Tuesday, 13 December 2016

MICRO-SCOPE मधून : नरेंद्र मोदी

२०१४ च्या निवडणुकीने देशाला राष्ट्रीय स्तरावर एक कणखर आणि कर्तृत्ववान नेतृत्व लाभले. गेली अडीच वर्षे देशाला एक अत्यंत व्यवस्थित सरकार मिळालेय ते केवळ त्यांच्यामुळेच . याआधी तर सरकार होते कि नव्हते सर्व मोकळे रान होते आनि लुटेरे लुटत होते असाच अनुभव आला देशातल्या सर्वच जनतेला. गेल्या दहा वर्षात देश पूर्णतः विदेशी शक्तींच्या हातात असलेल्या कॉंग्रेस आणि त्यांच्या डाव्या विचारसरणीच्या लोकांच्या तावडीत होता. म्हणूनच देशात सर्वत्र आपापला विदेशी म्हणजेच भारत्द्वेशी अजेंडा राबवण्यात हे लोक यशस्वी ठरले. एकीकडे म्हणायचं आतंकवादाचा धर्म नसतो आणि मग हिंदूंना आतंकवादी म्ह्नायच इथपर्यंत मजल मारली माजलेल्या राजकारण्यांनी. अर्थातच मोदिजींवर चांगले आणि वाईट असे खूप आरोप करण्यात आलेयत आणि आजही होतात. याची यथायोग्य शहनिशा व्हावी म्हणूनच आपल्या पंतप्रधानांचे मी केलेले एक समीक्षण .




नरेन्द्रभाई एक अत्यंत सध्या गरीन गुजराती कुटुंबात जन्मले. त्यांची आई अगदी भांडी घास्न्य्पासून अन्य सर्वे कामे करायच्या.वडील लवकरच वारल्यामुळे आईवर सगळी जवाबदारी आली. त्यांचे आणखी तीन भाऊ आहेत.लहानपणी नरेंद्र भाईंनी रेल्वे मध्ये चहा विकण्याचे काम केले. एवढ्या बिकट परिस्थितीतही त्यांनी शिक्षण घेतले.याच काळात त्यांचा संघाशी संपर्क आला .लहानपणापासून शाखेत नियमित रित्या ते जात असत यातूनच त्यांना अगदी कडक असे अनुशासन मिळाले. त्याकाळी गुजरात मध्ये बालविवाह होत असत. नरेंद्र भाई यांचा विवाह देखील  यशोदा बेन यांचेशी अगदी काहीही ण समजणाऱ्या वयात झाला .प्रथेनुसार लग्न केल्यावर मुलगी मोठी होईपर्यंत आपल्या आई बाबांकडेच राहते .मग काही वर्षांनी मुले मोठी झाल्यावर पाठवणीचा कार्यक्रम होतो ज्याला गौना असे म्हणतात. लग्न झाल्यावर नरेंद्र भाई पूर्ववत आपले जीवन जगत होते ते चहा विकायचे शाळेतही जायचे आणि नियमितपणे संघाच्या शाखेतही त्यांचे जाने सुरूच होते.काहीई काळ असाच निघाला या कालामध्ये देशाचे बदलते वातावरण ,राजकारणात कॉंग्रेसची असलेली विश्वसनीयता व त्याद्वारे जनतेवर झालेले अत्याचार देशातल्या बहुसंख्य समाजावर होयत असलेला अन्याय हे सर्व बदल लहानसा नरेंद्र बघतच मोठा झाला. ऐन वयात आल्यावर यशोदा बेन यांना गौना करून परत आणण्यासाठी त्यांना विचरण करण्यात आली पण आता त्यांना लग्नाचा अर्थ कळत होता. त्यांना आपल्या आयुष्याचे ध्येयही कळत होते. अर्थात ते लग्न स्वीकारायला तयार नव्हते.संसार थाटायला तयार नव्हते म्ह्नुनच ते तब्बल तीन वर्षांकरता कोणालाही ण सांगता हिमालयात निघून गेले.तिथे त्यांनी अभ्यास व साधना केल्याचे ऐकिवात येते .त्यानंतर त्यांच्या आयुष्याला एक अध्यात्मिक दिशा मिळाली.ते परत आले व संघाचे प्रचारक म्हणून देशभरात सेवाकार्य करू लागले. लहानपणी ण समजणाऱ्या वयात आधी लग्न लावली जायची त्यात त्या चिमुकल्यांचा काय दोष ? असो,,,

