Monday, 31 July 2017

बिहारमधील निती(ना)श आणि भक्तांचा उतावीळपणा .....




गेल्या आठवड्यात देशाच्या आणि विशेषतः बिहारच्या राजकारणानी फार दूरगामी परिणाम असणारे बदल पाहिले... बिहारचा दहावी नापास उपमुख्यमंत्री म्हणजे लालू यादवचा पोट्टा तेजस्वी यादव याच्यावर अंमलबजावणी संचालनालयाने तपास सुरु केल्यामुळे बेहिशेबी मालमत्तेचे प्रकरण बरेच डोके वर काढून होते......


 त्यातल्या त्यात यामुळे नितीश सरकारची प्रतिमा मलीन होत होती.... दोन वेळा नितीश कुमारांनी तेज्शिवी ला बोलावून एक्स्प्लेन करायला भरपूर वेळ दिला..पण तो काही आपले निर्दोषत्व सिद्ध करू शकला नाही.. तेज्शिवी अशिव जाहला.. मग नितीश ने त्यांना राजीनामा द्यायला लावला ..... 


पण ८० आमदार असल्याचा माज आलेला लालू यादव व त्याच कार्टा काही बधले नाही..... मग नितीश कुमार यांनी स्वतःच मुख्यमंत्री पदाचा राजीनामा  देऊन टाकला व अवघ्या काही तासात भाजप च्या समर्थनावर स्वतः मुख्यमंत्री झाले ... काही तासातच होत्याच नव्हत झाल.....




Image result for bihar backward state


.

मोदींची हि खेळी खूपच बुद्धिमत्तेच आणि यशस्वीतेच काम आहे असे सर्व भक्तांना वाटू लागले... भक्ती आंधळी असते हे अगदी खरे ..याचा प्रत्यय येतोच,... फेसबुकवर  तर एका मित्रांनी लिहिले कि बिहारच्या जनतेचे अभिनंदन..विकासाला निवडून दिल्याबद्दल...अश्या अनेक पोस्त वाचल्या..आणि भक्तांची आणि त्यांच्या बुद्धीची कीव  आली..


... मुळात भाजप म्हणजे विकास हे काही लोक मानायला लागले आहे...यापेक्षा मूर्ख पना अजून काहीही नाही...गेली १२ वर्ष नितीश कुमार बिहारचे मुख्यमंत्री आहेत ...यात त्यांनी ६ वेळा म्हणजे दर एक वर्षा आड राजीनामा देऊन शपथ घेण्याचा अनैतिक उद्योग केलाय...राहिला प्रश्न विकासाचा तर फक्त गुंडागर्दी आणि घोटाळे कमी झाले संपले नाही..आणि रोजगाराच काय????? तिथे आजन्म बोंबाबोंब आहे या बिहारची ती याच बोहार्या राजकारण्यांमुळे..... 




Image result for bihar backward state






 गेल्या १५ वर्षात लाखोंच्या झुंडी मुंबई आणि इतर ठिकाणी कायमच्या येत आहेत... कायम आपल राज्य सोडून इथे लुबाडायला लोक येत आहेत.... सर्वात जात स्थलांतर या नितीश्च्या काळात झाल...असा कोणता विकास झाला राज्याचा ???? 

 काही आकडे वर आले..... बस एवढेच... इशरत जहा नावच्या मोदींना मारायला आलेल्या आतंक वादि  फिदायीन ला हे बिहार्की बेटी म्हणायचे.. तसेच इंडिअन मुजाहिदीन च्या संस्थ्प्काला बिहारमध्ये पकडण्यासाठी महाराष्ट्रीय पोलीसदल आणि एटीएस बिहारला गेली तर या नीतिश सरकारने  या जहाल आतंकवाद्यांना फक्त मुस्लीम मतांसाठी त्यांना पकडू दिले नाही...


 मधुबनी आणि आरा मोड्यूल चा आतंकवाद या भडव्या पुरोगामी संजद च्या सरकार मधेच जन्मला... गांधी मैदनावर मोदीनच्या सभेत स्फोट झाला तोसुद्धा नितीश सरकारच्या समर्थन असल्यामुळेच झाला ....... 


राहिला प्रश्न बिहारच्या बेटीचा तर बिहार्यांनी पोसू शकता येईल एवढीच पिल्ले जन्माला घालावी...महाराष्ट्राच्या  भरोशावर पशुन्सारखे काम करू नये......मुंबई वापरून अहमदाबादला जाण्यापेक्षा सरळ बिहार मधूनच जावे .....




 बिहारचे क्षेत्रफळ छत्तीसगड तेलंगण विदर्भ या राज्याएवढे  आहे  आहे या तिनी भागांची लोक संख्या २ ते २.५० कोटींच्या मधात आहे ..पण बिहारची लोकसंख्या आजमितीला यांच्या पाचपट म्हणजे तब्बल १० कोटी एवढी आहे .

.तिथला सरासरी जन्मदर ५ मुले प्रती कुटुंब एवढा आहे... देशात एकच राज्य आहे  आहे जिथे एका मुख्यमंत्र्याला तब्बल १३ अपत्ये आहेत ..हाच तो भडवा लालू आणि तेही एकाच बाई  पासून राबडीदेवी.पासून...... काय क्षमता आहे ठोकण्याची .....कोणी सिक्सर मारत यांनी डायरेक्ट १३  पिल्ले पैदा केली....हसावे कि रडावे???

  त्यांची नावेसुद्धा जलेबी सामोसा लाडू अशी ठेवलीय .....  मागास पणाचा दारिद्र्तेचा कळस म्हणजे मुल्ला मुलायम आणि हा लालू यादव....   आणि मोदी  भक्त वाहात चालले..... 



   बिहारची बेटी गुजरातच्या मुख्य मंत्र्याला मारायला जाते आणि याचे निर्लज्ज समर्थन हे करतात हि अनीती आहे हा माणूस संधिसाधू अनितीश्कुमार आहे...आशा  लोकांशी मोदींनी नाते जोडून कोणती नितीमत्ता दाखवलीय ..??? 

मोदींना मारणार्यांना यांचा शह होता ...या माणसानी  मोदी  पंतप्रधान पदाचे उमेदवार झाले म्हणून १७ वर्ष जुनी युती तोडली आणि स्वतः फक्त २ जागा जिंकून बस्ले.... मग लालूही युती काय केली आणि तीन पक्ष मिळून खंडित जनादेशाचे सरकार बनवले तेही धड दोन वर्ष सुद्धा यांना टिकवता आले नाही....


