Wednesday, 4 January 2017

ब्रिगेडी बोका दिसेल तिथे ठोका .....!

संभाजी महाराजांची बदनामी करणाऱ्या गडकरी चा पुतळा हाटवला चांगली गोष्ट आहे
आता बि - ग्रेडि नो हि कामे कधी करनार.....????





👉​​​​​महात्मा गांधी यांनी शिवरायांना वाट चुकलेला  म्हटले ,,,आता गांधीचे पुतळे कधी हटवनार….?/

👉​​​​​पंडित नेहरू यांनी शिवरायांना चोर , दरोडेखोर ,लुटेरा ,म्हटले ...आता सांगा नेहरुंचे पुतळे कधी हटवनार….?

👉​​​​​केळुस्कर यांनी शिवरायांना व संभाजी राजेंना शूद्र म्हटले ....आता सांगा केळुस्कर यांचे साहित्य कधी हटवनार तुम्ही…??


👉​​​​​सर्व महिलांना खरा न्याय मिळावा अशी शिवकालीन न्याय व्यवस्था कधी आणणार तुम्ही..?

👉​​​​​स्वराज्य सम्पवायला आलेल्या  औरंगजेब चे थडगे उभे आहे हे  कधी आठवनार .??

छत्रपती संभाजी राजे तुमच्यासारखे पळपुटे नव्हते.... त्यांनी राजा रामाचा हिंदू धर्म सोडून पळ नाही काढला..उलट ह्या क्षत्रिय बहुजन धर्मावर ज्या ब्राह्मणांनी कब्जा केला त्यांना हिंदू धर्मातून हुसकावून लावले .....

गोसाव्यांना राज्याभिषेक , लग्न,मुंज,  वास्तू पासूनचे सर्व बामाणांचे काम शिकवले व हिंदू धर्माचे शुद्धीकरण केले....

स्वतः संस्कृत शास्त्रांचा सखोल अभ्यास करून शाक्त्य पंथानुसार तंत्रोक्त राज्याभिषेक लग्न आणि इतर पद्धती सुरु केल्या....
 शंभूराजांनी आई भवानीचा ..दुर्गेचा ..स्त्रीला देवी मानायला शिकवणारा हिंदू वैदिक धर्म नाही सोडला ....
धर्मात राहून कमांडिंग करण शिका त्यांच्यासारखे .....तर चालले पळून .....
 आज संपूर्ण देशात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद , अखिल भारतीय हिंदू महासभा , हिंदू विधींज्ञ परिषद ,सनातन संस्था , इत्यादी सर्व हिंदूंच्या संघटना बामणांच्या ताब्यात आहेत .... अख्ख्या हिंदू धर्मावर भटजींनी क्ब्झा केला असतांना ....फक्त महाराष्ट्र क्षत्रियांचा खरा धर्म राखून ठेवू शकला ..... बाळासाहेब हे नाव नसून एक विचार आहे .....क्षत्रियांच्या हिंदू धर्माचा ...अन्यायाच्या प्रतिकाराचा ....

फक्त बाळासाहेब ठाकरे आणि त्यांची शिवसेना हि एकमेव संघटना कट्टर क्षत्रियांच ...हिंदुत्व .... देऊ शकली आणि म्हणूनच शिवसेनेचे धूर विरोधी सुद्धा सेनेवर जातीवादाचा आरोप लावू शकत नाहीत...उलट गडकरी वाज्पेयीन्सारख्या मोठ्या नेत्यांनी साहेबांचे उघड कौतुक केलेले आहे जातीवर तिकीटा न वाटण्यासाठी  सेनेच्या हिंदुत्वाला बामणी हिंदुत्व म्हणता येत नाही .....



असो........

ब्रिगेड ,अंधश्रद्धा निर्मुलन .....सारख्या कित्येक संघटना देशात विदेशी पैशाच्या आधारावर उघडल्या जातात ...अमेरिकन अजेंडा ,मिशनरी कामे ,हिंदू धर्म संपवायला जगभरातून खूप पैसा येत असतो... नाहीतर ...शरद पवारांसारखे राजकारणी अशा संघटनांचे सूत्रधार बनतात ...अमाप पैसा आहे यांचेजवळ....आंनी त्याचाच हा माज आहे.....

संभाजी फक्त पुतळे उपटून फेक्ण्यापुरताच कळला आणि  उरला ....यांचे लेखी.....




आणि तुम्ही ....  धर्म सोडून पाळले ...धर्मात राहून कमांडिंग करण शिका त्यांच्यासारखे.......

ब्रिगेड ,बामसेफ ,मराठा सेवा संघ ,तुम्ही हया गोष्टी कधी पाहणार ..तुम्हाला हया गोष्टी दिसणारच नाहीत तिथे तुम्हाला बहुजन ,सर्वधर्मसमभाव ,निधर्मवाद हे आठवनार......


ह्या फोटोत बघा कोकट्या वेडेकर आणि पव्या ...



वा रे वा पुतळा फोडनार्यनो जरा हया पण गोष्टी बघा.......................



No comments:

Post a Comment