Friday 15 February 2019

ग्रीन कॉरिडॉर

द् ग्रीन कॉरिडॉर

मित्रांनो , आजचा भारत आपण जरी 1947 नन्तरच्या काळातला बघत असू  तरीही आजच्या भारताची मुळे हि एक सहस्र वर्ष जुनी आहेत. म्हणतात ना ^प्रेसझेन्ट इझ द रिफ्लेक्शन ऑफ हिस्टरी^ अगदी तसेच. इतिहासात काय झाले वायव्य ते ईशान्य भारत कायम क्षत्रतेजाच्या अभावात परकीय आक्रमणाला बळी पडला आणि भारतभूमीचे अतोनात नुकसान झाले.



आर्य चाणक्य नन्तर फक्त मराठा साम्राज्याने हा एकसंध भारत हृदयी धरला त्यासाठी तंजावर ते मुलतान लढला महाराष्ट्र. पण नंतर काय सर्व व्यर्थ झाले.मुळात हिंदुत्व हेच भारतीयत्व आहे हे अमराठी लोकांना कधी समजलेच नाही.
म्हणूनच ब्रिटिश सत्तेच्या विरोधात हिंदुत्व हरवलं आणि तथाकथित भारतीय समाज नावाची संकल्पना उदयास आली आणि त्याद्वारे ब्रिटिश सत्तेचा विरोध झाला. 1947 ला धर्मधारे पाक बनला तसाच भारत बनू शकला असता पण गंगेच्या किनार्यातील राजकारण्यांच्या हाती सत्ता असल्यामुळे ते झाले नाही.आणि काश्मीर ते बंगाल आसाम हा तब्बल 60 कोटी च्या आसपास असलेला अर्धी लोकसंख्या वसलेला भारत आपल्या गळी पडला ज्यात बहुतांश  लोकसंख्या हि मजहबी। जमातीची आहे. दार उल चे स्वप्न उरी बाळगून अंशतः काही चांगली मंडळी सोडली तर अन्यांनी कायम दार उल चे स्वप्न पूर्ण करण्यासाठी च काम केलंय. 1947 ते 2019 एका जमातीचा जन्मदर , वाहाबीपणा , भारतीय संविधानिक व्यवस्था व कायद्यांच्या प्रति असलेला विरोध, धर्मांध राजकारण, शरियत अन्य गोष्टी कायम वाढतच गेल्या. आणि गंगा किनाऱ्याच्या तथाकथित सेक्युलर राजकारणाने हे चोचले पोसले एवढंच नव्हे तर त्यांचा मजहबी साम्राज्यवाद वाढायला राजकीय दृष्ट्या मोकळे रान उपलब्ध करून दिले.
अशातच मराठी माणसांमुळे हिंदुत्व जे भारताचं स्वत्व आहे तयाचा एक राजकीय प्रवाह जन्माला येऊ लागला तो म्हणजे संघ भाजप शिवसेना . दोन दशकात देशाचं राजकारण पालटून एक हिंदू किंवा भारतमातेला हार घालणारे भारतीयता मानणारे लोक विसाव्या शतकाच्या अंती सत्तेत आले. फारसे बदल करणारी ती सत्ता ठरू शकली नाही कारण स्वबळ नवहते.पण आताच्या सरकार कडे स्वबळ असूनही भारताच्या होणाऱ्या शाश्वत हानी स थांबविणे यांचे उद्देश नाही हेच दुःख.

काय आहे ग्रीन कॉरिडॉर?

मित्रानो गझवा ए हिंद अथवा मुघलिस्तान वा ग्रीन कॉरिडॉर हे एकाच दुकानातले वेगवेगळ्या प्रकारचे बूट आहेत. उद्देश एकच आहे मजहबी साम्राज्यवाद. सम्पूर्ण भारत विशेषतः नर्मदा अथवा त्याखालील भाग हा हिंदू बहुल असल्यामुळे सहजतेने व्यापता येणार नाही म्हणून जिथे भारतीयत्वाची मुळेच सम्पलेली आहेत तो भाग, जिथे हिंदू समाज अल्प आहे तिथे आपली कारस्थान करायची. पाकिस्तान ते बांगलादेश काश्मीर ते बंगाल मार्गे जोडायचा हा मूळ उद्देश आहे.आणि एक मुस्लिम मजहबी साम्राज्य परत उभारायचे जे यांचा पूर्वज औरंगजेब उभारून गेला होता.

आणि का असू नये हीच राज्ये ? मित्रांनो देशातील 70 टक्के सूनन्त म्हणजे मजहबी लोकसंख्या हि याच भागात आहे. एकट्या उत्तर प्रदेशात तब्बल 5 कोटी मुस्लिम लोकसंख्या आहे. बिहार बंगाल घाटी तर सुभान अल्लाह स्थिती.इतल्या राजकारण्यांनी च उर्दूचा द्वितीय भाषेचा दर्जा दिलाय. इथल्या मजहबी जमातीचे वाहबीपण गेली 70 वर्ष वाढलंय आणि या सर्व घडामोडींच केंद्र आहे रोहिलखण्ड म्हणजे हरित प्रदेश अथवा पश्चिम उत्तर प्रदेश जिथे अलिगढ आहे तो भाग जवळपासचा  प्रदेश समजुया. मराठे अवध व रोहिलखण्ड तसेच सोडून पंजाबात गेले नसते तर कदाचित आजचा दिवस वेगळा असता. हरित प्रदेशातल्या 10 जिल्ह्यामधून जवळपास सर्व गावे हि अखिलेसुद्दीन चं सरकार मध्ये हिंदू मुक्त केली गेली.अक्षरश: हिंदू हाकलून लावले .आणि तेही लढायचं विसरून अन्य राज्यात घुसले. आज 8 वर्षांनी परत योगी सरकार वेगळी लोकगणना करतेय.इथली प्रचंड मजहबी लोकसंख्या हा ग्रीन कॉरिडॉर बनवून च सोडेल.


हिंदू सत्तेने काय करणे ?

मग भारत कसा रक्षिणे यावर विचार केला असता भारताची प्रचंड वाढत असलेली लोकसंख्या नियंत्रित करणे, सर्व धर्मांना एक संविधान एक व्यवस्था लागू करणे , लोकसंख्या वाढीतून होणारा वसाहतवाद थांबविणे, स्वतंत्र न्याय व तपास व्यवस्था निर्मिणे हे खूप गरजेचे आहे पण व्यर्थ.
जर खरच भारत वाचविणे हिंदू सत्तेच्या मनात असते तर असे काही झाले असते पण केवळ राजकारण केले गेले.,


देशात मजहबी व भाषीय वसहतवादाची पराकाष्ठा होतेय पण रामाचे जादे सत्ता माजोरीत मग्न आहेत.


असो!
जय भारत।

No comments:

Post a Comment