प्रचारक म्हणून चांगले काम केल्यामुळेच ते लवकरच सर्वांचे आवडते event manager झाले .अयोध्येतील राम जन्मभूमीचे आंदोलण जोमात सुरु होते.लालकृष्ण आडवाणी यांच्या नेतृत्वात राम जन्मभूमीवर सोम्नाठ्पासून भिअर मध्य प्रदेश होऊन अयोध्येत यात्रा काढली जाणार होती .नरेंद्र भाई तोपर्यंत अडवाणी जींचे खासम्खास बनले होते या रथयात्रेचे आयोजनाचा सर्व भर त्यांच्यावर होता. एवढेच नाही तर लाल्कृष्णाच्या रथाचे सारथ्य सुद्धा त्यांनाच हि करावयाचे होते. ते त्यांनी अगदीच सफल पूर्ण केले. हि घटना १९९२मध्ये घडली .त्यानंतरच्या गुजरातच्या निवडणुकीत भाजपला भरघोस यश मिळाले . २००२ पर्यंत भाजपने गुजरातला तब्बल ३ मुख्यमंत्री दिले पण सर्वांना टी धुरा सांभाळता आली नाही .गुजरातच्या भूकंपाचे धक्के केशुभैन्च्या पथ्यावर पडले आणि त्यांना पायउतार व्हावे लागले .१९९८-२००२ हि वर्षे गुजरातच्या राजकारणासाठी अत्यंत अस्थिरतेची होती. शंकरसिंग वाघेला केशुभाई पटेल यांसारखे दिग्गज एवढेसे राज्य सांभाळू शकले नाही. शेवटी वेगळा पर्याय म्हणून एका युवा नेत्याला मुख्यमंत्रीपदी बसवण्याचा निर्णय भाजप आणि संघाने घेतला. नारेन्द्राभाई गुजरातच्या गाडीचे मालक झाले.

पण गुजरात अस्थिरच होता. अवघ्या ३ महिन्यातच गोधरा या अहमदाबाद शहराजवळ च्या ठिकाणी एक भीषण घटना घडली. अयोध्येहून साबरमती कडे येणाऱ्या एक्स्प्रेस ला गोध्र स्टेशन ला अडवले गेले.या रेल्वे गाडीत अयोध्येचे दर्शन घेऊन गुजरातला परत येणारे हिंदू भाविक होते. त्यात लहान मुले म्हातारे सगळेच होते. पण घडले असे कि या गाडीच्या बोगी नंबर ६ ७ मध्ये गाडी थांबल्यावर २००० लोकांचा मुस्लीम समुदाय घुसला व ह्या दोन बोग्या चक्क पेटवून देण्यात आल्या. त्यात ५९ निष्पाप लोक मारले गेले. झाल याची प्रतिक्रिया म्हणून गुजरातमध्ये दंगे भडकले . अवघ्या तीन दिवसात ७०० च्या जवळपास मुसलमान मारले गेले. पहिल्याच दिवशी पोलीस दंगे आटोक्यात आणू शकत नव्हती म्हणूनच नरेन्द्र  भाई नी  वाजपेयी सरकारला सैन्याच्या तुकड्या मागवल्या पण काश्मिरातून त्यांना यायला १-२ दिवस लागले आणि तोवर प्रसार माध्यमे , तुष्टीकरणाचे राजकारण करायला तापून बसलेली कॉंग्रेस आई इतरांनी आपापल्या पोळ्या ईतक्या भाजल्या त्यांची राख निर्दोष मुख्यमंत्री नरेंद्र मोदींना तब्बल १२ वर्षे रोज प्रतिमेला काळे फासण्यासाठी वापरण्यात आली. भ्जाप्नी त्यांचा राजीनामा मागितला पण बाळासाहेब ठाकरे आडवे आले . जाहीरपणे साहेब भाजपला म्हणाले कि मोदी गेला तर गुजरात गेला. शेवटी त्यांचे मुख्यमंत्री पद वाचले.