Image result for बिहार

भाजपने लोजपा सोबत मिलुन ३१ जागा जिंकल्या ४० पैकी..त्यात भाजपच्या २५ आहेत ... येत्या निवडणुकीत भाजप खरच २५ लढू तरी शकेल का? आधी पासूनच संजद तिथे मोठा पक्ष आहे आणि नितीशकुमार काही उद्धव ठाकरे नाहीत कि ते भाजपला वर चढू देतील..म्हणजे भाजपच्या २५ जागा तर निश्चित  गेल्या आणि स्वबळावर भगवा फडकवण्याचे स्वप्नही पार धुळीस  मिळाले... २८२ पैकी १५ जागा मोदी आताच गमावून बसले... परत हा पक्ष सेनेसारखा हिंदुत्व वादी नाही त्यामुळे गोहत्या ३७० सारख्या विषयांवर समर्थन मिळणार नाही....
नितीश कुमारांना सोबत घेऊन भाजपने संकट ओढ्व्लेय हे पुढे दिसेलच .......



तूर्तास इति शम\\\\\

Thursday, 20 July 2017

जिन्हे नाज ही हिंदी पर – त्यांच्यासाठी .........!




नमस्कार राजे....... कसे आहात सगळे.... मजेत ना..........

फावला वेळ असला को काहीतरी गुगलवर टाकत असतो मी ..आता छंदच झालाय माझा ... असेच बघता बघता एक संकेत स्थळ दिसले ...... अमृत मंथन नावाचे... वर्डप्रेस चा ब्लॉग होता तसा म्हटल ..वाचून बघाव.... फारच छान माहिती मिळाली तिथे आपण सर्वांनी नक्कीच वाचण्यासारख खूप काही आहे तिथे शिवाय सभासद सुद्धा होता येईल .... असो...


आज आपण हिंदी राष्ट्रभाषा या विषयावर बोलणार आहोत....

आजवर कित्येकदा आपल्या मराठी आणि इतरही विशेषतः हिंदी भाषिक लोकांकडून हे वारंवार ठासून सांगितले जाते ...कि आमची हिंदी हि राष्ट्रभाषा आहे म्हणून आणि ती तुम्ही सर्वांनी बोललीच पाहिजे .... कित्येकदा हा दुष्प्रचार आहे असे सांगून मी खूप वादही घातले आहेत ...पण व्यर्थ काही मूर्ख लोक विशेषतः नागपूर संघवाले आज सत्ता आल्यामुळे माजात आहेत आणिक काहीही ऐकायला तयार नाही  ..त्यांच्या डोळ्यात पुराव्यानिशी  चरचरीत अंजन घालण्यासाठीच हा लेख प्रपंच ......


जेव्हा भारताचे संविधान तयार होत होते [तयार म्हणजे काय फक्त कॉपी पेस्ट ] तेव्हा संसदेत हा मुद्दा फारच गाजला होता सर्व हिंदी भाषिक खासदारांची मागणी होतीहिंदीला राष्ट्रभाषा करण्याची......

 यावर कधीच एकमत होत नव्हते आणि कधीही होणार नाही... महावीर त्यागी नावाचे एक महाशय जे चांगले खासदार होते पण हिंदीवादी होते त्यांचा हा आग्रह होता कि हिंदीला भारताची राष्ट्रभाषा म्हणून घोषित करावे ..पण याला अन्य लोकांचा विरोध होता ...स्वतः बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा यावर काही तोडगा निघाला नाही म्हणून शेवटी याचा निर्णय सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांवर सोडला...शेवटी भारत हे UNITED STATES OF INDIA जरी नसलं तरी संवैधानिक रित्या भारत एक संघराज्य म्हणजे  INDIA  A  UNION आहे आणि इथे FEDERAL STRUCTURE OF INDIA या संकल्पनेला फार महत्त्व आहे..... मुळात भारत म्हणजे काय हेच काही मूर्खांना काळात नाही त्यांच्यासाठी भारत म्हणजे काय ? अश्या आशयाचा एक स्वतंत्र लेख लिहितोय तो सुद्धा नक्कीच वाचा....

शेवटी तामिळनाडू ने विरोध कायम ठेवला आणि जोवर सगळी राज्ये एकमत होत नाहीत तोवर कुठलीच भाषा सर्व देशावर थोपवली जाऊ शकत नाही असा निर्णय झाला म्हणूनच केंद्र सरकारच्या सर्व संस्थांना राज्यांची भाषा, हिंदी आणि इंग्रजी या तिनी भाषेत फलक आवेदनपत्रे आणि सर्व काही करणे बंधनकारक आहे...पण महाराष्ट्रसारख्या राज्यात भाषिक साम्राज्यवाद्यांचे हित जपणारे सरकार असल्यामुळे हे नियम धाब्यावर बसवले जात आहेत...असो ....
 
बाबासाहेबांनी त्यावेळी मान्यता असलेल्या १४ भाषांना राष्ट्रीय भाषांचा दर्जा दिला.....नेहरू आणि शास्त्री सरकार असतानासुद्धा अश्या प्रकारचे सरकारी माहितीपत्र काढले गेले होते ...
बाबासाहेबांच्या समतेचा टेंभा मिरवणारे लोक भाषिक समता कसे विसरून जातात हेच कळत नाही... नमस्ते सदा वत्सले मात्र्भूमे म्हणणारे प्रकृतीदत्त मातृभूमीच्या एवढ्या बहुविध भाषा संस्कृतींना कसेकाय नाकारू शकतात ? देशप्रेम म्हणजे मराठी बंगाली तामिळी आदी भाषांवर प्रेम नाही का ‘? ते फक्त हिंदीवरच असावे का? बंगाल गुजरात हे राष्ट्राचे भाग नाहीत का?  शिवाय हे धडधडीत सत्य नाकारून तब्बल ७० वर्षांपासून हिंदी राष्ट्रभाषा आहे हे खोटं प्रसारित केल जातंय ...हा भाषिक साम्राज्यवाद खरच भारतीय संस्कृतीला अनुसरून आहे का?

  असा म्हणतात कि INDIA IS THE ONLY COUNTRY WHICH HAS NOT INVADED A SINGLE INCH OF OTHER LAND IN LAST KNOWN 10000 YEARS OF HISTORY…

जेव्हापासून जनजीवन आहे तेव्हा पासून भारत हि एकमेव भूमी आहे जिथल्या लोकांनी भौमिक धार्मिक भाषिक क्संस्कृतिक अशा कुठल्याही प्रकारचा साम्राज्यवाद नाही केला .... प्रकृती म्हणजेच भारतीयता...... भारतीय संस्कृतीमध्ये तर निसर्गाला देव मानले आहे......मग निसर्गानी दिलेली तमिळ मराठी त्याज्य ठरवणारे लोक हे खरच भारतीय असू शकतात का ?? आणि तेही या भाषिकांच्या राज्यात येऊन ...

