लोकांनी सत्य ऐकलेले नसत वाचलेलं नसत ..जेवढ त्यांच्या पर्यंत काँग्रेसी मिडिया पोचवत आलीय यांचे विचार विश्व तेवढेच असते.....

इंदिरा गांधींनी पंजाब मध्ये भिन्द्रन्वाला या शीख धर्म्माच्या नेत्याला हिंदुविरोधी वातावरण तयार करायला लावले त्यावेळी पंजाब मध्ये हिंदू आणि शीख लोकांमध्ये छोटेमोठे दंगे होत असत ..याला वाढवून ६० टक्के असलेल्या शिखांची मते मिळवायची आणि कॉन्ग्रेसची सत्ता आणायची अशी इंदिराबींची रणनीती होती.... यामध्ये अल्पसंख्याक असलेले हिंदू मारले गेले तरी त्यांना चालणार होते.. भिंद्रनवाले या मांसल दंगे करायची पूर्ण सुट होती... याने पंजाब फक्त पंजाब्याचाच असावा अश्या प्रकारची खूप आंदोलने केलीत एक खलिस्तानी सेना जन्माला घातली ... खूप दंगे झाले हिंदू मारले गेले ...एक पत्रकार होते लाला जगतनारायण ज्यांनी एका वृत्तपत्रात लिहिले कि हिंदु  हिंदी हिंदुस्तान हाच आमचा धर्म देश आहे.... त्या वृत्तपत्राच्या कार्यालाय्वर हल्ला झाला आणि ...ते जाळून टाकण्यात आले...शिवाय लाला जगात नारायण या खूप नामी पत्रकाराची भर रस्त्यात चाकूने हत्या करण्यात आली..भिंद्रनवाले च्या सैन्याकडून ..... निवडणुका झाल्या आणि कॉंग्रेसचे शिखांना समर्थन होते म्हणून निवडणुकीत कॉंग्रेस जिंकली .....

इंदिराजींनी भिंद्रनवाले ला मुख्यमंत्री करण्याचे वचन दिले होते ...पण सत्ता आल्यवर ते पाळले गेले नाही.... दुसराच नेता मुख्यमंत्री बनविण्यात आला..... आणि म्हणून हा भिन्द्रन्वाला व याची खलिस्तानी सेना चिडली यांच्याकडे खूप शास्त्रे होती यांनी आपल्या सैनिकांच्या आधारावर अमृतसर चे सुवर्ण मंदिर काबीज केले व पंजाब बद्दलच्या आपल्या मागण्या सरकारवर ठेवल्या .... अर्थात त्या मागण्या मान्य झाल्या नाहीत ... मंदिराच्या आतली परिथिती पाहण्या आजचे आपले राख सचिव अजित डोवाल त्यावेळी ऐन विशीत होते हा तरुण गुपचूप आत जाऊन आला व याने आतली परिसथिती इंदिरा सरकारला संगितली...... शेवटी काय ऑपरेशन ब्ल्यू स्टार आखल्या गेले... भारतीय सेनेला लाखोंच्या संख्येत इंदिराजींनी उवर्ण मंदिरात धाडले व हजारो खालिस्तानी आंतकवादी व भिन्द्रन्वाला यांचे मुडदे पडले गेले....हजारो शीख मारले गेले..... यातून शीख समाज चिडला .... इंदिराजींचे दोन रक्षक जे शीख होते त्यांनी याच दुखातून राग द्वेष भावनेने इंदिराबाई यांचे वर गोळ्या झाडल्या आणि त्या मारल्या गेल्या........ सत्तेची दरिद्री हौस या महिलेला होती.... हजारो हिंदू आणि शीख  मारले गेले या महान इंदिरा बाई मुळे...... हुतात्मा कोण ते निष्पाप हिंदू शीख कि हि एकटी बया ??


शिवाय इंदिरा गांधींच्या हत्येनंतर देशात शीख विरोधी दंगली उसळल्या ....यात १०००० शीख मारले गेले जे कॉंग्रेसच्या लोकांनी मारले..... जगदीश टायटलर , सज्जन कुमार , एच के एल भगत हि तीन कॉंग्रेसची मंडळी आजही नायालाय्च्या फेर्या लावत आहेत याच दंग्याच्या खटल्यात ..यांनी हजरो शीख बंधू मारून टाकले...... आजही दिल्लीमध्ये विधवा कॉलोनी आहे..जिथे १९८४ च्या काळात शीख लोक राहायचे .... इथे कॉंग्रेस नि घुसून सगळे शीख पुरुष मारून टाकले ...आजही वृत्त वाहिन्या दाखवत नाहीत एका वाहिनीने हे वृत्त दाखवलेय ते बघू शकता.... यु ट्युबवर ......



