Monday, 19 December 2016

म्हणे मराठे राज्यघटना उध्वस्त करतील.........!

म्हणे मराठे राज्यघटना उध्वस्त करतील.........!

आज सकाळी लोकमत आणि महारष्ट्र TIMES वाचत होतो .दोन्हीकडे ठळक बातम्यांमध्ये काहीतरी चूक आणि घृणास्पद वाटले. काळ नागपुरात रावसाहेब कसबे नावाचे  एक सो कॉल्ड दलित विचारवंत आले होता. नागपूर पुरवणीच्या पहिल्याच पानावर लांजेवार स्मृती व्याख्यान आयोजित केल्याचा कार्यक्रमाची बातमी होती आणि व्यासपीठावर होते रावसाहेब कसा बे? आपली वर्हाडी बोली..नाही का मजाच नाही येत तिच्या वापराशिवाय तुमी काई बी मना बा .....!
ती बातमी अशी होती. कसबे महोदय मंचावर हातवारे  करत बोलत होते कि ,एकेकाळी वर्चस्व गाजवणारा मराठ्यांसारखा समाज आज आर्थिक आणि सामाजिक मागासलेपणाचा अनुभव करत आहे.त्यांच्यात सामाजिक श्रेष्ठत्वाची भावना होती म्हणून आजवर जातीवादाविरोधात बोलला नाही.मात्र आज तरुणांमध्ये अस्वस्थता पसरत आहे.त्यातूनच मोर्रचे निघत आहेत.लाखो मोर्च्यांमुळे सामाजिक व राजकीय अस्वस्थता आणि अस्थिरता निर्माण झाली आहे.अशा वेळी त्यांचे प्रश्न मार्गी लागले नाही तर ते राज्यघटना उध्वस्त करतील, तसेच सरकारसुद्धा हीच अपेक्षा बाळगून आहे अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.


कस्ब्यांचे कसब नावाचे पुस्तकच लिहावे लागेल आता....... साहेब या प्रतीवादाला  उत्तर द्यायची हिम्मत ठेवा आता.


 आपण म्हणता एकेवेळी वर्चस्व गाजवणारा मराठा समाज....


 मग निखील वागळे सोबतच्या तब्बल तीन तासाच्या मुलाखतीत आपण म्हणालात कि महाराष्ट्रात  वर्चस्व फक्त १६९ मराठा घराण्यांचे आहे.हे राजकारणी व व्यापारी मराठा घराणी यांच्याचळे आपले राज्य मागास आहे. शिवाय काही दिवसांआधी एका साहित्य संमेलनात तुम्ही शिवाजी महाराजांना त्याकाळच्या बामणांनी शुद्र मानले व तेव्हापासू मराठ्यांवर खूप अत्याचार झाले असेही आपण बोलले होतात .मग???  एकेकाळी वर्चस्व म्हणजे काय? एक मराठा छत्रपती झाला याचा अर्थ सर्व समाजच काय तो वर्चस्व गाजवत होता असा होत नाही साहेब.तेव्हासुद्धा मराठा समाज गरीब निर्धन होता.आणि शिवाजी राजांचे राज्य हे सर्वांचे होते मोरोपन्तांपासून तर रायबा महारापर्यंत म्हणूनच राज्य भरभराटीला आल होत आपल....हे विसरलात तुम्ही...... वर्षानुवर्षापासून वर्चस्व तलवारीच्या धरीवर आणि बुद्धीच्या बळावर क्षत्रिय व ब्राह्म्नानंनी गाजवले साहेब.आम्ही मोगलांचे गुलाम नाही झालो...तुमच्यासारखे .... फक्त आपल्या जातीच कल्याण केल असते न तर  युपी बिहार आणि इंग्लड च्या लोकांसारखे पैश्याच्या माजात जगत असतो. अर्ध्याहून अधिक आयुष्य आमच्या पूर्वजांनी घोड्यावर व लढाईत घालवल म्हणून आज तुम्ही सुखाने जगताय नाही तर मोग्लाईतच आयुष्य जगत असते. एक काय ते बोला ....दोन्ही तबल्यावर हात ठेवण्याचे कसब तबल्जींना शोभते तुम्हा लेखकांना नाही.