हजारो वर्षांपासून भारत आहे ... सूर्य चंद्राच्या अस्तित्वापासून असलेली हि भरत भूमी कधीच एका भाषेच्य आधिपत्याखाली नव्हती ... प्रकृतीने भारत देशाला अनेक रंगाने सुशोभीत  केले आहे ..... हा निसर्गाचा शृंगार नष्ट करणे खरच संघ भाजप आणि देशातले सर्वात गरीब , मागास , असभ्य ,शोषित, आणि साम्राज्य वादी लोकांची विचारसरणी आहे....! यांना हा अधिकार आहे का ??


राहीला प्रश्न हिंदीचा तर हिंदी हि भाषा आणि हिंदी शब्दसुद्धा  भारतीय नाही.... हिंदू हिंदी हिंदुस्तान हे शब्द मुस्लीम अरब लोकांनी आणले सिंधूचा हिंदू नाही झालाय.....  हिंदू हि एक शिवी आहे काळ्या लोकांना अरब देशाच्या भाषेत ....  ह चा स सर्वीकडे नाही होत आणि अरबी भाषेत सुलेमान सलीम असे स अक्षर असलेले शब्द आहेत... त्यामुळे स चा ह ची कथा सर्वीकडे लावू नये.. हिंदू म्हणजे अरबी भाषेत काळे तोंड असलेले लोक....

मुस्लीम अथवा मोघल सल्तनत उत्तरेत होती आज ज्या राज्यांची भाषा हिंदी आहे ती सर्व राज्ये एकेकाळी मुघलांच्या सत्तेखाली होती म्हणूनच हिंदी आधीची उत्तर भारताची भाषा हि शौरसेनी प्राकृत होती जी मोघलांनी भाषिक साम्राज्य पसरवून नष्ट केली.... आणि या लोकांनी नष्ट होऊ दिली ... घुंघट धर्मांतर सर्वाधिक मुल्सिम लोकसंख्या सर्वाधिक दंगे आर्थिक मागासलेपणा  प्रचंड जन्मदर आणि लोक संख्या या सर्व गोष्टी धर्म संस्कृती नष्ट झाल्यामुळे येतात असे आर्य चाणक्यांचे कौटिलीय अर्थसूत्र सांगते..त्यात श्लोकच आहे सुखस्य मुलं धर्मः धर्मस्य मुलं अर्थः ......हा २००० वर्ष जुना फोर्मुला आजाही RELEVANT आहे..... 

हिंदी राज्यांच्या एकूण लोकसंख्येच्या अर्धीसुद्धा जीडीपी हि राज्ये देशाच्या तिजोरीत देत नाहीत... एकटा मराठी समूह तब्बल २५ टक्के जीडीपी देशाला देतो जी आमच्या संख्येच्या अडीच पट  आहे. कमलाकांत बुधकर , सुरेश चिपळूणकर यांसारख्या कित्येक मराठी लेखकांनी हिंदीमध्ये अनेक साहित्य लिहून हिंदी भाषा समृद्ध केली आहे.....आणि काही लोक  आज  मराठी भाषेला राज्यातून हटवायची मागणी करतायत...प्रा.वसंतराव ओंक जे संघाचे नेते होते ज्यांना दिल्लीचे राजा दिल्लीश्वर असेही म्हणतात... दिल्लीतून एकदा लोकसभेत जात असत त्या ओंक सरांनी तर हिंदी भाषेचे एकमेव साहित्य संमेलन चालू केले.जे आजही मोठ्या दिमाखात दिल्लीला सरकारी कार्यक्रम म्हणून होत असते.... ४५ कोटी असूनही यांना साहित्य संमेलन करविण्याचे सुचले नाही.. आमच्या महाराष्ट्राचे एवढे अमाप योगदान हिंदीला असूनही आज आमच्या मराठीची गळचेपी होतेय... असो..... ज्यांना प्रकृती कळत नाही त्यांना संस्कृतीसुद्धा कळत नाही हे सत्य ......


खाली  ४-५ लिंक  देतोय लोकसत्ता मध्ये मा.सलील कुलकर्णी सरांचा लेख आणि २००९ साली भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या  अधिकृत भाषा विभागाने सूचनेच्या अधिकारात दिलेली माहितीचे पत्रक आपल्याला बघता येईल.. सदर करतोय जो सबळ पुरावा आहे हिंदी राष्ट्रभाषा नसल्याचा...

माझ्या मुळच्या हिंदी भाषिक वाचकांनो हा लेख द्वेष पसरवायला लिहिलेला नाहीय... आपली भाषा आपल्या राज्यात वाढविणे तिचे साहित्य समृद्ध करणे , तिला प्रवाहाची भाषा बनविणे हे सर्व करून ती समृद्ध होऊ शकते उगाच अन्य भाषिकांवर थोपवून तिचा अपमान करू नये... .. हिंदी भाषेला आणि भाषिकांना त्यांच्या राज्यांना  मराठी लोकांएवढ कोणीही देऊ शकत नाही ..यासाठी इतिहास आणि वर्तमानातले आकडे वाचावे लागतील.....

कोणालाही वाईट वाटल्यास तो त्यांचाच  दोष आहे......






जय मराठी जय महाराष्ट्र

अधिकृत राजपत्र  LINK.....

https://amrutmanthan.files.wordpress.com/2010/01/e0a485e0a4aee0a583e0a4a4e0a4aee0a482e0a4a5e0a4a8-e0a5a7_e0a4b9e0a4bfe0a482e0a4a6e0a580-e0a4b0e0a4bee0a4b7e0a58de0a49fe0a58de0a4b01.pdf























Friday, 14 July 2017

Globalisation a destroying agenda

अहो ऐकलत का ? त्या पाटील काकूंच्या मुलांनी जर्मनी मध्ये एका जर्मन मुलीशी लग्न केलय... काकू आणि काका फारच संतापले आहेत..त्यांनी तर मुलाशी नातेच तोडले......... आई बाबांना सांगत होती.......... आणि मी माझ्या खोलीतून ऐकत होतो...... त्यावर बाबा ...जरा प्रक्टीकॅल बोलले....... त्यात काय एवढ बागुलबुवा करण्यासारखे आहे...? माझी शाळेतल्या जोशी madam च्या मुलांनी नाही का ब्रिटीश मुलीश लग्न केले..पण त्यांनी तर सुनेला स्वीकारले ..हम....  globalisaton आहे ग ...आता आपल्या भारतीय लोकांनी हे सगळ स्वीकारायची मानसिकता तयार केली पाहिजे ......