बाबाहेबांचे संविधान खारीज करून , घोटाळ्यात आरोप सिद्ध झाल्यावर पंतप्रधानपद जाईल म्हणून या बाईने देशावर आणीबाणी लादली...... हजारो लोक तुरुंगात डांबले....

स्वतःच्या पोराच्या हत्येचा आरोपही हिच्यावर लावला जातोच.... एवढेच नव्हे तर रशिया च्या कम्युनिस्ट सरकारशी मिळून लाल बहादूर शाश्त्रींना यांनीच मारले .... तीन मुर्त्य भवन आणि अशा खूप गोष्टी आहेत....

तरीही आज लाखो भारतीय इंदिरा बाईंना महान आणि हुतात्मा समजतात यापेक्षा मोठी अंध श्रद्धा काय ? गरिबी हत्व चा नारा दिला पण आज भारत जास्त गरीब देश आहे अगदी त्यांच्या कालपासून आजवर गरिबी वाढतच गेलीय .....




पण व्यर्थ ........ काँग्रेसी आणि गांधी नेहरू वादाची गुलामी काहींच्या जनुकीय ढाच्यातच असते तर काही मिडीयापाई बनवले जातात....... 



राहिला प्रश्न बाकी च्या गोष्टींचा तर ...... कॉंग्रेसमध्ये  जयंत्या लाल बह्दूर शास्त्री , नरसिंह राव , क कामराज, राजगोपालचारी , मदन मोहन मालवीय , अश्या कित्येक कॉंग्रेसच्या नेत्यांच्या का होत नाहीत?  मोदींनी सरदार पटेलांच स्मारक बांधायला काढल म्हणून नाहीतर या आधी कॉंग्रेस पटेल जयंती कधीही साजरी करत नव्हती....  आज कुठेही सरदार पटेल शास्त्रीजी नरसिंह राव यांचा फोटो सुद्धा कार्यालयात व पत्रकांमध्ये दिसत नाही ? यावर कोणीच काही बोलत नाही...


लोह्पुरुशांनी ४६२ राजवाडे एकत्रित केले म्हणून नाहीतर भारत एकसंध झाला नसता...... सोमनाथ मंदिर बांधले ......... शिवाय इंग्रजांशी लढले सुद्धा ...... मग हा माणूस मोठा कि बापाच्या भरोशावर डायरेक्ट पंतप्रधान पद बळकावणारी हि इंदिरा प्रीयदरर्शिनी नेहरू.....??  गांधींच्या काळातले सगळे नेते कॉंग्रेस आय हा वेगळा पक्ष स्थापून या बाईने संपवले  ...एका कुटुंबाशी इमान ठेवणारेच लोक कॉंग्रेसमध्ये ठेवले....  तरीही काही लोक भक्ती करतच राहणार ......

abp news वरचा प्रधानमंत्री हा कार्यक्रम बघावा इंदिरा गांधी बद्दल माहिती मिळते .... विकिपीडिया पण सत्य दखवत असते .....

असो........

Saturday, 7 October 2017

भारतीय मिडिया (प्रसार माध्यमे) कोणाची...???

भारतीय मिडिया (प्रसार माध्यमे) कोणाची...???

 Image result for indian media anti hindu bias

नमस्कार राजे....!


भारतीय राज्यव्यवस्थेत प्रसार माध्यमे म्हणजेच मिडिया यांना फार महत्त्व आहे..... भारतीय व्यवस्था हि चार प्रमुख खांबांवर उभी आहे असे म्हणतात... त्यातील पहिले तीन म्हणजे संसद , न्यायपालिका आणि सेना आणि चौथी म्हणजे मिडिया अर्थात हि सगळी प्रसार माध्यमे .....




अर्थातच प्रसाराच एकच मध्यम नाही ती अनेक आहेत.. आणि हो याशिवाय पद्धती सुद्धा वेगवेगळ्या आहेतच कि....

बघा मिडियाचे पुढील प्रकार ...