पुढे तुम्ही म्हणता कि मराठे जातीविरोधात बोलले नाही...

बजाजी नाईकांना सखुबाई दिली हे काय कमी होत.महार मंगांना कामे दिली अस्पृश्यता नावाचा शब्दसुद्धा नव्हता त्या काळी.. ज्योतिबा फुलेंचे अस्पृश्यता व जाती निवारणाचे काम आपण नाकारता का? ज्योतीबांचे पूर्वज पुण्यात पेशव्यांच्या जागेत फुलांची लागवण करीत असत.त्यांचे मुळचे आडनाव क्षीरसागर होते आणि ते मराठा होते .पुढे फुलाचा व्यवसाय करणारा म्हणून फुले हे आडनाव झाले .स्वतः ज्योतीबांचे आडनाव हे सुद्धा गुणकर्मविभागशः पडलेले आहे हे विसरू नका. तुम्ही आणि तुमचे २५% लोकसंख्या असलेले पूर्वज बाबासाहेबांच्या आधी काय करत होते .मूक राहून अत्याचाराला समर्थनच करत होते न? आम्ही लढलो म्हणून आज महाराष्ट्रात बायका शिकलेल्या आहेत सावित्रीबाई जिजाबाई ताराबाई यांचे काम विसरू  कसे शकता तुम्ही. कोल्हापूरच्या छत्रपतींनी तर १९०२ मध्येच म्हणजे जेव्हा आंबेडकर पाचवीत असतील तेव्हा महार मातंग यांना आपल्या राज्यात आरक्षण देऊ केले होते..मग कोण उभ झाल तुम्हाला आरक्षणाची सवलत देऊन तुमचा विकास करायला.?

बडोद्याचे महाराज सयाजीरावांनी बाबासाहेबांची सर्व फी भरली त्यांना लंडनला पाठवले शिकवले ..म्हणू राजर्षींची आरक्षणाची संकल्पना बाबासाहेबांना SAMVIIDHANAT टाकता आली आणि तुमच्यासारखे लेखणी धरून शिकू लागले. आणि असे टोचून बोलू लागले... अशी कित्येक उदाहरणे देता येतील..... मराठे आडवे आले नसते तर तुम्हा लोकांची वाट असती युपी बिहारच्या दलीतान्सारखी.......
महार्ष्ट्रातल्या दलितांना दलितांचे वेगळे राजकारण नको आहे कारण त्यांना सामावून घेतल्या जाते.सुशीलकुमार शिन्देसारखा माणूस फुकटच १० वर्षे केंद्रीय मंत्री होत नाही मुख्यमंत्री होत नाही.....

खोटे आरोप लावतांना विचार करा साहेब.....




पुढे तुम्ही म्हणता कि मराठ्यांचे प्रश्न मार्गी नाही लागले तर ते राज्यघटना उध्वस्त करतील..... 


तुम्ही स्वतःच ती आधीच उध्वस्त केलीय .. उरली कुठे ती  आता?  तुमच्या मुख वादनात ? .बाबासाहेबांनी तर फक्त १० च वर्ष आरक्षण सांगितला होत मग? तुम्ही खान्ग्रेस्सला वोट देऊन ते ७० वर्ष उपभोगल  आणि आजही उपभोगतच आहात .आंबेडकरी विचारांची हत्या तुम्ही आणि तुमची कॉन्ग्रेस्स्नीच केली. आधीच जर आरक्षण बंद केल असत तर आज आरक्षण हा मुद्दाच नसता राहिला आणि त्यामुळे जातीवाद नसता वाढला... समाजात काही लोकांना आरक्षण मिळते आनि काहींना मिळत नाही म्हणूनच असंतोष निर्माण होतो.दुसऱ्यांनाही वाटत कि आपल्यालाही मिळाव... साहेब जर १३ टक्के दलित मागास असू शकतात तर मग ३५ टक्के मराठे तर तीन पट मागास आहेत आज...
राज्यघटना उध्वस्त करायची असती न तर आधीच केली असती तुम्ही एवढे बोलू शकता कारण आम्ही गप्प आहोत... कोणती राज्यघटना इंग्रजांची तारखांवर तारीख देऊन न्यायला हुलकावणी देणारी...राजकारण्यांचे पोट भरणारी..फक्त पाच वर्षात एक मत मागणारी कोणती व्यवस्था ? हम बोला आता......