जागतिकीकरण हा शब्द ऐकला आणि माझ्या मनात विचारांचे काहूर सुरु झाले.... गेली दोन दशके म्हणजे ९१ ते ९५ च्या काळात अर्थ मंत्री असलेल्या मौनी बाबांनी जे उदारीकरण आणि इतर असे खाउजा धोरण आणले तेव्हा पासून देशाची सामाजिक आणि अर्थातच आर्थिक व्यावस्था हि फार बदलली असे म्हणतात कोणी याचे फार कौतुक करतात तर कोणी निंदा.... या सर्व बाबींमुळे देशात काय बदल घडले जगात काय घडले यावर माझे म्हणणे मांडण्यासाठी  हा खटाटोप.....

मुळात उदारीकरण हि संकल्पना जगात अमेरिका आणि युरोप च्या काही बड्या कंपन्या आणि त्यातून सरकारे चालवणारे काही  राजकारणी लोक यांच्या मनात आली म्हणजे  जगातल्या कुठल्याही कंपनीला भारतात आणि तसेच इतरही देशांमध्ये मुक्त व्यापार करण्याची मुभा मिळाली...म्हणूनच याला मुक्त अर्थ व्यवस्था धोरण असेही म्हणतात....  खरेतर हि छोट्या आणि भारतासारख्या स्वत्व न उमगलेल्या देशांसाठी पूर्णतः आर्थिक आणि सामाजिक गुलामीची साखळीच म्हणावी लागेल.... भारत देशांनी जोवर हे धोरण स्वीकारायचे होते तोवर जगातले ७४ देश सुद्धा उदारीकरणाच्या विरोधात होते ...... भारतासारख्या  आत्मनिर्भर देशानी जर हे स्वीकारले तरच आम्ही स्वीकारू एवढा विश्वास भारतवर या देशाचा होता पण भारताने उदारीकरण स्वीकारले आणि या ७४ देशांनी सुद्धा  .......... यामुळे देशात आज ५००० विदेशी कॅम्प्न्या काम करत आहेत आणि दिवसाला अमर्याद नफा आपापल्या देशात पाठवत आहेत..... या उदारीकरणामुळे..... उत्तर कोरिया नावाच्या देशाने हे स्वीकारल्यापासून पूर्ण अर्थव्यवस्था बुडाली आणि तब्बल ५ वेळा जागतिक बँकेचे कर्ज हा देश चुकवू शकला नाही आणि आजसुद्धा पराधीन अवस्थेत आहे..........  thailand सारख्या देशाला तर इतके भयंकर नुकसान झाले कि त्यांना आल्या देशातल्या महिलांना वेश्या व्यवसायास लावावे लागले आणि आज त्या देशाची अर्थव्यवस्था वेश्याव्यवसायावर चालते  कुठे बुद्धाचे वैराग्य आणि आजचे हे बौद्ध देश..... पण भारतातील हिंदुविरोधी बौद्ध  बांधवांना मात्र खूप अभिमान आहे या देशाचा........... असो.....


मला तरी असे वाटते कि जागतिकीकरण हे भारता फक्त हिंदूंसाठी किंवा हिंदू समाजान आपली भाषा धर्म कपडे भोजन आदी सगळे काही सोडावे यासाठीच आणले गेले आहे......  गेल्या २० वर्षात कुठल्याच मुस्लीम महिलेला बुरखा त्याज्य वाटला नाही उलट मुस्लिमांची कट्टरता  वाढतच गेली... महारार्ष्ट्रातले अर्धे मुसलमान लोकांनी २०११ च्या जनगणनेत आपली मातृभाषा मराठी नसून उर्दू आहे असे सांगितले .भाषा भोजन कपडे या सर्व गोष्टीत मुस्लीम लोक आणखी अरबी वहाबी होत चाललेत... आधी मुस्लिमांची मुले मराठी शाळेत शिकत असत..आता मात्र अपवादात्मक दिसतात..इतर सगळे...मदर्स्यात जातात ....... 

Image result for all types of sarees in map of india
 साडी आणि नऊ वारी हळूहळू गायब होत चाललेत ..... साल globalisation  हे काय फक्त हिंदूंसाठी आहे.......  हिंदूंच्या मुली बायकांचे कपडे झपाट्याने बदलत आहेत बाकीच्यांचे काय???? 

सौंदर्याची परिभाषा हि विविध प्रकारचे नक्षी काम असलेल्या इतक्या वैविध्येतेच्या एतद देशीय पोशाखान्म्ध्ये होती एवढे रंग इतक्या प्रकारचे कापड आणि कित्येक प्रकारचे दगिने घालून मिरवणाऱ्या राणी पद्मिनी सारख्या अस्सल भारतीय महिला...ज्या जीवाची राखरांगोळी करायला सुद्धा मागे पुढे बघत नसत......... 
 आता काश्मीर ते कन्याकुमारी एकच काळ्या किंवा निळ्या रंगाचा जीन्स आणि top घालण्यात येतोय ज्यात न रंग आहे न नक्षी ... भारताची विविधता संपवली जातेय...असे नाही का दिसत ??  अमर्याद वर्क असणार्या भरजरी साड्या आणि ती श्रीमंती व सौंदर्य ज्याला साक्षात देवीचे रूप मानून आजवर आम्ही पुजत आलो  त्याची जागा आता lingeri आणि बिकनी घेतेय ..... 


कामसुख आणि संभोग आधी सुद्धा होताच न? पण आता २४ तास टीव्ही वर चित्रपटात  मोबाईल  मध्ये  घराच्याबाहेर सर्वत्र हेच दिसते .... एकदम फिट्ट बसणारे जीन्स आणि टोप ज्यातून नितंब आणि स्तन पूर्ण दिसावे आणि रोज अशा कित्येक पोरींच्या मागच्या पुढच्या भागाकडे बघून मुलांचे लक्ष जाते आणि मग देख उसक कितने  बडे ही...माल है यार...... बास झाल इथेच संपल स्त्रीच सौंदर्य.....    ब्युटी किंवा सौंदर्य नाम म शेष होतंय ....त्याची जागा आता कपड्यांमध्ये sex अपील किती आहे किती खिडक्या किती उघडी मुलगी दिसते यावर सर्वकाही अवलंबून झालाय..........