१.प्रिंट मिडिया – म्हणजे वर्तमानपत्रे.... मासिक पाक्षिक साप्ताहिके ...शिवाय चालू घडामोडी वर  वेगवेगळ्या लेखकांनी केलेले विश्लेषणपर पुस्तके....
Image result for इंडियन मीडिया
२. इलेक्ट्रोनिक मिडिया- या मध्ये प्रामुख्याने वृत्त वाहिन्या म्हणजेच न्यूज channels येतात..शिवाय काही अन्य मार्ग सुद्धा आहेत....
 Image result for इंडियन मीडिया
३.सोशल मिडिया- हा आजकाल सर्वांनाच माहित असलेला प्रकार आहे... यात मुख्यत्वेकरून फेसबुक ,ट्विटर आणि इतर अप्लीकेश्न्स येतात...
 Image result for social media

याशिवाय सुद्धा आपल्या आजूबाजूची माणसे हे सर्वात प्रभावी प्रसार मध्यम आहेच..... अर्थातच आज जगात काय घडतंय याची सगळी माहिती आपल्याकडे पोचवण्याचे मुख्य मध्यम हि मिडिया झालेली आहे..आणि म्हणूनच का होईना..

आपल्या अभिमातावर या मिडीयाचा फार मोठा आणि भयंकर प्रभाव हा नेहमीच पडत असतो... एखाद्या मुद्द्यावर आपण काय विचार करावा हे आताशा हि मिडिया ठरवू लागलेली आहे... कुठलीही घटना घडली कि तीच भांडवल कस करायचं ? आणि कोणाच्या विरोधात करायचं हे आत्ता हि मिडिया घराणी ठरवू लागली आहेत... शिवाय ह्या भांडवलातून यांची टीआरपी वाढते तो फायदा मिळतो वेगळाच... पण आजकाल मिडिया मधले पत्रकार किंवा न्यूज anchor हे एका प्रकारचे नेतेच झालेले आहेत... या लोकांना फेसबुक ट्विटर यावर फार मोठ्ठी fan following आते... एखादी घटना कशी वळवायची ती कुठवर 
 न्यायची हे सगळं हेच लोक ठरवतात....
Image result for इंडियन मीडिया
 Image result for indian media

उदाहरण....म्हणजे गोधरा चे दंगे.... अयोध्येहून साबरमतीला हिंदू भाविक ट्रेन ने दर्शन घेऊन येत होते.... गोध्रा जवळ २००० मुस्लिमांनी हि गाडी थांबवून बोगी नं.६ व ७ चे दरवाजे बाहेरून बंद केले आणि दोन्ही डब्ब्यांवर रॉकेल ओतून आतमध्ये असलेल्या आबालवृद्धांना अग्निज्वालेच्या हवाली केले गेले... ..यामध्ये ५९ निष्पाप हिंदू मारले गेले ...अगदी कोळसा झाला दोन डब्ब्यांचा..... हि बातमी गुजरातेत वणव्यासारखी पसरली व हजारो हिंदू संघटना आणि लोक बाहेर पडली व मुस्लिमांचा नरसंहार झाला....

 पण तेव्हा सुद्धा देशात भाजप च सरकार होत आणि गुजरातमध्ये सुद्धा म्हणून मिडीयाने ५९ हिंदुंवर झालेली क्रूर क्रिया दाखवलीच नाही उलट त्यांनंतर जे झाला ते एवढ आणि इतक दाखवल गेला कि त्यामुळे नरेंद्र मोदी जे तेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते यांना तब्बल १२ वर्ष मिडिया ट्रायल करून बदनाम करण्यात आले...

या दंग्यात एकूण १००० लोक मारले गेले..ज्यात दोन्ही धर्माचे लोक होते ... १९८४ च्या दंग्यात १०००० शीख कॉंग्रेस नि जिवंत जाळले होते आणि एकही काँग्रेसी मारला गेला नव्हता फक्त आणि फक्त शिखांचाच नरसंहार झालेला होता तरीसुद्धा...त्यावेळी आणि आजसुद्धा या दंग्याबाद्द्ल  कोणीही बोलताना दिसत नाही असे का? असा प्रश्न वारंवार मला आणि कित्येक भारतीय माणसांना पडलाच असेल ..याचेच शमन म्हणून हा लेखप्रपंच... 


यासोबतच अश्या कित्येक गोष्टी आहेत.......
अगदी सगळ्याच घटना भारतीय मिडिया आजवर स्व्तःनुसार दाखवत आलेली आहे...क्रिया कधीही दाखवायची नाही पण त्यावरील प्रतिक्रियेला मात्र नेहमीच बदनाम करायचे.. आणि हिंदू किंवा उजवे लोक मरत असतील तर मग यांना पर्वणीच असते खोट्या बातम्या दाखवायची.... हे असे रोज रोज सुरु असते.... या मुळेच अशी शंका वारंवार मनाला येतेच कि ह्या भारतीय मिडीयाचा बोलता बोलवता धनी कोण?