पण इतका कुप्र्चार कोणाचाही झाला नसेल तेवढा नरेंद्र मोदींना सहन करावा लागला.पण त्याचेही त्यांनी सोने केले गुजरातला ३ वेळा मुख्यमंत्री होऊन प्रचंड विकसित केले. एवढे कि दोनदा महार्ष्ट्रापुढे जाऊन गुजरात नंबर एकचे राज्य झाले. गुजरातचा विकास नाकारता येणार नाही कारण कि युपी बिहारचे लोंढे बरेचसे तिकडे वळले आहेत ,आणि एवढेच नाही तर तिथेही त्यांच्या तमाशामुळे गुजराती जनतेने तुरळक ठिकाणी हिंदी विरुद्ध उठाव केलेलाच आहे.

पुढे म्हणजे गेली १० वर्षे जी राजकीय नेतृत्वाची पोकळी या देशात होती ती स्व कर्तुत्वावर नरेंद्र मोदींनी भरून काढली लोकमान्य व बालासाहेब ठाकरे यांच्या नंतर गेल्या १० वर्षात झालेल्या काँग्रेसी घोटाळे आणि अधर्म याच्यामुळे जन्मलेल्या असंतोषाचे ते जनकच म्हणावे लागेल.एक चहावाला ते स्वयंघोषित पन्तप्रधान पदाचे उमेदवार. आणि आता दोन वर्षांपासून तर स्वाहती संपूर्ण सत्ता केंद्रित ठेवलेल्या राजाप्रमाणेच त्यांचे व्यक्तित्त्व आहे.खरचं नरेंद्र भाई मोदी हे शेटजी भटजींच्या भाजप मधील  प्रथम क्षत्रिय म्हणावे लागतील. पहिल्यांदा भारतीयत्व मानणाऱ्या विचारांची सत्ता देशावर आहे.

आता दुसरी बाजू बघुयात. आपल्या क्षत्रीय्त्वाच्या गुणांमुळे देशभरात मोदिजींचे कोट्यावधी लोक भक्तच झालेले आहेत. भक्त तर मीपण आहे त्यांचा पण अंध भक्ती नाही.भावनांमध्ये वाहून जाने म्हणजे गांधीवाद.....आणि तो आम्ही साहेबांचे सैनिक कधीच करणार नाही. मोदी भक्तांना जे वाटते हा काही अवतार वगरे आहे त्यांनी हि मिथ्या धारणा  सोडून द्यावी. नरेंद्र मोदिजी हे स्वाभिमानी हिंदू नक्कीच आहेत पण एक हिंदू राजा म्हणून ते कमी पडतील.आणि पडत आहेतच. त्याचे कारण असे कि गोधरा नंतर तब्बल बारा वर्षे त्यांच्याविरुद्ध जो दुष्प्रचार झाला त्याचा काहीसा धसका त्यांनी निश्चीतच घेतलेला आहे.या बारा वर्षात त्यांनी गुजरातमधल्या मुसलमान व्यापारी बडे उद्योगपती यांची खूप मदत केलेली आहे एवढेच काय तर सरश जफरवाला नावच मर्सिडीज चा एक मोठा उद्योजक सलमान खान तसेच अन्य मुस्लीम पुढारी यांचेमध्ये त्यांची चांगली ओळख निर्माण करण्यात त्यांना चांगले यश आलेले आहे. त्यामुळे काही लोक जे म्हणत असत कि भाजपा हि भगवी कॉंग्रेस आहे ते पूर्णतः खरेच आहे.बहुधा काही वर्षांनी हे लोक मोदी हा काँग्रेसी किंवा गांधीसारखा खोटा हिंदू आहे हे सुद्धा या लोकांना म्हणावे लागेलच. 