सौंदर्याला देवी मानून पुज्णारा भारत आणि हा भारतीय विचार नाहीसा केला जातोय......... 
Image result for indian languages map




आपल्या भाषा इतक्या व्यापक असूनही देशात कुठेही देशी भाषांमध्ये आधुनिक शिक्षण उपलब्ध नाहीये ... जगात सर्वत्र ते आहे ...

आजही ब्रिटन चा गुलाम असलेला स्कॉटलंड मध्ये शिक्षण व सरकारी इतर सगळे काम स्कॉटिश भाषेतच होते चीन रशिया जपान सगळीकडे स्वतःच्या देशी भाषेत शिक्षण काय संगणक सुद्धा आहे... 

फक्त कॉमन  वेल्थ देश म्हणजे ज्यांना ब्रिटिशांनी एक सोबत  लुटले त्यांवर इंग्रजीची गुलामी लादली गेलीय ...नाही समजत तरी रट्टा मारून इंग्रजी बोला ...आणि तेही त्या बुड धुण्याची अक्कल आणि पाणी दोन्ही नसणाऱ्या गोर्या लोकांचा अयाक्सेंट accent मध्ये  ....
पूर्ण गळा उघडतो भारताच्या वातावरणात तरीही वरवर उच्चार  करा अशी भाषा बोला इतका अट्टाहास......

एक भाषा तीही फक्त २६ अक्षरांची बोलून खरच देशाची अर्थ व्यवस्था सुधारेल का? न्याय शिक्षण आदी समस्या सुटतील का? एका भाषेची एवढी गुलामी करावी इतके मूर्ख झालोय आपण....?  आणि आता तर भाजप नावच्या महान पक्षाचे सरकार येउन सुद्धा सर्व सारखच दिसत आहे.....





Image result for indian foodImage result for indian food mapImage result for indian food map


 तसेच जेवणाचे...noodles आणि मंचुरियन तर आजकाल प्रत्येक लग्नात हमखास असतेच... आपले देशी पदार्थ कायमचे नाहीसे केले यांमुळे...

.काय ती अमेरिकन चोप्सी...
.christini ..., 
कॅपचिनो आणि इतर घाणेरडे पदार्थ.

..कित्ती वेड लावलाय आपल्याला याच,.... फक्त मार्केटिंग  फंडा आहे यात........   झुणका भाकरीच मार्केटिंग देश विदेशात केले न तर यापेक्षा जास्त चालेल.... पण आपण कुठे एवढे शहाणे ,,.....

 खर पाहिल्यास या चायनीज पदार्थांना काहीही चव नसते पण तोः पूर्ण ताकदीनिशी उपलब्ध केला जातो आणि गळया खाली  उतरवल्या जातो....

  जसे अभिनय येत नसतानाही काही बड्या कलाकारांचे पोट्टे १५-२० चित्रपटांसाठी हिरो 
 म्हणून घेतलेच जातात जस अभिषेक बच्चन .... भरपूर काही मिळाला बापामुळे ... आता बसला घरी.... 


आधुनिकता हे हिंदूंनी किंवा भारतीयांनी  भारतीय कपडे भाषा भोजन इत्यादी  सगळे त्याज्य मानून सोडून टाकावे याचाच प्रयत्न तर नाही ??



असो...........  




आणखी काही माहिती असल्यास अथवा ब्लॉग असल्यास मला  प्रतिक्रिया द्याव्यात हि विनंती .....