यासाठी काही संशोधन केल्यावर असे  दिसते..कि... १९४७ पासूनच देशातली अधिकृत सरकारी माध्यमे व अधिकतर वर्तमानपत्रे हि कॉंग्रेस सरकारच्या सरळ नियंत्रणाखाली असायची ..आणि कित्येक वर्तमानपत्रे तर सरळ कॉंग्रेसच्या नेत्यांच्या मालकीची होती..जसे आपला लोकमत हा दर्डा या कॉन्ग्रेसच्या नेत्याचा पेपर आहे... नेहमी कॉंग्रेसच्या फेवर मधेच बातम्या येत असतात.... याशिवाय ब्रिटीश काळापासून times ऑफ इंडिया यारखे वर्तमानपत्र आणि अशी  कित्येक माध्यमे सरळ इंग्रज सरकार किंवा मग विदेशी उद्योजक अथवा चर्च , मिशनरी यांच्याकडून चालविल्या जात असत.... जे आजही चालू आहेच...
भारतात फक्त इंग्रजांच्या व्यवस्थाच नाही तर वृत्त वाहिन्या आणि वृत्तपत्रे यांचे सुद्धा एक अधिराज्य आहेच...जे देशाच्या सार्वभौमत्वास धोक्याचे ठरत आहे....... देशातील काही वाहिन्या व वर्तमानपत्रांचे मालक यांची यादी देतो...







Let us see the ownership of different media agencies.

NDTV: A very popular TV news media is funded by Gospels of Charity in Spain that supports Communism. Recently it has developed a soft corner towards Pakistan because Pakistan President has allowed only this channel to be aired in Pakistan. Indian CEO Prannoy Roy is co-brother of Prakash Karat, General Secretary of Communist party of India.His wife and Brinda Karat are sisters.

India Today which used to be the only national weekly which supported BJP is now bought by NDTV!! Since then the tone has changed drastically and turned into Hindu bashing. 

CNN-IBN: This is 100 percent funded by Southern Baptist Church with its
branches in all over the world with HQ in US. The Church annually allocates 
$800 million for promotion of its channel. Its Indian head is Rajdeep 
Sardesai and his wife Sagarika Ghosh.

Times group list: Times Of India, Mid-Day, Nav-Bharth Times, Stardust , Femina, Vijaya Times,Vijaya Karnataka, Times now (24- hour news channel) and many more. Times Group is owned by Bennet & Coleman. 'World Christian Council' does 80 percent of the Funding, and an Englishman and an Italian equally share balance 20 percent. The Italian Robertio Mindo is a close relative of Sonia Gandhi.

Star TV: It is run by an Australian, Robert Murdoch, who is supported by St. Peters Pontificial Church Melbourne.

Hindustan Times: Owned by Birla Group, but hands have changed since Shobana Bhartiya took over. Presently it is working in Collaboration with Times Group.

The Hindu: English daily, started over 125 years has been recently taken over by Joshua Society, Berne, Switzerland. N.Ram's wife is a Swiss national. 

Indian Express: Divided into two groups. The Indian Express and new Indian Express (southern edition) .ACTS Christian Ministries have major stake in the Indian Express and latter is still with the Indian counterpart. 

Eeenadu: Still to date controlled by an Indian named Ramoji Rao. Ramoji Rao is connected with film industry and owns a huge studio in Andhra Pradesh. 

Andhra Jyothi: The Muslim party of Hyderabad known as MIM along with a 
Congress Minister has purchased this Telugu daily very recently. 

The Statesman: It is controlled by Communist Party of India. Kairali TV: It 
is controlled by Communist party of India (Marxist)

Mathrubhoomi: Leaders of Muslim League and Communist leaders have major investment.

Asian Age and Deccan Chronicle: Is owned by a Saudi Arabian Company with its chief Editor M.J. Akbar. 

The ownership explains the control of media in India by foreigners. The
result is obvious.  

  I suppose this leaves out Doordarshan and ZEE NEWS and AAJ TAK.  don't they have their own political agenda? Have your own assessment and views.



  यावरून हे स्पष्ट होतेच कि देशावर आजही बाहेरील देशातल्या लोकांचे राज्य आहे.. ज्या देशातली प्रसार माध्यमेच विदेशी पैशा वर चालतात तो देश गुलाम होत जात असतो आणि आज आपला भारत याच मार्गावर आहे.......