हे मी यासाठी म्हणतोय कारण पुढीलप्रमाणे आहेत.



१.       1खूप दिवसांपासून पांचजन्य मध्ये येत होते कि काँग्रेसी देशात इस्लामिक बँकिंग आणणार आहेताहे.आणि हे बँकिंग आला कि हिंदूंच्या पैशावर मुस्लिमांना धर्मिक फंडिंग दिले जाईल आणि म्ह आतंकवाद वगरे या सर्व गोष्टी त्यात होत्या. इस्लामिकर्ण आणि तेच या सर्व लोकांचे अजेंडाझ राबवून देश बुडवला जाईल वगरे वगरे .आता परिस्थिती अशी आहे कि मागे रिझर्व बँक of india नि सरकारच्या आदेशावरून इस्लामिक बँकिंग आण्याचा प्रस्ताव तयार करणे चालू केले आहे. सरकार म्हणजे हेच मोदी सरकार . आता सगळे गप्प का? हे सरळ सरळ तुष्टीक्र्ण आहे.आणि यापेक्षा म्हण्त्त्वाचे म्हणजे यामुळे देशाची सुरक्षा आणि एकात्मता धोक्यात येईल.एका धर्माच्या लोकांसाठी वेगळा न्याय करप्रणाली वगरे देन हे देश तोडण्यासारखे आहे. शिवाय संघ व इतरही अभ्यासकांच्या मते हे इस्लामिक बँकिंग धोकादायकच ठरू शकते.


२.       2.india टीव्ही वरचा रजत शर्मा यांचा गाजत असणारा कार्यक्रम मोदी और मुसलमान हा you tube वरून डाउनलोड करून सर्वांनी बघावा .त्यात पंच मुसलमानांनी येऊन मोदींनी गुजरात मध्ये संघ भाजप व विश्व हिंदू परीषद यांचा सफाया कसा केला याचे सप्रमाण दाखले तिथे मिळतील.


३.       3.नरेंद्र मोदी हे अति महात्त्वाकांशी व्याक्त्तीत्व आहे ज्यांना कुटुंब नसते त्यांच्यात राजकीय महत्त्वकांक्षा खूप जास्त प्रमाणात असते हे आतातरी लक्षात यायलाच पाहिजे. आपले पद वाचवायला हे लोक काहीही करू शकतात. आणि या देशात सर्व काही vatican funded, अमेरिका आणि कॉंग्रेसच्या प्रभावातल्या मिडीयाच्या हाती असते . कॉंग्रेसची वोट बँक आणि दिल्लीच्या माजलेल्या मीडियाची  audience बँक एकच आहे आणि यांना आपले globalisation आणि तुष्टीकरनातून trp  क्न्वायचे धंदे मोदींना वाज्पेयीन्सार्खेच महागात पडतील.



४.       4.सुभाष  वेलिंगकर यांसारखा व्यक्ती संघातून बाहेर पडणे हे पर्रीकर आणि मोदी यांचे अपयश आहे. शिवाय हि सत्ता जर आपण देशाच्या खर्या विकासासाठी आणली आहे तर मग article 93 या RTE च्या हिंदूंसाठी जुलमी असलेल्या कायद्यात बदल करायलाच हवा.या देशात गेल्या ७० वर्षात अल्पसंख्याकांसाठी तुष्टीकरणाचे अनेक कायदे राबवले गेले हे मूर्ख अज्ञानी हिंदूंना माहितीपण नाही. जर ४ टक्के गोवे येथील ख्रिस्ती लोक आपले धर्मशिक्षण देऊ शकतात तर ८० टक्के हिंदू शाळांना तो अधिकार का नाही? अशा कित्येक व्यवस्था बदलायला हव्या पण व्यर्थ....!