Tuesday, 30 May 2017

अद्भुत अकल्पनीय ।


" दक्षिण का एक ग्रन्थ "
क्या ऐसा संभव है कि जब आप किताब को सीधा पढ़े तो रामायण की कथा पढ़ी जाए और जब उसी किताब में लिखे शब्दों को उल्टा करके पढ़े
तो कृष्ण भागवत की कथा सुनाई दे।
जी हां, कांचीपुरम के 17वीं शदी के कवि वेंकटाध्वरि रचित ग्रन्थ "राघवयादवीयम्" ऐसा ही एक अद्भुत ग्रन्थ है।
इस ग्रन्थ को
‘अनुलोम-विलोम काव्य’ भी कहा जाता है। पूरे ग्रन्थ में केवल 30 श्लोक हैं। इन श्लोकों को सीधे-सीधे
पढ़ते जाएँ, तो रामकथा बनती है और
विपरीत (उल्टा) क्रम में पढ़ने पर कृष्णकथा। इस प्रकार हैं तो केवल 30 श्लोक, लेकिन कृष्णकथा के भी 30 श्लोक जोड़ लिए जाएँ तो बनते हैं 60 श्लोक।
पुस्तक के नाम से भी यह प्रदर्शित होता है, राघव (राम) + यादव (कृष्ण) के चरित को बताने वाली गाथा है ~ "राघवयादवीयम।"
उदाहरण के तौर पर पुस्तक का पहला श्लोक हैः
वंदेऽहं देवं तं श्रीतं रन्तारं कालं भासा यः ।
रामो रामाधीराप्यागो लीलामारायोध्ये वासे ॥ १॥
अर्थातः
मैं उन भगवान श्रीराम के चरणों में प्रणाम करता हूं, जो
जिनके ह्रदय में सीताजी रहती है तथा जिन्होंने अपनी पत्नी सीता के लिए सहयाद्री की पहाड़ियों से होते हुए लंका जाकर रावण का वध किया तथा वनवास पूरा कर अयोध्या वापिस लौटे।
विलोमम्:
सेवाध्येयो रामालाली गोप्याराधी भारामोराः ।
यस्साभालंकारं तारं तं श्रीतं वन्देऽहं देवम् ॥ १॥
अर्थातः
मैं रूक्मिणी तथा गोपियों के पूज्य भगवान श्रीकृष्ण के
चरणों में प्रणाम करता हूं, जो सदा ही मां लक्ष्मी के साथ
विराजमान है तथा जिनकी शोभा समस्त जवाहरातों की शोभा हर लेती है।
 " राघवयादवीयम" के ये 60 संस्कृत श्लोक इस प्रकार हैं:-
राघवयादवीयम् रामस्तोत्राणि
वंदेऽहं देवं तं श्रीतं रन्तारं कालं भासा यः ।
रामो रामाधीराप्यागो लीलामारायोध्ये वासे ॥ १॥
विलोमम्:
सेवाध्येयो रामालाली गोप्याराधी भारामोराः ।
यस्साभालंकारं तारं तं श्रीतं वन्देऽहं देवम् ॥ १॥
साकेताख्या ज्यायामासीद्याविप्रादीप्तार्याधारा ।
पूराजीतादेवाद्याविश्वासाग्र्यासावाशारावा ॥ २॥
विलोमम्:
वाराशावासाग्र्या साश्वाविद्यावादेताजीरापूः ।
राधार्यप्ता दीप्राविद्यासीमायाज्याख्याताकेसा ॥ २॥
कामभारस्स्थलसारश्रीसौधासौघनवापिका ।
सारसारवपीनासरागाकारसुभूरुभूः ॥ ३॥
विलोमम्:
भूरिभूसुरकागारासनापीवरसारसा ।
कापिवानघसौधासौ श्रीरसालस्थभामका ॥ ३॥
रामधामसमानेनमागोरोधनमासताम् ।
नामहामक्षररसं ताराभास्तु न वेद या ॥ ४॥
विलोमम्:
यादवेनस्तुभारातासंररक्षमहामनाः ।
तां समानधरोगोमाननेमासमधामराः ॥ ४॥
यन् गाधेयो योगी रागी वैताने सौम्ये सौख्येसौ ।
तं ख्यातं शीतं स्फीतं भीमानामाश्रीहाता त्रातम् ॥ ५॥
विलोमम्:
तं त्राताहाश्रीमानामाभीतं स्फीत्तं शीतं ख्यातं ।
सौख्ये सौम्येसौ नेता वै गीरागीयो योधेगायन् ॥ ५॥
मारमं सुकुमाराभं रसाजापनृताश्रितं ।
काविरामदलापागोसमावामतरानते ॥ ६॥
विलोमम्:
तेन रातमवामास गोपालादमराविका ।
तं श्रितानृपजासारंभ रामाकुसुमं रमा ॥ ६॥
रामनामा सदा खेदभावे दया-वानतापीनतेजारिपावनते ।
कादिमोदासहातास्वभासारसा-मेसुगोरेणुकागात्रजे भूरुमे ॥ ७॥
विलोमम्:
मेरुभूजेत्रगाकाणुरेगोसुमे-सारसा भास्वताहासदामोदिका ।
तेन वा पारिजातेन पीता नवायादवे भादखेदासमानामरा ॥ ७॥
सारसासमधाताक्षिभूम्नाधामसु सीतया ।
साध्वसाविहरेमेक्षेम्यरमासुरसारहा ॥ ८॥
विलोमम्:
हारसारसुमारम्यक्षेमेरेहविसाध्वसा ।
यातसीसुमधाम्नाभूक्षिताधामससारसा ॥ ८॥
सागसाभरतायेभमाभातामन्युमत्तया ।
सात्रमध्यमयातापेपोतायाधिगतारसा ॥ ९॥
विलोमम्:
सारतागधियातापोपेतायामध्यमत्रसा ।
यात्तमन्युमताभामा भयेतारभसागसा ॥ ९॥
तानवादपकोमाभारामेकाननदाससा ।
यालतावृद्धसेवाकाकैकेयीमहदाहह ॥ १०॥
विलोमम्:
हहदाहमयीकेकैकावासेद्ध्वृतालया ।
सासदाननकामेराभामाकोपदवानता ॥ १०॥
वरमानदसत्यासह्रीतपित्रादरादहो ।
भास्वरस्थिरधीरोपहारोरावनगाम्यसौ ॥ ११॥
विलोमम्:
सौम्यगानवरारोहापरोधीरस्स्थिरस्वभाः ।
होदरादत्रापितह्रीसत्यासदनमारवा ॥ ११॥
यानयानघधीतादा रसायास्तनयादवे ।
सागताहिवियाताह्रीसतापानकिलोनभा ॥ १२॥
विलोमम्:
भानलोकिनपातासह्रीतायाविहितागसा ।
वेदयानस्तयासारदाताधीघनयानया ॥ १२॥
रागिराधुतिगर्वादारदाहोमहसाहह ।
यानगातभरद्वाजमायासीदमगाहिनः ॥ १३॥
विलोमम्:
नोहिगामदसीयामाजद्वारभतगानया ।
हह साहमहोदारदार्वागतिधुरागिरा ॥ १३॥
यातुराजिदभाभारं द्यां वमारुतगन्धगम् ।
सोगमारपदं यक्षतुंगाभोनघयात्रया ॥ १४॥
विलोमम्:
यात्रयाघनभोगातुं क्षयदं परमागसः ।
गन्धगंतरुमावद्यं रंभाभादजिरा तु या ॥ १४॥
दण्डकां प्रदमोराजाल्याहतामयकारिहा ।
ससमानवतानेनोभोग्याभोनतदासन ॥ १५॥
विलोमम्:
नसदातनभोग्याभो नोनेतावनमास सः ।
हारिकायमताहल्याजारामोदप्रकाण्डदम् ॥ १५॥
सोरमारदनज्ञानोवेदेराकण्ठकुंभजम् ।
तं द्रुसारपटोनागानानादोषविराधहा ॥ १६॥
विलोमम्:
हाधराविषदोनानागानाटोपरसाद्रुतम् ।
जम्भकुण्ठकरादेवेनोज्ञानदरमारसः ॥ १६॥
सागमाकरपाताहाकंकेनावनतोहिसः ।
न समानर्दमारामालंकाराजस्वसा रतम् ॥ १७ विलोमम्:
तं रसास्वजराकालंमारामार्दनमासन ।
सहितोनवनाकेकं हातापारकमागसा ॥ १७॥
तां स गोरमदोश्रीदो विग्रामसदरोतत ।
वैरमासपलाहारा विनासा रविवंशके ॥ १८॥
विलोमम्:
केशवं विरसानाविराहालापसमारवैः ।
ततरोदसमग्राविदोश्रीदोमरगोसताम् ॥ १८॥
गोद्युगोमस्वमायोभूदश्रीगखरसेनया ।
सहसाहवधारोविकलोराजदरातिहा ॥ १९॥
विलोमम्:
हातिरादजरालोकविरोधावहसाहस ।
यानसेरखगश्रीद भूयोमास्वमगोद्युगः ॥ १९॥
हतपापचयेहेयो लंकेशोयमसारधीः ।
राजिराविरतेरापोहाहाहंग्रहमारघः ॥ २०॥
विलोमम्:
घोरमाहग्रहंहाहापोरातेरविराजिराः ।
धीरसामयशोकेलं यो हेये च पपात ह ॥ २०॥
ताटकेयलवादेनोहारीहारिगिरासमः ।
हासहायजनासीतानाप्तेनादमनाभुवि  ॥ २१॥
विलोमम्:
विभुनामदनाप्तेनातासीनाजयहासहा ।
ससरागिरिहारीहानोदेवालयकेटता ॥ २१॥
भारमाकुदशाकेनाशराधीकुहकेनहा ।
चारुधीवनपालोक्या वैदेहीमहिताहृता ॥ २२॥
विलोमम्:
ताहृताहिमहीदेव्यैक्यालोपानवधीरुचा ।
हानकेहकुधीराशानाकेशादकुमारभाः ॥ २२॥
हारितोयदभोरामावियोगेनघवायुजः ।
तंरुमामहितोपेतामोदोसारज्ञरामयः ॥ २३॥
विलोमम्:
योमराज्ञरसादोमोतापेतोहिममारुतम् ।
जोयुवाघनगेयोविमाराभोदयतोरिहा ॥ २३॥
भानुभानुतभावामासदामोदपरोहतं ।
तंहतामरसाभक्षोतिराताकृतवासविम् ॥ २४॥
विलोमम्:
विंसवातकृतारातिक्षोभासारमताहतं ।
तं हरोपदमोदासमावाभातनुभानुभाः ॥ २४॥
हंसजारुद्धबलजापरोदारसुभाजिनि ।
राजिरावणरक्षोरविघातायरमारयम् ॥ २५॥
विलोमम्:
यं रमारयताघाविरक्षोरणवराजिरा ।
निजभासुरदारोपजालबद्धरुजासहम् ॥ २५॥
सागरातिगमाभातिनाकेशोसुरमासहः ।
तंसमारुतजंगोप्ताभादासाद्यगतोगजम् ॥ २६॥
विलोमम्:
जंगतोगद्यसादाभाप्तागोजंतरुमासतं ।
हस्समारसुशोकेनातिभामागतिरागसा ॥ २६॥
वीरवानरसेनस्य त्राताभादवता हि सः ।
तोयधावरिगोयादस्ययतोनवसेतुना ॥ २७॥
विलोमम्
नातुसेवनतोयस्यदयागोरिवधायतः ।
सहितावदभातात्रास्यनसेरनवारवी ॥ २७॥
हारिसाहसलंकेनासुभेदीमहितोहिसः ।
चारुभूतनुजोरामोरमाराधयदार्तिहा ॥ २८॥
विलोमम्
हार्तिदायधरामारमोराजोनुतभूरुचा ।
सहितोहिमदीभेसुनाकेलंसहसारिहा ॥ २८॥
नालिकेरसुभाकारागारासौसुरसापिका ।
रावणारिक्षमेरापूराभेजे हि ननामुना ॥ २९॥
विलोमम्:
नामुनानहिजेभेरापूरामेक्षरिणावरा ।
कापिसारसुसौरागाराकाभासुरकेलिना ॥ २९॥
साग्र्यतामरसागारामक्षामाघनभारगौः ॥
निजदेपरजित्यास श्रीरामे सुगराजभा ॥ ३०॥
विलोमम्:
भाजरागसुमेराश्रीसत्याजिरपदेजनि ।स
गौरभानघमाक्षामरागासारमताग्र्यसा ॥ ३०॥
॥ इति श्रीवेङ्कटाध्वरि कृतं श्री  ।।
कृपया अपना थोड़ा सा कीमती वक्त निकाले और उपरोक्त श्लोको को गौर से अवलोकन करें की दुनिया में कहीं भी ऐसा नही पाया गया ग्रंथ है ।
शत् शत् प्रणाम ऐसे रचनाकार को। 🙏