मिडिया हि अशी  सत्ता आहे कि जिला कधीही निवडणुका लढाव्या लागत नाही...मीडियाची देशातल्या लोकमनावर शाश्वत सत्ता असते...... 

भारतीय मीडियाची काही लक्षणे :

  
१.   नेहमी प्रतिक्रियेला दोष देणे क्रिया दाखवायचीच नाही...पण हिंदूंनी प्रतिक्रिया दिली कि बोम्बलायचे..


२.   एखाद्या विषयावरील चर्चेत उजव्या  विचाराच्या फक्त एकच माणसाला बोलवायचे पण डावे ४-४ विचारक बोलवायचे ..आणि त्यांना उज्व्यावर प्रश्नांचा भडीमार करू द्यायचा पण बिचार्या उजव्या माणसाला बोलायला वेळही नाही द्यायचा.... आणि शिवाय हे मिडिया अँकर स्वतः डावे म्हणूनच चर्चा चालवत असतात...

३.   निखील वागले उदय निरगुडकर यासारखे तर अगदी प्रसिद्ध आहेत त्यांच्याडाव्या विचारासाठी....

४.   आपल्याला हव्या त्या दिशेनी चर्चा वळवायची व चालवायची... जसे भाऊ कदमचा गणपती ..यात मुद्दा एवढा होता कि भाऊंना काय बसवायचं काय नाही तो त्यांचा अधिकार आहे... आणि त्यांना जाती धर्मातून बाहेर काढू असे म्ह्णनारे चूक आहेत पण आमच्या नम्रता वागळे नी पूर्ण चर्चा प्रबोधनावर नेली म्हणे भाऊंचे प्रबोधन करायला हवे होते..... पण त्यांना धमकी देणार्यांवर काहीही ब्र शब्द हे लोक बोलले नाहीत....  हेच जर एखाद्या मुसलमानाबद्दल  असते तर टाहो फोडला असता यांनी....

Image result for indian media
५.   गायीच्या मांसाला स्वस्त अन्न म्हणून मान्यता देण्याची मागणी करावी...  times ऑफ इंडिया ने तर याकुब मेमनच्या स्मृती  प्रीत्यर्थ संपूर्ण पहिले पान  त्याच्या मुलीचा  कळवळा घेऊनच लिहिले होते ... हि माध्यमे देश तोडायचे काम करत आहेत...


६.   अमेरिका युरोप व चर्च यांना आगळ्या जगावर राज्य करायचे असल्यामुळे विदेशी कंपन्या , वृत्त वाहिन्या ,वर्तमानपत्रे याद्वारे आपले agent आणि विचार दुसर्या देशात पसरवायला हे सगळे होत आहे....


७.   भारताला भाषिक आर्थिक आणि आत्ता तर वैचारिक दृष्टीने सुद्धा कसे गुलाम करायचे ते हे लोक बघत असतात.. गौरी लंकेश ,पानसरे कलबुर्गी.दाभोलकर या सर्व हत्यांना उजव्या देशभक्त लोकांना दोषी ठरवायचे हे सर्वात महत्त्वाचे लक्षण आहे...


८.   आपण काय विचार करावा ? कोणत्या माणसा बद्दल नेत्या बद्दल पक्षाबद्दल काय ठरवावे हे मिडिया ठरवत असते ... भारतीय जनतेचे डोके mind control करण्याचेच हे एक तंत्र होत आहे....
Image result for indian media

९.   एखादी गोष्ट खोटी असेल तरीही ती वारंवार खरी असल्याचे भासवायचे हे विशेष जमते या लोकांना...


१०.                  मराठी तामिळी कानडी आणि हिंदू या समुदायचे भाषिक धार्मिक अस्तित्व संकटात आहे तरीही आमचे समूह स्वातंत्र्य नाकारायचे.... अश्या वेळी राज ठाकरे, कन्नड जनता ,तामिळी लोक, हिंदुत्ववादी ,मोदिजी भागवतजी यांना बदनाम करायचे आणि मुस्लीम उत्तर भारतीय यांची आपली मते पक्की करून घ्यायची.....


११.                  कॉंग्रेसच्या वोट बँक पोलिटिक्स ने आणि या मिडीयाच्या audience बँक पोलिटिक्स ने देशाचं खूप नुकसान केलाय.....


आणखी खूप काही लिहिता येईल....पण

तूर्त इति शम ,......!