५.       5हे सरकार कित्येक व्यवस्था बदलवायला आणलेले आहे याचा विसर पडलाय यांना.फक्त एक कौतुक आहे ते कि FCRA म्हणजे फॉरेन CONTRIBUTION रेगुलेशन ACT यात बदल केला गेला विदेशातून भारतात देश बुडवायला कामाला लावणाऱ्या संघटना वगरेंना तो मिळेनासा झालाय. पण अजूनही मिशनरी व इस्लामिक राष्ट्रांतून येणारा पैसा थांबला नाही तो तसाच येतोय. शिवाय काही गरज नसतांना मदर तेरेसाच्या संतपद समारंभाला सुषमा बाईंना पाठवायचे नव्हते.काहीपण केले तरी हे लोक तुम्हाला मत देत नाही.याची जाणीव असू द्या.


६.    6.   मोदिजींमुळे देशत नव्या व्यवस्था बनायला हव्या .कुठलाही देश व्यवस्थांवर चालतो .राजकारण्यांवर नाही . दिल्ली मध्ये आपण राहत आहात पण तिथे देशविरोधी भारताचे तुकडे करण्याचे नारे लागतात पण आपण राजा असून हतबल का? कारण व्यवस्था आड येतात . जोपर्यंत मेकॉलेच्या व्य्वाथा बदलत नाहीत तोवर कोण देव जरी आला तरी देश बुडतीला जाण्यापासून वाचवू शकत  नाही.


७.    7.   एकूणच काय तर मोदिन्पेक्षा संघांनी आता कसलेले शिव्सैनिकांसारखे काहीही करायला ण घाबरणारे राजकारणी  तयार करावेत . अर्थात काही लोकांकडून उडत उडत ऐकलय कि भाजप आता एक सशक्त राजकीय पक्ष झालाय त्याकडे कॉंग्रेस सारखे स्वतःचे कार्यकर्ता आहेत.आता २०१९ च्या निवडणुकीत त्याला संघाची गरज राहणार नाही. मोदिजींकडून भारतीयत्वाला खूप काही मिळणार नाही असेच दिसते .म्हणजे संघ आणि कॉंग्रेस दोघेही २०१९ ला लाटेत ओसरून टाळला जाणार.


8.शेवटचे पण सर्वाधिक महत्त्वपूर्ण म्हनजे मोदी यान्चे पवार प्रेम। काही संबंध राजकीय आवश्यकता नसताना मोदी पवारांशी खुपच जवळीक करताना दिसतात। बारामतिमधुन भ्रष्ट वादी कान्ग्रेस म्हनुन प्रचार करतात आनि तिथेच पवारांसोबत कार्य क्रम करतात। म्हने मि आठवडयातुन ४ वेळा पवारांना फोन करतो।एवढ उतु जाउ देने हे चुक आहे। परवा म्हने कि लहान पनापासुन बोट धरुन राजकारण शिकवलय पवारांनि मोदिन्ना हा फाल्तुपणा अंगवळणी येउ सकते हि मोदी यान्च्या व्यक्ति मत्तवाला असलेलि बनियावादाचि झालर आहे।इथे हि दुटप्पि भुमिका पटत नाहीं। पवार ते पवार तिकडे मोदिलक अन् इकडे देवेन्द्र ला दाबायचि कुवत ठेवतात। बाळासाहेबांमुळे वाचलेले मोदि त्यांचिच शिवसेना संपवायला निघाले। पन ति काही संपत नाहीं। तुमिच भोगा आता मराठयांचि आंदोलने आनि ब्रिगेड चा त्रास।

    तूर्तास इति शम !



पुढचे पारिजात नन्तर कधी ओवीन .......

No comments:

Post a Comment