Friday, 12 May 2017

शब्द आणिक अर्थ


शब्द बदलला की अर्थ बदलतो
...
गरीब माणुस दारु पितो.
मध्यमवर्गीय मद्यपान करतो..
तर श्रीमंत लोक ड्रिंक्स घेतात...!
काम केल्यावर गरीब माणसाला मजुरी मिळते.
काम केल्यावर मध्यमवर्गीय गृहस्थाला पगार मिळते..
तर काम केल्यावर ऑफिसर लोकांना सॅलरी मिळते...!
गरीब माणुस करतो ते लफडं.
मध्यमवर्गीय माणुस करतो ते प्रेम..
तर श्रीमंत व्यक्ती करतात ते अफेअर...!
शब्दा बरोबर शब्द मांडला की कविता होते.
शब्दाने शब्द वाढला की भांडण होते..
शब्दाने शब्द वाढत गेले की लेखकाची रॉयल्टी वाढते...!
आयुष्य हे सुंदर असतं
हे ज्याच त्याने ठरवायचं असतं
स्वप्न फरारीच बघायच का ?
अपना बजाज मधे सुख शाेधायचं...!
डिग्री घेऊन सुशिक्षित व्हायचे का ?
संस्कार जाेपासून सुसंस्कृत व्हायचे...!

आई वडिलांच्या कष्टांची जाणीव ठेवायची का ?
त्यांच्या उतार वयात वृध्दाश्रमाचा चेक फाडायचा...!
आयुष्य हे सुंदर असतं
हे ज्याच त्याने ठरवायचं असतं
तिन्हीसांजा देव्हा-यात दिवा लावायचा का ?
विजय मल्याचा बिझनेस वाढवायचा...!
मनाच्या गाभा-यात रातराणी फुलवायची का ?
निवडुंगाचे कुंपण घालून विचार खुंटवायचे...!
जन्माला आलो म्हणून आयुष्य रेटायचं का ?
एकच जन्म आहे म्हणून आयुष्य जगायचं...!
आयुष्य हे सुंदर असतं
हे ज्याच त्याने ठरवायचं असतं
आयुष्य आईस्क्रीम सारखं आहे
टेस्ट केलं तरी वितळतं...!
वेस्ट केलं तरी वितळतं...!
म्हणुन आयुष्य टेस्ट करायला
शिका...!
वेस्ट तर ते तसंही होतच आहे...!
पैशाने गरिब असलात तरी चालेल पण मनाने श्रीमंत रहा...!
कारण गरिबांच्या घरावर लिहलेल असतं सुस्वागतम्...!
आणि श्रीमंतांच्या घरावर लिहलेल असतं कुत्र्यांपासुन सावधान...!
             