साहेब न्यायाधीश पी बी सावंत म्हणतात त्याप्रमाणे सर्वच आरक्षण काढून कल्याणकारी राज्याची संकल्पना राबवावी ..तेव्हाच समाजात आर्थिक आणि सामाजिक स्थिरता  येईल..... आनि या इंग्रजांच्या सर्व्या संविधानिक व्य्वस्थांमुळे हे शक्य झाले नाही गेली ७० वर्षे आतातरी जागा .... बदला ह्या व्यवस्था..


कसबे साहेब फुकटचे मुख वादन करण्यापेक्षा तबला शिका जमेल तुम्हाला..नाहीतर  तुमच्या समाजातील मुलांना नैतिक मूल्यांचे शिक्षण द्या जेणेकरून बलात्कार होणार नाहीत आणि हो ATROCITY कायद्याचा गैरवापर होणार नाही . आजवर या कायद्याचा तुम्ही गैरवापर केला म्हणूनच आज हे मूक आंदोलन होत आहे.राज्यघटनेची हत्या तुम्ही लोक करताहेत...कळलं  का ?  जाटांची आंदोलन जर झाली असती ण महारष्ट्रात तर समजल असत तिथे हरयाणामध्ये ४०० लोक हिंसाचारात मेले . १०००० कोटींचे सरकारचे नुकसान झाले .... आंम्ही एका रुपयाचेही नुकसान केले नाही कळले न?

साध्याच सरकार व्यवस्थित काम करट आहे उगाच आपली नाक खुपसू नका ... तब्बल २१ वर्षांनी विदर्भाकडे मुख्यमन्त्रीपद आलय तेवा गप्प बसा....... काम करू द्या सरकारला

तुम्ही म्हणता आंबेडकर गांधींचे विरोधक नव्हे वाह क्या बात है..... आंबेडकर काय म्हणतात तेही तुम्हीच ठरवणार का आता ,,...हुकुमशाही आहे का तुमची समाजावर ....
शिवाय कसबे जी आंबेडकरांना गांधींबद्दल काय वाटायचे त्यांचे अभिमत काय हे बाबासाहेबांनी जिवंतपणी स्वहस्ते गांधी खरचं महात्मा होते का हे पुस्तक लिहून समाजाला सांगितलाय..त्यामुळे तुही आपल्या गोंधळ घालण्याच्या व आडून आडून क्काहीही सुचवण्याच्या कसबांचे उपद्रव थांबवा नाहीत प्रकाश आम्बेडकरांसारखी गत होईल तुमची...

ह्या कसबेंच्या कसबामुलेच मराठ्यांना आरक्षण मिळाले नाही..ह्यांनी बापट आयोगात विरोधात मतदान केले म्हणूनच मराठा आरक्षण मिळू शकले नाही.... ब्रिगेडी आणि इतर मराठ्यांनो यावर नाही रे बोलत तुम्ही?
मराठ्यांना चक्क विध्वंसक समाज असे उद्बोधिले यांनी आणि तुम्ही गप्प.....


बोलान आता का.... तुम्ही यांच्याच पैशावर बामनांना शिव्या घालता का/? म्हणूनच मिठाला जगताय का?

No comments:

Post a Comment