टेन्शन घ्यायचंच नाही...
फक्त स्वतःशी प्रामाणिक राहून जगायचं...काही कमी पडत नाही...आणि फरक तर अजिबात पडत नाही...
कारण, नशीब कधी ही बदलु शकते....
"जिंदगी मस्तीत पण शिस्तीत जगायची..." 
       💐हा जन्म पुन्हा नाही 💐

Saturday, 29 April 2017

What do you mean by a good leader ?

According to me a good leader is a person who actually works for the betterment of society along with this his work shows very long lasting effect. A GOOD LEADER IS THAT WHO CHERISHES AND MAKES EVERY ASPECT OF SOCIETY PROSPEROUS FOR VERY LONG TIME. For example chhtrapati shivaji maharaj..
Along with their life and their work we will know what characteristics a good leader must have….

  1. The  Emperor chhtrpati shivaji..


Born to a Maratha sardar shahajiraje bhosale and jijabai in a very rich family but always kept contact with common people…this down to earth nature made him a hindu king in Islamic india…


In his teenage he kept his friendship with common poor people which are called as MAWALE in Marathi.. due to this he was much aware of the problems of common people..knowing the ground reality is the most important characteristic of a good leader.this makes him more different than any other leader in the world.


With support of poor and very common people shivaji established his kingdom in a very less period of 5 years with very less money and weapons.. being a part of AADILSHAHI he itself formed his own hindawi swarajya… from zero to direct hero jump .. using clever tactics while war time and for prevailing over many fort bearers..
During war with Mughals shivaji took a step back and signed few forts in parley. This shows that a leader at very critical situation must act with peace of mind.


During visit to Mughal darbar at AGRA fort , shivaji was trapped by Mughals but later using his intellectual powers he anyhow rescued from Mughal chhawani and returned to Maharashtra..  even historians of west say that this was the masterstroke of shivaji raje.. it shows how immense talent he used in this dying condition.. it one of the most necessary characteristicof a good leader.. without a drop of blood.all his soldiers were rescued….

After that he helped king chhatrasal of bundelkhand who was father of mastani bai.. shivaji inspired prince chhatrsal to reunite his people and reform his kingdom of bundelkhand..it shows the broad view of raja shivaji..he was not only king of Maharashtra but had given a view to bring our own country under the rule of natives..


Shivaji ruled in 5 states at the end of his life so he was leader of nation..


For Marathi language he did a lot..  at that time due to Mughal rules there were 50% arebic and farsi words in Marathi to prevent this shivaji raje  created RAJYAWYAWHARKOSH  using which Marathi again got its lost status with increased usage of Sanskrit words ….  A king works for language of people is uniquely seen…


For economy and farmers he must be remembered the economic growth of shivaji rules area was 4times the current GDP of USA. There was happiness in agri sector as the farmers were getting their due.. there is a letter to authorities by king shivaji in which he writes following in Marathi…-  शेतकऱ्याच्या हक्काच्या भाजीच्या देठालाही तुम्ही हात लावता कामा नये. It shows his eye on very minute aspect of society..which makes him best in all….

Also there was many dalit workers in shivaji raje”s  service ..which indicates that there was no untouchability in the shivaji era..


Image result for shivaji maharaj

If we type FATHER OF INDIAN NAVY in google then it shows shivaji raje name there.. he captured the evil eye of firangis that is britishers in 1960s so to fight against him he established AARMAR  which was the navy force of marathas… its that navy which was helpful to Indians due to which almost for 200 years western coast of india remain in safe zone..its a very much highlighting work of king shivaji….


The judiciary in shivaji rule was very strict … for women atrocities there was capital punishment to death.. Explaining to this RANZECHA PATIL is a good story of Maratha history..

म्हणूनच माझ्या मते एक चांगला आणि खरा नेता तोच असतो जो समाजाच्या ,लोकांच्या एकूणच पूर्ण जीवनाच्या प्रत्येक पैलूला स्पर्श करून समाजाची उन्नती करवून घेतो ..आणि एक राष्ट्रव्यापी चळवळ म्हणून वेळेच्या अंतापर्यंत एक आंदोलन म्हणून ती उरवून ठेवतो ...... छत्रपती शिवाजी राजा नंतर संभाजी राजे , थोरले बाजीराव पेशवे , अहिल्यादेवी होळकर ,राणी लक्ष्मिबाई ,राजा छत्रसाल , ग्वाल्हेरचे शिंदे, वडोद्र्याचे गायकवाड ,नागपूरचे भोसले ,तंजावरचे भोसले यांनीं मिळून हिंदवी स्वराज्याचे स्वप्न साकार केले . पाकिस्तानच्या पेशावरपासून बंगालपर्यंत आणि गुजरातच्या बडोद्यापासून ते तामिल्नादुपार्यंत मराठी भगव्या ध्व्व्जाचा जरीपटका या देशावर फडकला...तो केवळ आणि केवळ ...शिवाजी शिवाजी आणि शिवाजी या एका आंदोलनामुळे.....

गेली ६० वर्षे देशात कॉंग्रेस राज होते कोणीही एक कुटुंब आणि एकच पक्ष याच्या चाकोरीच्या बाहेर विचारही करू शकत नव्हत पण ....आम्हा मराठी लोकांमध्ये शिवाजी नावाचे राष्ट्रव्यापी बीज जिवंत होते म्हणूनच ....  नागपुरात केशव हेडगेवारांनी शिवाजी राजांचा इतिहास वाचूनच संघाची स्थापना केली तसेच बाळासाहेबांनी मुंबई मध्ये शिवसेनेची ..आज आमची मुंबई देशाची अर्थव्यवस्था सांभाळते तर नागपूरने थेट दिल्ली काबीज करण्याचा रस्ताच बनवून दिला..... या देशाला स्वत्व मिळवून देण्याचा एक विचार म्हणजेच शिवाजी ......  आपली भाषा देश धर्म अर्थव्यवस्था या सर्व बाबींना समृद्ध करणे हा विचार धारण करून त्याला प्रत्यक्षात उतरवणे हेच खर्या नेत्याचे महत्त्वाचे लक्षण होय...आणि ते मराठी लोकांमध्ये निश्चितच आहे.... नाहीतर कुठल्या राज्यातल्या स्त्रिया अहिल्या आणि राणी लक्ष्मी बाई बनून उत्तर भारतात लढायला गेल्या?
कोणीही संपूर्ण समाजाचा विचारच केला नाही आपापली राज्ये सांभाळ लीत काहींना तर तेही जमत नाही... पण या व्यतिरिक्त देशाला भाजप नावाचा एक सशक्त विकल्प दिला...
या सगळ्या गोष्टीच श्रेय जात ते शिवछत्रपतींना ...

Jay Maharshtra